भाजपची सत्ता जाणार हा डाव कोणाचा? | Sushil Kulkarni | Analyser | BJP | Shinde
Вставка
- Опубліковано 2 лип 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
कितीही नॅरटिव हे सरकार जाणार म्हणून पसरविला तरीही आमचे मत भाजप शिवसेनाशिंदे ह्या युतीलाच असणार आहे.जय महाराष्ट्र जयभारत.
फक्त अजितदादा नकोतच. त्यांची मते लोकसभेत मिळाली नाहीत. म्हणून पराभव झाला आहे. देवेंद्रजी आणि एकनाथराव यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. आमच्या भागात घड्याळ चिन्हावर जर उमेदवार उभा राहिला तर आम्ही नोटाला मत देऊ. माझी ११ मते आहेत. उमेदवार ४८ मतांनी पण जिंकू शकतो.
विरोधकांनीसंविधान b j p चि सत्ता आल्यास संविधान बदलणार असा naretiv सेट केला त्यामुळे b j p चे नुकसान झाले आता तस नाही होणार
Yanna aadhich narrative kalat nahi tyat tuzi bhar
@@jayprakashbolinjkar336 आता लोक हुषार झालेत लोकसभा सारखी चूक विधानसभा ला होणार नाही महायुती येणार
सरकार जात नाही हो, अधिक जोमाने काम करत आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरपूर आमदार बहुमतापेक्षा जास्त संख्येने निवडुण येणार आहेत
भारतीय जनता पक्षाने त्यांचा मुळ कार्यकर्ता व हिंदुत्वाचा मुद्दा यांनाच जवळ करावे. त्यातूनच महाराष्ट्र राज्याचा विकास करावा. एकनाथराव शिंदे यांनाच बरोबर ठेवावे, सच्चा माणुस व नेता आहे.
AP नको, only BJP & S S shinde
एकदम उत्तम सल्ला आहे 😊
ओन्ली बी.जे.पी.आणि सी.एम.शिंदे साहेब 🚩
BJP आणि एकनाथ शिंदे युती झाली आहे तीच बरोबर आहे हे दोन्ही पक्ष एकत्र राहून लढले तर 175 ते180 जागा विजय होऊ शकतील एकदा अवश्य विचार करा
अजित पवार म्हणजे असंगाशी संग असे झाले आहे
भाजपाने मुस्लिम मताचा नाद सोडून हिंदू च्या मतावर लक्ष ठेवावे.
म्हणूनच एका घरात दोनच महिलांना लाडली बहीण लागू केली
Don baykanchi soy keli govt ne,10 baykanchi keli tari vote denar nahit he lakshat asu dya
वाफ्फक बोर्डला पैसे का दिले
फडनविस शिंदे गणित जमले तसेच राहूदे
आगे बाढो
माझी इच्छा आहे की bjp चि हुकूमत असावी
बीजेपी आणी शिंदे गट योग्य समीकरण आहे।। जय हिंद।। जय महाराष्ट्र।।
Yes
आता हिंदुत्ववादी लोक युती सरकार आणतील
हिंदुत्ववदी पक्ष BJP च आहे संसदेत राहुल गांधी मुस्लीम माचे बाजू घेऊन बोलतो ? राहुल गांधींची जात कोणती असावी हा म्हणतो मी हिंदु आहे इतक्यात राहुल गांधी म्हणतो मी मुस्लीम आहे का ?
मी पंचेचाळीस वर्षे चा आहे भाजपा सोडून मतदान केले नाही
एकनाथ शिंदे हा हुकुमाचा एक्का असणार आहे, भाजप ने त्यांना बळ द्यावं. आज शिंदे साहेबांबद्दल गांव खेड्यात चांगलं बोललं जातं हे वास्तव आहे.
Yes
Right
Eknath shinde haa hindi aahe. Pan bjp che malak hindu nahi tyancha desh ukrain doosra desh mohunjodaaro tisra desh bharat nepal malesia Thailand tyana 4800 varsha zali re the yevun channekya brahmanane lihun thevale aahe ha desh kasa chorava hindukadin kasa kadun ghava 176 varshani. Janvedhari te hindu nahi aaryaa samaj ahe hindu mhanun rahatat hichothi khoti gost aahe.
