आपल म्हणण एकदम खरे आहे.पण ज्यांनी वर्षानुवर्षे मतदान केले त्यांचीच नावे मतदारयदितुन् गायब केली जातात मग ते मतदान कसे करणार.ह्यावर प्रथम मार्ग काढला पाहिजे.हे सर्व मतदार महायुतीचे आहेत.नागपूर लोकसभा मतदार संघात जवळ जवळ 50000 मतदारांची नावे हेतूपुरस्सर गायब केली ह्याचा विचार व्हावा.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता असतांनाच सत्ताधारी पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष यांची पेन ड्राईव्ह दाखवून पुराव्यानिशी वाट लावून टाकली तरी यांना वर तोंड करून बोलायची हिंमतच कसी होत आहे? हे इतके निर्ढावलेले आहेत की याला प्रमाणच नाही.
कारस्थानी लोकांना भिती वाटत असावी की आपली कृष्ण कृत्य बाहेर येतील. ती बाहेर काढण्याची धमक एका माणसात आहे. त्यासाठीच काहीही झालं तरी त्याचा संबंध फडणवीस आणि त्यांच्या जातीशी लावला जातो. सुशीलजी, अतिशय सुंदर व्हिडिओ. धन्यवाद
देवेंद्रजीच महाराष्ट्राचे खरे कर्तबगार, अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम, सर्वगुणसंपन्न व कुशाग्र बुद्धीचे एकमेव नेते आहेत. या महाराष्ट्राचं फक्त आणि फक्त तेच भलं करू शकतात.
फडणवीस साहेब नसते तर आज आपण 5 जी च्या काळात कमीत कमी 20 वर्ष मागे पडले असतो आज जो काही विकास दिसत आहे महाराष्ट्रात तो विकास फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मुळे आहे .... प्रिय मतदारांनो माणूस ओळखा... जय महाराष्ट्र
सगळे चोर ,कोणत्या ना कोणत्या चोरीत गुंतलेला. कुणी चिपळूण वनविभागातील खैर झाडांच्या तस्करीत गुंतलेला,कुणी बीअर बार हप्ता वसुलीत ,कुणी कोकणात जमिनी सावडण्यात मग्न . हे आहेत "यम्सी" नं. एक. यांना मौका मिळाला तर पायताणाने हाना.
तो खरा मानव नाही, ते घेतलेले नांव आहे, असे नागपूरकर म्हणतात। त्यांनी त्यांची जात कोणती? ते आधी सांगायला हवे, मग ते खरे मानव की खोटे मानव हे सांगता येईल
महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी कोणताही मुद्दा नाही म्हणून देवेंद्रजी, जे प्रामाणिक, निष्कलंक आणि बुद्धिमान राजकारणी आहेत त्यांच्यावर हीन पातळीवर जाऊन विरोधी लोक टीका करतात. देवेंद्रजी तुम्ही ह्या लोकांना सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. आणि आपली मतदार म्हणून 100% मतदान करणे ही जबाबदारी आहे.
@@vinodkathale3582 तीन वेळा PM झालेत अन् प्रभू रामाची अयोध्या हरले ....प्रभू राम पण बोलत असणार माझ्या नावाचा निवडणुकीत वापर करताय😄😄.....तीन वेळा PM झालेत मुस्लिम सपोर्टर नितीन चंद्राबाबू च्या कुबड्या लावून😄😄
लेकाच्यांनो 100% मतदान करा, मतदानाची सुट्टी मौज मजे साठी घालू नका.
हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जागो हिंदू जागो
अगदी शंभर टक्के खर आहे 🙏
आपल म्हणण एकदम खरे आहे.पण ज्यांनी वर्षानुवर्षे मतदान केले त्यांचीच नावे मतदारयदितुन् गायब केली जातात मग ते मतदान कसे करणार.ह्यावर प्रथम मार्ग काढला पाहिजे.हे सर्व मतदार महायुतीचे आहेत.नागपूर लोकसभा मतदार संघात जवळ जवळ 50000 मतदारांची नावे हेतूपुरस्सर गायब केली ह्याचा विचार व्हावा.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता असतांनाच सत्ताधारी पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष यांची पेन ड्राईव्ह दाखवून पुराव्यानिशी वाट लावून टाकली तरी यांना वर तोंड करून बोलायची हिंमतच कसी होत आहे?
हे इतके निर्ढावलेले आहेत की याला प्रमाणच नाही.
