राज्यातील वातावरण स्फोटक की, पोळी शेकण्यासाठी उपयुक्त? |Dinesh Kanji | Chagan Bhujbal | Sharad Pawar
Вставка
- Опубліковано 21 сер 2024
- #dineshkanji #chaganbhujbal #sharadpawar
ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात स्फोटक वातावरण आहे. ‘राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हीच हे वातावरण शांत करू शकता’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केले आहे.
#manojjarangepatil #laxmanhake #marathaaarakshan #obcandolan #ajitpawar #supriyasule #maharashtrapolitics #indiaalliance #rahulgandhi #congress #bjp #narendramodi #uddhavthackeray #shortsviral #shortsvideo #amitshah
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
जरांगेनी २८८ जागा खरंच लढवाव्यात आणि जिंकून सरकार स्थापन करून व स्वतः मुख्यमंत्री बनून ऐच्छिक आरक्षण मिळवावं अशी प्रामाणिक इच्छा आहे.
दुसऱ्याच्या सरणावर आपल्या पोळ्या भाजणाऱ्या नेत्यांचा देश म्हणजे महाराष्ट्र राज्य.
संपूर्ण भारतामध्ये हिंदू जातीजातीत तेढ भरपूर आहे महाराष्ट्रात काका तो प्रयोग केला
शरद खान सारखा नेता आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला हेच आपले खरे दुर्दैव आहे
सत्यकथन महाराज जय श्रीराम
खरंच दुर्दैव आहे आपल
जरांगेचं म्हणणं खोडून काढेल असा नेता मराठा समाजातच नाही का?
वा: रे काका काय कांडी टाकलै . महाराष्ट्र अस्थिर करण्यात यशस्वी.जरा एखादं चांगलं काम करुन अजरामर व्हा.
जातीवाद,भ्रष्टाचार,दहशत,नॅरेटिव्ह आणि उपद्रवमुल्य ,अशांतता हिच आपली ताकत व ओळख असलेल्यांकडुन शांततेची अपेक्षा कशी काय करता येईल ?
महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य धोक्यात आणणारे हे नेते त्यांचे पाप कुठे फेडतील.....??
जाती जाती मध्येदंगे घडून त्यावर आपली पोळी वाजणारी औलाद
समाजातील मोठ्या घटकाला "फुकटात" सर्व मिळवण्याची हाव सुटली आहे. त्याचा फायदा राजकारणी घेत आहेत. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यावर देखील हि नेते मंडळी प्रश्न निर्माण करतात व सोडवण्याचा आव आणतात.
तू आज पर्यंत फूकट खाल्लंस, त्याचं काय ?
आता जरांगे भुजबळांच्या नावाने बोंबलणार काय ?
पवार उघडेच आहेत आता भुजबळांनी लंगोट काढून घेतली
प्रयत्नांना यश मिळू दे.
अगदी योग्य आणि बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी!
विधानसभा निवडणूक होई पर्यंत हे असेच चालणार महाराष्ट्र बिहार, पश्चिम बंगाल च्या वाटेवर चालला आहे. कॉंग्रेस,NCP, ठाकरे ना हेच हवय.
आग शरद वाकडे नी लावली आहे
अजित पवार यांचा विशेष निरोप घेवून भुजबळ पवारां कडे गेले नसतील ना?????
महाराष्ट्राचे भाग्यविधाते म्हणणारे ... खरचं ते तसे आहेत का ?
येत्या काळात समाज जीवन ढवळून निघाले तर नवल नाही... सत्तेतून हद्दपार झाल्याचे दुःख रक्त सांडून वसूल केले जाणार आहे का ? विचार करा ...!
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
ते लपून राहिलेले नाही जरांडे काकांची प्यादे आहेत काकांचा एकूण माघार घेतली तर लोक त्याला सोडणार नाहीत
निरिक्षण उत्तम
Superb 👌
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.mr Manoj jarange patil should make alliance with muslim party and contest coming state election.jai Hind jai bhole nath.
जनतेच्या हिताचं, महाराष्ट्राच्या हिताचं, देशाच्या हिताचं आणि प्रत्येक समाजाच्या हिताचं कार्य करणाऱ्यांना कोण साहेब म्हणत नाहीत, नावाच्या मागे जी कुणाच्या लावत नाहीत. पण
दोघेही बेभरवशाचे व स्वार्थी आहेत. यांना राज्याचे, जनतेचे काहीच देणे घेणे नाही
👌👌👍👍🙏🙏
Jarange=S.Pawar .
Correct analysis.
He marathyana kalat nahi ka ki kaka ch yala jababdar aahe
दो बुद्धे एक साथ दी चोर सात सत
One person is creating an escape route for another person to safeguard his own future
कर्ता करविता करामती काका
वातावरण कोणी केले असे ?
bandh kara pawatr udhav puran bjp face this vidhan sabha
Jarange karamatikar.
अरेबाबापणहेऐकाशरीराचेदोनहातऐकङावाऐकऊजवाऐकभुजबळऐकलोखंङीगळ
प्रीतम मुंडे काय बोलले आहे समाजाचा माणूस उमेदवार म्हणून उभा असेल तर पहिलं प्राधान्य समाजाला द्या तेच केलं मराठी समाजाने पण आजपासून जातीवर जर राजकारण जो नेता करल ना तो मराठी समाजाचा जर नसेल ना तो फक्त सरपंच होईल