💯%
मग उबाठाचे खासदार तर खेडेगावच्या मतातून निवडून आलेत.. टोमणे मारणे, खोटे बोलणे, मोदींना पातळी सोडून बोलणे या कामामुळे निवडून दिले का.. जनता जनार्दन तुम्ही सुजाण आहात, खोट्या अफवांना आणि दिशाभूल करणाऱ्यांना बळी पडू नका..जरा विचार करून मतदान करा.
आत्ता भाजप ने पक्षातील मूळ कार्यकर्त्यांना मोठे करावे.आता आयात बंद करावी.अतिरेक करु नका.
एकनाथ शिंदे साहेब चांगले काम करतात पुढे तेच पुढील मुख्यमंत्री होतील महाराष्ट्र चे ❤
महाराष्टातील जनतेच्या मनातील सरकार म्हणजे BJP आणि एकनाथ शिंदे सरकार प्रामाणिक काम करीत आहे सर्वांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सरकार योग्य आहे
आता हटत नाही हो देवेंद्र जी ठरवत नाही तोपर्यंत...... सगळ्या समाजातील लोक देवेंद्र जी यांना मानतात...... ❤❤❤
BJP च येणार
Aamachya Kade congressach.be-akkal lok rahaataat ithe.3 aamadar , 1 khasdaar congress.
@@neetavarute7121zilha konta
@@neetavarute7121kuthe bhau konta gao tumcha... Ani amcha kde pan tsch ahe binakli lok chandrapur la 😑
भले काहींना भाजपची सत्ता नको असेल पण मग जो पर्याय समोर दिसतो त्या पेक्षा भाजपा बरी असच काही तरी वाटेल त्यामुळे भाजपा ची सत्ता सहजा सहजी मुळीच जाणार नाही
लडकी बहीण सारखी योजनइच्छा लाभ मुस्लिमच घेणार
हिंदूत्ववादी येणार.
Panja loksabha harli karn tichya bhava mule ,Ghar ka gaddar, just think deeply
देवेन्द्र फडणवीस, अजितदादा, आणि एकनाथ शिंदे हे तीन ही माणसं खूप चांगले आहे
अहो जर ते नरेंटिव्ह सेट करतात हे माहित आहे, मग भाजप कडे लोकं नाहीत का त्याला प्रतिउत्तर द्यायला?
ते तेच सांगतायत की केंव्हा पासुन .........
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा चेहरा म्हणून श्री एकनाथ शिंदे यांनाच प्रोजेक्ट करावे.CM चा चेहरा.
सत्य लोकांसमोर येईपर्यंत खोटं गावभर फिरून आलेले असत
Khrai
भाजपने दोन कुबड्या घेतल्या तेथेच चूक झाली आहे. स्वतः सक्षम आहे.
तरीही आमचे मत महायुतीलाच अरे भाऊ आम्ही मत दिल्यानंतर आमदार खासदाराकडे कोणतेही काम मागत नाही
गरज नसताना😅
शुसिळजी खूप छान विश्र्लेशन केले BJP च येणार . फक्त शिंदे ना सोडू नका. अफवा खोडून टाका. विरोधक निघेटिव पसरवत आहेत. देवेंद्रफडणवीस साहेब, आणि एकनाथ जी. हुशार व्हा. बारामती आणि 7 जनपथ दिल्ली. पासून. रात्र वैऱ्याची आहे.
It's a 6 Janpath of 👉😷🎷
Jaanvedhari hindu nahi. Khota kase bolave he janvedharine hinduns shikavale.
भाजपाने जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी स्वताच्या चिन्हावर २८८ जागा भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनां स्थान देऊन लढविली पाहिजे.मोदीच्या नांवावर २०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळतील.खोटा प्रचाराला जनता भुलणार नाही जनता कळुन चुकली आहे.
अजित पवार ला काढून टाकले तरच शिंदे आणि बीजेपी चे सरकार येणार. आणि ह्या सरकारला आमचा पण पाठिंबा असणार
शिंदे शाही येणारच जय शिवराय
युती सरकारने सावधान राहायला पाहिजे मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे🙏😊 अफवांवर विश्वास ठेवू नका हि काळाची गरज आहे
0000⁰00
@@ravindrnathgosavi68 अफवा लेबल लावून हिंडत नाही. ती पण एक बातम(खोटी) असते. जे जास्त खुमासदार ते लवकर खपते .सामान्य मतदार जाणते अजाणतेपणे फसतो. सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी असते अशांचा पर्दा फार्श करण्याची. दुर्दैवाने सरकार गप्प बसून तमाशा बघत आहे .आपण कमी पडलो अशी जाहीर कबुलीच फडणवीसांनी दिली .