एवढं सगळं करुन हे लोक आपल्या मतदारसंघात निवडून येतात हीच यांची ताकद आहे, हीच आपल्या लोकशाहीची विक्रुत थट्टा आहे.
अगदी बरोबर आहे..
हे लोक लाख बोलतील.. पण लोकांना अक्कल हवी!
आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली तोफ चालू करावी.
तशी.भाषा...फडणवीस..वापरणार..नाहीत.ते.त्याना...शोभणारे..नाहीतर.......
कायदेशीर...आधार...घेऊनच....ऊत्तर..द्यावे
@@trimbakangal634mg rajkàarnaatun mukt vhave
ते शक्य होईल असे वाटत नाही
हो आता खुप झाले अति झाले आहे तरी फडणवीस शांत का ते च कळत नाही
थांबा अजुन जरा तोफेला गंज चढूद्या
हे इतके आरोप करतात कि यांना संताजी धनाजी सारखे स्वप्नात देवेंद्र दिसतात
कारस्थानी लोकांना भिती वाटत असावी की आपली कृष्ण कृत्य बाहेर येतील. ती बाहेर काढण्याची धमक एका माणसात आहे. त्यासाठीच काहीही झालं तरी त्याचा संबंध फडणवीस आणि त्यांच्या जातीशी लावला जातो. सुशीलजी, अतिशय सुंदर व्हिडिओ. धन्यवाद
एकदम बरोबर आहे...
जे काय देवेंद्र साहेबांच्या विषयी बोलतात ते ऐकून आम्हालाही वाईट वाटते जे स्वतः आहेत तेच दुसऱ्यालाही समजत आहे
देवेंद्रजीच महाराष्ट्राचे खरे कर्तबगार, अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम, सर्वगुणसंपन्न व कुशाग्र बुद्धीचे एकमेव नेते आहेत. या महाराष्ट्राचं फक्त आणि फक्त तेच भलं करू शकतात.
एखाद्या व्यक्तीचे कारण सापडत नसेल तर एकच पर्याय असतो. तो म्हणजे विनाकारण बदनाम करा. अपमानित करा, तिरस्कार करा.
लोकसभेच्या वेळी जस मोदीजींना टार्गेट करण्यात आले तसेच आता विधानसभेला फक्त आणि फक्त फडणवीस यांना टारगेट करण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे।
अगदी बरोबर आहे..
जाऊ द्या हो कुलकर्णी साहेब, सगळ्यांना देवेंद्र ज्वर झाला आहे.
फडणवीसांनी अति शांत बसणे ह्याचा अर्थ वेगळा काढला जातो.शेरास सव्वाशेर व्हावे.
फडणवीस साहेब नसते तर आज आपण 5 जी च्या काळात कमीत कमी 20 वर्ष मागे पडले असतो आज जो काही विकास दिसत आहे महाराष्ट्रात तो विकास फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मुळे आहे .... प्रिय मतदारांनो माणूस ओळखा... जय महाराष्ट्र
बरोबर आहे महाराष्ट्राचा मतदार केव्हा जागा व समजदार होणार ते, पुढे समजेल च.
आणि मतदार सक्षम झाला तरच महाराष्ट्र राज्याचे भले व हिताचे राहील.🙏
अजूनही जे आमचे मराठी बांधव आहेत. काही वडापाव सैनिक आहेत त्यानां कधी समजणार देव जाणे
फडणवीसांनी आता योगी software वापरायला चालू करायला हवं. अगोदरचं खूप उशीर झाला आहे.
Kharach. Already khup ushir kelay Devendraji tumhi
DF is baman, if he respond, frustrated leaders like Sanjay Raut will get sympathy
फडणवीस साहेब आणखीक किती सहनशीलता दाखवणार
संस्कार असतात,प्रत्येक जण आपापल्या वागण्या बोलण्यातून आपले संस्कार दाखवत असतो.. दांडाच पाणी उसाला आणि गटाराच पाणी.... गटाराचं पाणी गटारालाच जाणार.
देवाभाऊ आमचे दैवत 💐💐🙏😍
देवा विरुद्ध दानव अशी लढाई सुरु झाली आहे.
व्वा ! सर फारच छान वाक्य मनाला फारच भावले 'देवा पुढे दानव टीकत नाही देव तो देवच !
स्वतः च असं काहीही कर्तृत्व नसलेलेच अशाच प्रकारची विधान करत असतात.
हे जामिनावर सुटलेले भामटे येवढे बिनधास्त कसे काय आरोप करतात ?
Tech kalat nahi kade bolu shaktat
देवेंद्र यांचे सोबत आम्ही सर्व लोक आहोत. बक अप
कुलकर्णी सर तुम्ही अत्यंत हुशार लोकांना कॉमन सेन्स ने विचार करावे लागणारे लॉजिकल प्रश्न विचारत आहात...
जेव्हा सगळेच एकाच व्यक्ती विषयी बोलतात म्हणजे ती व्यक्ती सच्ची आहे
महाराष्ट्रात आता खरी गरज योगी सारख्या मंत्री ची आहे,🙏
फडणवीस साहेबांना टार्गेट केले जात आहे पण फडणवीस साहेबांची गरज आहे महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी
For gujrath they works .
@@hearttouchingbeats3901कशाला जळफळाट होत आहे. वसुली मधील वडापावचे मानकरी
@krishnashejul अगदी बरोबर
फडणवीस चांगला उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायेत ते काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना पटत नाही.हरी ओम !
@@ushajoshi4339जलेबी फाफडा चे मानकरी 😅😅
देवेंद्र फडणवीस साहेब मानला राव तुम्हाला एकट्याने प्रस्थापितांच्या झोपा उडवल्या तुम्ही लागे राहो
Devendraji aapnas sahanshjilata deo deva
मराठा समाजाचे काही नेते यांना अहंकार झाला आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी आणि वंचित एकजुटीने विधानसभा निवडणुकीत दाखवून देऊ
आणि दाखवली च पाहिजे..
भास्कर जाधव हा नाच्या आहे उध्दवला खूश करण्यासाठी लाचारी
Correct ha nachayach ahe
भास्कर जाधव हा महा निच माणूस आहे.
Aajun baalyach hai.
अगदी बरोबर दगडाला खुश करण्यासाठी खटाटोप
जाधव भुरटा आहे
फडणवीसी कावा हा स्वराज्याला पूरक होते आणि आहे आणि असणार 🙏🏻🙏🏻🙏🏻
हे सर्व देवेंद्रनी बोलायला पाहिजे
देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे halkya व नीच पातळीचे नाही ahet
सगळे चोर ,कोणत्या ना कोणत्या चोरीत गुंतलेला.
कुणी चिपळूण वनविभागातील खैर झाडांच्या तस्करीत गुंतलेला,कुणी बीअर बार हप्ता वसुलीत ,कुणी कोकणात जमिनी सावडण्यात मग्न . हे आहेत "यम्सी" नं. एक. यांना मौका मिळाला तर पायताणाने हाना.
असंस्कृत लोकच देवेंद्रांविषयी इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात. भाषेवरून माणसाचा दर्जा ,संस्कार ताबडतोब लक्षात येतात.
हीच यांची खानदानी संस्कृती?
स्वतःची जनतेच्या बाबतीतील काळी कृत्ये लपवण्यासाठी दुस-याला (फडणवीस ना)दोष देणे
मोगांम्बॉ खूष हूआ
आता ह्याचा मोगांम्बॉ कोण ते सांगायला नको.
काय बरोबर उत्तर दिले भाऊ आपण...
शडयंत्र पुराव्या सह सिद्द कराव नाहीतर यांनि सार्वजनीक माफी मागावि.
फडणवीस गृहमंत्री असुन त्यांना पोलीसां समोर अशी भाषा वापरली जाते महाराष्ट्रत वा
खरं तर हा गृहमंत्री पदाचा, पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे.
देवेंद्र फडणवीस झिंदाबाद
ज्याचे ध्येय आणि उद्धीष्ट ठाम आहे.. त्याला टिकांचा काहीच फरक पडत नाही.
म्हणून तर... Always support to Only Deva Bhau💪💪
कुलकर्णी साहेब ह्या भ्रस्टाचाऱ्यांना आता प्यारोल वर सोडून शिक्षा वयाची शंभरी गाठल्यावर मिळणार का?
एक अकेला देवेंद्र तुम सब पर भारी
खरच भयंकर आहे सगळे....देवेन्द्रजी आत्ता खऱ्या तोफा काढा बाहेर.
देवेंद्रजीं शिवाय दुसरे कोणी दिसतच नाही बहुतेक ( एवढी भिती वाटते खरतर)
तुम्ही बरोबर बोलतात
शिवाजी महाराजांच नाव घेतले म्हणजे हे हरमाखोर इमानदार ठरत नाही.