पण सुधारणा होईल अशी आशा नाही . 4.07.24
लोकहो अग्निवीर ही अत्यन्त सुरेख योजना आहे. तरुण मुलं त्याचा फायदा घेऊन उत्तम काम करून पुढे जाऊ शकतात 👍🏼काँग्रेसकडे दुर्लक्ष करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि BJP देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील नेते आहे कट्टर हिंदुत्व वादी आहे अभिनंदन हेच सरकार आले पाहिजे हेच नेते महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात दोन्ही नेते जातीच्या पलीकडे काम करणारे नेते आहे
एकदम बरोबर बोलत आहे
आजची पिढी फक्त जाहिरातीवर जगते आहे माझे वय 69 आहे पण मी आजही 5 काम चालू शकतओ लोक विचारतात तुम्ही इतके योग्य कसे मी म्हणतो नो ब्रँड मी या आठवड्यात जेमिनी तेल वापरले पुढचा आठवड्यात पमटेल खातो हॉटेल मध्ये गेलोतरी लोकल पाणी पितो शरीराला सर्वकाही पाचवाण्याची शक्ती निर्माण होते लक्षात ठेवा नो ओन्ली 1 ब्रँड सर्व काही वापरून शरीर मजबूत करा जाहिरातीवर विस्वास ठेऊ नका फक्त स्वच्छ पाहूनच वापरा
ज्याना हा देश हिंदू राष्ट्र रहावे असं वाटत असेल त्यानीच हिंदू त्ववादी महायुतीला भरघोस मतदान करावे.ज्याना मोगलांची गुलामी करायची सवय लागली आहे अशा लोकानी मविआ ला मतदान करावे.
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
मी कट्टर भाजपा सर्मथक आहे पण उबाठा ला जे संरक्षण दिलं जात आहे ते अकल्पनीय आहे. मनसे झिंदाबाद
जय हिंद 🇮🇳 जय भारत
सुरेख विश्लेषण सुशिलजी!
महाराष्ट्रात सरकार भाजप आणि खर्या शिवसेनेचेच येणार! १००%✓
महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ शिंदे साहेबा देवेंद्र फडणवीस साहेब भाजपा पार्टी यांचं सरकार यांचं सरकार येणार यांचं सरकार येणार आहे गढूळ पाण्यात तयार झालेल्यांचे सरकार येणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
बीजेपी १४८,शिवसेना शिंदे ८०, मनसे ६० ही महायुती सरकार बनविणार.
असच व्हावं 👍🎉
🙏 भाजपने सर्वात आधी Incoming बंद करावे. परवा नितेश राणेंना एका चा.बि. पत्रकाराने भाजपचे ‘अमुक अमुक’ पक्ष सोडून गेले तर त्यावर त्यांनी उत्तर दिले ‘दोन गेले तर चार येतील’!! म्हणजे अजून सुधारायला तयार नाहीत.
त्यालाच import केलाय 😅😅
@@Rajans-y9i हो!! Import केलाय खास ‘घरबश्या’ कचाकचा लागण्यासाठी!😁😁😁
@@Rajans-y9i त्यांना ‘ठाकऱ्या’साठी घेतलं आहे.😁
बिलकुल आणू नका बोलवू नका, तुमचे कार्यकर्त्यांचा विचार करा
अजितराव काय म्हणतात?
सुशील साहेब, नमस्कार. भा.ज.पा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भा.ज.पा हरायची असेल तर हरूंदे पण तुम्ही चार पाच जण समाज माध्यमा मध्ये इतकी वर्षे भाजपा च्या बाजूने म्हणण्या पेक्षा तुम्ही राष्ट्रीय विचारांना धरून आहात तसेच रहा.
ही विनंती.या लोकसभा निवडणुकीत मा.देवेंद्रभाऊ बोलले त्या प्रमाणे गणितीय मोजदाद चुकल्यामुळे आणि अल्पस़ख्यांक मतदारांनी एकगठ्ठा मत विरोधी पक्षांना लोकसभेत दिल्यामुळे निराशा भा.ज.पा च्या पदरी पडली असली तरी विधानसभेत वेगळं चित्र दिसेल.जनता सुध्दा काही वेळेला चुकते.आता लोक म्हणतात काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या.पण रायबरेली मध्ये कधीही मागच्या पाच वर्षात न गेलेल्या उमेदवाराला जर लोक निवडून देत असतील तर अवघड आहे.लोकांना आपली परिस्थिती सुधारायला हवी की नको असा प्रशन पडतो.पण एकच विनंती आहे तुम्ही (श्री.भाऊ साहेब,श्रीअनयजी साहेब,
श्री. प्रभाकरजी,) चार पाच जणांनी जो वसा घेतलेला आहे तो सोडू नका.
सर, मी ग्रामीण भागातील आहे. कानोसा घेवून बघा. महायुती बद्दल असंतोष दिसतो. शेतकरी नाखुष. धान्याला भाव नाही. कांदा प्रश्न लटकवून ठेवला. GST मुळे व्यापारी नाखुष. मतदार उबाठा कडे झुकले ला दिसतो. वाईट वाटत. काहीतरी तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. आपण सर्व जाणता. अधिक सांगणे न लगे.
बरोबर आहे सर्व तसेच म्हणत आहे
महा विकास आघाडी सत्तेत आली तरी हीच परिस्थिती असणार आहे
महाविकास आघाडी सत्तेत आली तरी हीच परिस्थिती असणार आहे. केंद्राकडून हवी तशी मदत / सहकार्य महाराष्ट्राला भेटणार नाही. एन. डी. ए सरकार महाराष्ट्राची गांx आणखी खोलून मारणार. मग बोंबला पुढची ५ वर्ष.
शेतकरी कधीही खुश नाही मी शेतकरी आहे कांदा पाहिले ही तसाच आता ही तसाच gst आत्ता पाहिले vet tax अगोदर ही होता फक्त आपल्याला आपली मानसिकता बदलायला हवा
नमस्कार सर,
बघा काही वशिला लागतो का
निवडणुकी पर्यंत सकाळ चा भोंगा बंद करता येतो का.....
ते एक तोंड जरी बंद केले तरी महाराष्ट्रात खुप शांतता प्रस्थापित होईल....
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
मस्त सुशीलजी...
perfect वर्णन अतिशय रंजक पद्धतीने सांगितलं .
कानगोष्टीचा प्रचंड अजस्त्र भाऊ!!!
यावरचा उपाय एकच ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे !!!
थोडासा रुसवा सोडून , तुम्ही पुन्हा मूळ मूडमधे आलात याचा आनंद वाटला !!
झालं गेलं गंगेला मिळालं!
त्यातून बोध घेऊन पुढे जावं..
याचं मार्गदर्शन योग्य वेळेत सुरु केलं आहे,
धन्यवाद
100 % perfect
सुरेख
खूप छान विषय उचलला !
हा डाव माझा बीजेपी करतुत्व तसे आहे म्हणून म्हटले असे. तुम्ही विडिओ केला म्हणजे माझे भाग्य. 👍🙏
कशाच्या आधारे भाजप हारणार अहो जान ताराजा क़ाग़ेस संपविणार व स्वतःला संपणार
सध्याच्या सरकारने भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांवर काय कारवाई घेतली हाही प्रश्न आहेच की. सर्व सामन्याच्या अपेक्षा याही आहेत.
अगदी खरे बोललात … सुशीलजी 👌👍
महाराष्ट्रात भाऊ चा विडीयो बघा “ आता कामाला लागा” कायॅकरता,जमिनी वर चे कायॅकरताची जाल मजबूत करावी, R S S ची पूवॅी ची वयवसथा ची मदत घयावी टिकिट वाटप पण लोकल लोकप्रिय उमेदवार ला दयावी. लोकां चे प्रश्न सोडावे, NCP ला बाहेर करावे. भाजपा ने एकट्याने च विधानसभा लडावी.
बरोबर व एकदम खरं आहे हे...👏👏👏👏 👌👌 👍
वार्यावरची वरात फक्त सुनियोजित कारस्थानच😮
आपल्या विडिओ ला कमेंट्स करणार्यानी सुद्धा आपल्या आस पास च्या लोकांना समजून सांगितले पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत , खरी माहिती पोहोचवली जाइल, वंदेमातरम्, जय महाराष्ट्र जय हिंद.
खुप छान विश्लेषण.
V nice description, Thankyou.