देवेंद्र ज्वर नावाची लागण झालेली दिसत आहे. ☺️☺️☺️
ती आघाडीच्या दोघांना झाली आहे
या लोकांनी आता देवेंद्र ला टार्गेट केलेला आहे त्यामुळे सगळ्या जनतेने आता देवेंद्र च्या पाठीमागे गेले पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे
कुलकर्णी सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आम्ही मराठा आहोत तरी तुमच्या शी सहमत आहोत. धन्यवाद
या सर्वाना एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे जेव्हा हे फडणवीसाकडे बोट करतात तेव्हा चार बोटे बोलण्याऱ्या कडेच असतात.
सुशीलजी आपण हे व्हिडिओ का दाखवत आहात ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचतय ना😢😢😢😢😢
उत्तम आहे
सुशील जी, आपण लाल तिखट चांगलेच ठासून मारले . सत्य कटू असते.
बारायंत्रकारी बारामतीकर
त्यांचेविषयी बोलता का?
ते एकाच वेळी १२ लावतील.
श्री मा. देवेंद्र फडणवीस. जिंदाबाद
ऊ.ठाकरेंच बापावर इतकं प्रेम होतं की अंधारे बाई आणि भास्कर जाधव यांनी बाळासाहेबांचा एवढा अपमान करूनही दोघांना पक्ष प्रवेश दयावा लागलं
वैयक्तिक टीका करत असतिल तर त्यांच्यावर action घ्यायला पाहिजे chiplunkar अशा माणसाला निवडून देतात कीव येते shee
गुहागर मतदारसंघ
राणे बद्दल आपल काय मत आहे ?
@@saggypawar11चांगल मत आहे. कट्टर हिंदुत्व आहे.
हिंदुत्वाच्या बाबतीत बोलणाऱ्या सगळ्याना आजच्या बांगलादेश बद्दल बोलायला धाड भरलेय. तेथे हिंदू नरसंहार व स्त्रियांना लक्ष केले जात आहे. बोला श्याम मानव
खरंतर यांची प्रकरणं लौकर निकाली लावली पाहीजेत 😠त्या वाझे ला बोलतं केलं पाहीजे, म्हणजे माविआला कळेल!!
का उशिर करताहेत कळत नाही 🤦♀️
श्याम मानव म्हणजे पैश्यासाठी काय करणारा
त्याचे नागपूर प्रकरण काय आहे. उघड करा....
यांची निष्ठा नक्की कोठे? लायकी तपासून बोलले पाहिजे. जिकड घुगऱ्या तिकडे उदो उदो करणाऱ्यांना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. हत्ती चलता है...
Devendra Fadnavis CM for 2024 elections. Jai Shri Raam
Nice.
ह्या विधानसभा निवडणूकीत फडणवीस ह्या सर्वांची वाजवणार आहेत
सुशिलजी हे फक्त ब्राम्हण द्वेशा पोटी
देशमुखाची तब्बेत आता सुधारलीय हे कोर्टाला दिसत नाही का?
आता एकजूट दाखवून सर्वांनी हिंदूत्व जागे करून भाजला मतदान केले पाहिजे.
भाजप ओ काका भाज ला नाही 😂
अशा माणसावर कोणी शाब्दिक हल्ला का करीत नाही. त्याला उबाठा मध्ये कोणीच
विचारत नाही..
ते सगळेच वसुलीमधील वडापाव चे, चहा बिस्किट चे मानकरी आहेत मग कसे विचारणार
ते सगळेच वसुलीमधील वडापाव, चहा बिस्किट चे मानकरी आहेत तर कसे विचारणार
शाम मानव यांची खरी गोष्ट कळण्यासाठी त्यांचा उल्लेख शाम मानव उर्फ शाम कदम असा करा.
अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावी वाटते आजकाल.
उध्वस्त खरुज झाले ला खरबुज।
देवेंद्र जी योगी जी सारखी कार्य vhahi करावी.
Khup sunder ....
शिवाजी महाराजांना मराठा समाजाने सुध्दा खुप त्रास दिला होता.