जबरदस्त विश्लेषण...🎉
कुलकर्णी जी तुमचे विश्लेषण अगदी बरोबर असते त्यामुळे ते खोटा प्रचार करणार्यांना आवडणारच नाही,
सुनीलजीं,अतिशय सुंदर अभ्यास करून विश्लेषण केले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
महायुतीच येणार ❤ ❤ ❤
कच्या कानाचे लोक खुप आहे..मोदी जी येऊ नये खुप विरोधी पक्षाने प्रयत्न केला...परंतु मोदी जी पी.एम.झाले..हीच मिरची लागली..🚩
खर्याला खोटे व खोट्याला ठरवता येत नाही तर तस भासवले जाते फक्त
एकदम बरोबर बोललात.खास करून भाजपाने या गोष्टी गांभिर्याने घ्यायला हव्यात.
मविआ सरकार आले पाहिजे, म्हणजे भाजप नेते जागे झाले तर होतील.
समोरच्या बाजूला ठाम उत्तर द्यावे .
@@sunitakulkarni2125 तुम्हाला खरच वाटते का?? शून्य आहे हे बीजेपी वाले फक्त आपणच उत्तर देतोय. 🙏
@@HamaraHindustannसत्य आहे
Amhi च चमचा बरोबर भांडत बसतो ।।।
🙏🏿🌹🙏🏿🌹गर्व से कहो हम हिंदू हैं 🦾🇮🇳🦾🇮🇳🦾🇮🇳🦾🇮🇳🌺🪷
सत्य मांडणारे कमी आहेत आणि सत्य ऐकणारे पण कमी आहेत तुमचे काम चांगले आहे
सुशील दादा tussi greet हो
हिंदू समाजाला खरोखरच भाजपा व कट्टर शिंदे शिवसैनिक यांची नितांत गरज आहे नाहीतर पसतावे लागेल
सुशील जी . . . .अगदी नॉरॅटिव्ह पसरवला जातो अगदी बरोबर आहे 👌 परिणामी चुकीचा संदेश जातो अगदी १००% बरोबर
जे आपणास ठावे, दुसऱ्यासी शिकवावे, शहाणे करुन सोडावे सकल जन 😊
अजित पवारला बरोबर घेऊ नये विधानसभा निवडणुकीत
नमस्कार सर,
एक गोष्ट आज नोट केलीत,
काल राज्यसभेत सकाळ चा भोंगा मोठ्या मोठ्या गमज्या मारून गेला,
आणि आज माननीय पंतप्रधान याच्या राज्य सभेतील भाषणाच्या वेळी साहेब सभागृहातून गायब..
पण सकाळी दिल्लीत बसून पत्रकारांसमोर राहुल गांधी बद्दल काय स्तुती सुमने वाहिली..
😂😂😂😂😂😂😂
@@prashantshigwan9436 एखादा खासदार पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी सभागृहात हजर नसला तर काय फरक पडतो. त्याला पळपुटा कसे म्हणणार. सभागृहात तुम्हाला व्यत्यय आणायचा असेल तर गोष्ट वेगळी. तेच भाषण घरात बसून करोडो लोक ऐकतातच.
प्रश्न आहे नंतर त्याची चिरफाड केली जाते त्याला तोंड देण्यास भाजप कमी पडतो.
भाजपची सर्व भिस्त मौदींवर आहे. इतर कुठलाच नेता खंडन करत नाही. कारण नक्की काय भूमिका घ्यायची हे ठरविण्याची मोकळीक इतरांना नाही. मोदींच्या भाषणाचा एक ठराविक बाज ठरला आहै. इतरांना शब्द छल करुन गारद करायचे-टोमणे मारायचे.
सर्वोच्च नेता म्हणून सरकारच्या धोरणांचा उहापोह कमीच असतो.उखाळ्यापाखाळ्या करण्याचे काम रा
ऊत सारख्या दीडदमडीच्या खासदाराला शोभते.
पंतप्रधान पदावरील व्यक्तीने त्यात उतरल्यामुळे आज त्यांना टार्गेट केले जाते . आज दुर्दैव आहे की दोन्हीकडून नेते या पातळीवर उतरतात .
कठीण आहे. 4.07.24
सुशीलजी महाराष्ट्रात शिंदे सरकार इतर समाजउपयोगी उपक्रम राबवत आहे हे चांगले पण पेन्शन बाबत ठोस निर्णय घेणे हेसुध्दा जरूरीचे आहे. नाहीतर हे सरकार सत्तेवर येणार नाही.
सर ही बातमी दृष्यम पिक्चर सारखी आहे 😊
देवेंद्र भाऊ कामाला लागा
भाजप ने सत्ता राहो वा जाओ , असं काम कराव की पुढच्या अनेक दशकात उदाहरण द्यावे,
तीव्र कामना ही पतनाला कारण ठरते.