@@parashramsomvanshi5998 तुळाजी पवार
@@damankatre6127 khup ahet. Khandoji khopade, Suryaji Pisal, Chandrarao More, Baji Ghorpade
फडणवीस साहेबांनी आता थोडं वेगळी भूमिका घेतली पाहिजे.खुपच झाले आता डोक्यात वरून पाणी गेले आहे.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
या भास्करयाची निलेश राणेंनी आई बहीण काढली तेच योग्य आहे
तेव्हा हा भा.जा. ... ला पाय लावून पळून गेला होता😅😅
शाम मानव नाहीत तर दानव आहेत
हाती चले बाजार
देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट ❤
👍 keep it up
👌perfect & correct
information
खरेच आहे, देवाण विरुद्ध दानव असे सुरु आहे पण तुम्ही ते मुद्देसूद मांडतात, देवेंद्र ह्यांची कमाल आहे ते त्यांचे काम करतात,
तो खरा मानव नाही, ते घेतलेले नांव आहे, असे नागपूरकर म्हणतात।
त्यांनी त्यांची जात कोणती? ते आधी सांगायला हवे, मग ते खरे मानव की खोटे मानव हे सांगता येईल
महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी कोणताही मुद्दा नाही म्हणून देवेंद्रजी, जे प्रामाणिक, निष्कलंक आणि बुद्धिमान राजकारणी आहेत त्यांच्यावर हीन पातळीवर जाऊन विरोधी लोक टीका करतात. देवेंद्रजी तुम्ही ह्या लोकांना सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. आणि आपली मतदार म्हणून 100% मतदान करणे ही जबाबदारी आहे.
देवेंद्र फडणवीस जिंदाबाद 👍🏻💐
धुतल्या तांदळाचे कुणीही नाही, मा देवेन्द्र फडणवीस साहेब यांच कुणीही वाकड करु शकत नाही.इतिहासातील चुका विसरून आता भविष्य निर्मिती करणे गरजेचे आहें
, 🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹B/J 😭😭😭😭
विपक्ष च्या बऱ्याच लोकांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये भरती करा. 😢😢
🐷🐷🐷🐷
खूपच गरजेचे झाले आहे
😂
I like yr comment
फडणवीस साहेबांनी सदगुनविकृती सोडल्यावर ह्यांच्या आयाही गरोदर राहतील 😂😂😂पण सुसंस्कृत फडणवीस अशे वागणार नाहीत हेही तितकेच खरं 🙏🏻🙏🏻
@@prashantawachat2600 खूपच चांगली भाषा वापरली रे.......आई शब्दा पर्यंत गेलास...
भास्कर जाधव, कोण? काय नाटकं करतो, आणी कुणाची खुशामत करतो, का करतो हे न कळण्या इतका मतदार आता मूर्ख नाही. कळेल आता या सगळ्यांना निवडणुकीत.
Great Devendra Fadnvis Saheb Ekch Aahet & Rahtil 👍🙏
फडणवीस साहेबांना पक्षातील बाकी सहकाऱ्यांकडून वेळच्या वेळी मदत मिळाली पाहिजे.
मस्त कुलकर्णी साहेब
फारच उत्तम माहिती दिलीत
याची अवकात आहे का फडणवीस साहेब बद्दल बोलायची
Zakkas 🎉
🙏🙏
हा चिपळूणचा भामटा ऊपट सुंभ
अरे तुझा नेता उध्दव ठाकरे..जनतेच्या विसावस पात्र आहे का..आम्हा मतदारांना धोका दिला ..ठाकरेंनी..कांग्रेस बरोबर का गेले🚩
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीमागे आहे हळूहळू धनगर समाज 100% तुमच्या पाठीमागे येईल
टरबूज बोलनाराला सांगा ते महाराष्ट्र राज्याचे मालक आहेत फक्त बोलावे बरोबरी कधीच करु शकत नाही
या सगळ्यांना फडणवीस नावाची कावीळ झाली आहे😊
हा ना च्या उबाठा ला शिव्या शाप देवून शरद पवारांनी च्या पक्षात जावून मंत्री बनला होता.
भास्कर जा नाच्या आहे तमाशातला 😂😂
1 देवेंद्र क्या करेगा हे, राज्यसभा,आता चि विधान परिषद इलेक्शन मधे सगळे सदाभाऊ सकट कसे निवडून आणले साहेबांना कळले नाही
@@vinodkathale3582 लोकसभा शब्द राहिला😄
@@Justfewminutes1 लोकसभेमध्ये पण आले p m झाले 3 वेळा सरकार झाले
@@vinodkathale3582 तीन वेळा PM झालेत अन् प्रभू रामाची अयोध्या हरले ....प्रभू राम पण बोलत असणार माझ्या नावाचा निवडणुकीत वापर करताय😄😄.....तीन वेळा PM झालेत मुस्लिम सपोर्टर नितीन चंद्राबाबू च्या कुबड्या लावून😄😄
अजुन ही भीती वाटते का ब्राह्मनां ची
सुशीलजी महाराष्ट्रातील जनतेला हॆ कळणारच naahi
good sri Sushil ji....beautifully explained!
विद्वान एकच .. बाकी सर्वांना त्रास होणार...