Very well said.
आयारामांना घेऊन पक्षाच्या जागा वाढत नाहीत हे भाजपाच्या लक्षात आले असेलच आता तरी शहाणे व्हावे.
महायुतीचे सरकार पून्हा सत्तेत येणार. ✌✌
लक्षात असु द्या.
बीजेपी शिवाय देशाला व महाराष्ट्र ला पर्याय नाही.
कोणी काही म्हणो.
वंदेमातरम्
साहेब तुम्ही खरं बोलता, पण खरं कोणालाही पटत नाही.
अजित दादांना घेतल्या मुळे Bjp voters लोकसभेला naraj hote.आता नवाब मलिक ना घेतल्यास पून्हा महाराष्ट्र Ubt अणि राष्ट्रवादी (Sharad)च्या हातात janar.Devendrani धडा घ्यावा. Velich सुधारावे.
अपेक्षा नसतांना सत्ता हातात आल्या नंतर उध्दवांनी असाच राजीनामा जाहीर केला होता की काय ?
काय आहे मविआ कडे मिडिया आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मविआ चा नेता मुतायला जरी गेला तर बातमी होते पण युती सरकारने कितीही चांगल्या योजना आणल्या तरी मिडिया त स्थान नाही मिडिया हातात असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही
हिंदुत्व वादी असणे आणि हिंदू असणं ह्यात फरक आहे बरका
एखाद्या पक्षाची मूळ विचारधारा ही थोड्या काळासाठी बदलली तरीही स्वार्थी राजकारणाकरीता
ती तात्पुरती असते.
खोट्या नरेटिव्ह कडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला काउंटर करणे आवश्यक आहे भाजप साठी नाहीतर पुढे त्यांना जड जाणार आहे. अग्निवीर हे उदाहरण पुरेसं आहे.
सत्य
अतिशय सुंदर विश्लेषण.
Aapan khup chhan boltai sushil sir..😊
निसर्गाचा नियमच आहे की जेवढं खोटं तुम्ही फेकणार त्यांच्या हजार पट तुमच्याकडे परत येणार आहे हे लोकांनी लक्षात घ्यावे. राजकीय शेतात जे कोणी नासक बियाणे पेरत आहे त्याचे पिक नासकच येणार आज नाही तर उद्या येणारच.. समय बलवान होता है...🎉❤
सुशिलजी चिंता करू नका अफवा कितीही पसरू द्या .महायुतीच सरकार जाणार नाही ऊलट प्रचंड ताकदीन सरकार पुन्हा सत्तेवर येणार आणि फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब पून्हा मुख्यमंत्री होणार हे सत्य आहे. लोकसभेला जे झाल ते गेल. आता जनता समजून चुकली आहे. म्हणून मायबाप जनता महायुतीलाच सत्तेवर बसवणार.
छान विश्लेषण,, मस्त nagd केल यांना
भारतीय "श्वेता पत्रिका " तातडीने काढली, जातिवंत पुरोगाम्याना बाहेरचा रस्ता दाखवला आणि जुन्या जाणत्या हाडाच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या सेवकांना विश्वास दिला तरच सरकार अन्यथा बाहेरच दार!
कोण म्हणतं येतं नाही आले शिवाय राहणार नाही फक्त अणि फक्त महायुती
दादा खूप बारीक विचार करतो पण ते सत्य आहे
फार छान व्हिडिओ तयार केला आहे साहेब
मी एक माजी सैनिक आहे. मी कोल्हापूर येथे राहतो तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहतो. धन्यवाद
खरंय 👍🏻
The best, agdi khara..
Bjp madhle ek nawyane आलेले पुढारी सरकार पाडण्यात हुशार आहे.तीच खेळी,पक्षात येऊन कदाचित खेळत नसतील कशावरून? का महत्वाचे पद दिले आहे त्यांना?_एक सुजाण नागरिक.
लोकसभेच्या एकदम उलट बाजु दिसेल, युतीला भरभरून प्रतिसाद मिळेल, जबरदस्त बहुमत मिळेल युतीला
Barobar neritiv
तसे पहिल तर श्रीकृष्ण हा narrative चा जनक असे दिसते . कुरुक्षेत्रवार झलेला “नरों व कुंजरावा “ 🙏🙏🙏
आपल्याशी मी सहमत आहे.
महाविकास आघाडी सत्तेवर येणार बहुमताच्या जोरावर