अहो बाई आठ दिवस केस घेतली नाही त्यावर प्रश्न करा आधी.....ते नाही झालं म्हणून अराजकता दिसली........ स्वतःची मुलगी असती तर त्या जागी......थोड फार काही वाटायला पाहिजे तुम्हाला
साहेब ख़ुप छान तुम्हीं बोलात, मि एक बदलापुर कर आहे, जेव्हा समाज कंठक शालेची तोड़ फोड़ करत होते तेव्हा आमची मने दुखद होती, आपल्या डोल्यादेखत हे होत आहे यावर विश्वास बसत नवता, जिथे अम्ही घड़लों त्यl विधेच्या माहेरघरी या बहेरून आलेल्या समाज कंठक यानी रखरंगोली केली. माजी विद्यार्थी
शाळेच्या संस्थाचालकांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे शाळेला किंमत मोजावी लागली तुम्ही माजी विद्यार्थी संस्थाचालकांना का प्रश्न विचारत नाही की तुमच्यामुळे आमच्या शाळेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आणि त्या चिमुरडीला अत्याचार सहन करावा लागला अशी शाळा काय कामाची? तुम्ही पाठवाल का अश्या शाळेत तुमच्या मुलीला?
Sarvat Aadhi Tya Paandu Baaila Dissmiss Karayach V Shalechya Admin la pn Gharcha Rasta Dhakvava Mhanje ek Takka Nyay Tri Hoil He CM Kinvva GM Chya Hathi Navvte ka He SiT Nakartych Lakshan Aahe Lok Ka Naahi Bhadknar Naahi Sit Kay Kamachi Aahe He Aapn Paahile Aahe West Bengal tlie Ghatna Ghadli AkkaBharat Petun Utla Aandholan Zaalei Tenvva Tuhmala Naahi Dought Aala Hi Lok Kon Hoti Khari Hoti Bhadotri Hoti 😢😢😢😢😢😢😮😮😮😮
Mand buddhi दिसतो,काय बोलतो,ते आंदोलन करणारे पालक आहेत येड्या,त्यांना अराजक मजवणारे म्हणतो, तू,अंधाभगत आहे का? पोलिसांनी FIR 12तास घेतली नव्हती,तेंव्हा आंदोलन होणारच ना,त्या पालकांना तू अराजक माजवणारे म्हणतो, व अटक करावी म्हणतो.या सुर्यवंशी टकल्याच्या नादी लागून ,हा फडणवीसांचा चाटू चमचा आहे करोडो उकळतो दिशाभूल करण्या चे
@@kusumiyer8119त्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याची प्रतिक्रिया दिली आहे..ती व्यक्ती पुर्णवेळ तिथे होती .. खरच सांगा पालक मुलांच्या शाळेत जाऊन तिथे तोडफोड करतील का..?, रेल्वे रोको आंदोलन करतील का..पालक सकाळी जमले पण २ ...अडीच तासात तिथुन निघुन गेले.... अत्यंत वाईट घटनेनंतर त्याचाच आधार घेऊन धिंगाणा करायचा होता
आदरणीय प्रभाकर दादा जय श्रीराम 🙏, ज्या प्रमाणे तुम्ही तळमळीने हिंदु समाज जागृतीचे काम करताय तुम्हाला खरंच आदरपूर्वक सप्रेम नमस्कार. मला मनापासुन वाटते अनेक हिंदु बंधु भगिनींन साठी तुम्ही प्रेरणा स्थान आहात. ज्या निडर पद्धतीने तुम्ही विचार मांडता मनःपूर्वक प्रणाम तुम्हाला. 🙏 प्रभु श्रीराम आणि आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कायम शक्ती देत राहो तुमच्या या कार्यासाठी. जय श्रीराम 🙏
महाराष्ट्र चे मणिपूर होईल तेव्हा होईल,,,, परंतु प्रत्यक्षात मात्र मुंबई सुध्दा इस्लामाबाद झाले आहे,,, मीरा रोड मलाड सायन बांद्रा कुर्ला मुंब्रा ग्रांट रोड भिवंडी बहराम पाडा,,,,, तसेच जालना कोल्हापूर अहमदनगर अकोला औरंगाबाद दौंड मिरज सांगली मीनी पाकिस्तान तैय्यार झाले आहे,,,
बदलापूर घटना अतिशय निंदनीय आहे कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि आंदोलन हे पूर्वनियोजित महाआघाडी तर्फे यशस्वी राबवला गेला? गृहमंत्री विचार करायला पाहिजे ?
प्रभाकरजी आपले खुप खुप आभार,जनजागृतीचे जे काम आपण करत आहात त्याबद्दल हा सामान्य मुंबईकर आपला फारफार ऋणी आहे.आपल्या या कार्यात आपणास यश मिळू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
अहो भाऊ तिथून लक्ष दूर व्हावे म्हणून च एवढं प्रयत्न. कोलकाता केस पण तशीच आहे Human ट्रॅफिकिंग धंधे. लोकांचे जीव यांचे साठी खेळ आहे. आणि पैसे कामावणे यांचे काम
मा.प्रभाकर राव सर्व सत्य .मा.देवेंद्र जी ने एकदम कडक कारवाई करावीच. उत्कृष्ट विश्लेषण असच निर्भीडपणे विश्लेषण करणयास अपल्याला मानसिक शक्ती प्राप्त होवो .⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
"....... आणि म्हणूनच महाराष्ट्रात_ राजसाहेबांच्या हातात सत्ता देण्याची गरज आहे_ आवश्यकता आहे.....! म्हणूनच माझ्या बंधू आणि भगिनींनों अजुनही वेळ गेलेली नाही....!! महाराष्ट्राचं नंदनवन करण्यासाठी राजसाहेबांचे हात बळकट करा आणि त्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता मिळवून देण्यात योगदान द्याच.... हिच आपल्या महाराष्ट्रासाठी अनिवार्य गरज आहे.....!!! कटु आहे पण..... सत्य आहे....!!!!"" जय महाराष्ट्र.....!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*अन्याय कुणावरही व्हायला नको म्हणून पहिले Medical report जाहीर करा. सत्य काय हे जनतेला कळू द्या. करणी एकाची, भरणी दुसर्याला, असा प्रकार तर नाही ना हा? कुण्या माजोर्र्या शिक्षक स्टाफ ने कुक्रृत्य करून गरीब सफाई कामगाराला फसवले आहे का?*
@@ravirajeupadhye439बरोबर मी ही हेच म्हणतोय,३००० खात्यावर आल्यावर उद्धव यांनी एवढ्या खालच्या पातळीला जावुन , त्या सफाई कामगाराच्या कुटुंब ला मारहाण करून ,केले कुनी अडकले कुनाला हा प्रश्न आहे
अप्रतिमच विश्लेषण आहे. समाज प्रबोधनाची गरज आहे. कौटुंबिक संस्कार दुर्लक्षित झाले, ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या नादात.असेच परिणाम अपेक्षित आहेत. राजकारण्याना नेते म्हणणं सोडा.
प्रभाकरजी. तुम्ही जे बोलत आहात ते खरे असेल सुद्धा. हा राजकारण विनाश्याकडे चाललेला आहे. सरकारने खरोखरच कठोर निर्णय घावेत. आणि आश्या नराधमांना फाशी व्हावी.
काही ही असो, सुशांत सिंग पालघर साधू आदित्य चे पुल उदघाटन जरांगेंच आंदोलन आता बदलापूर प्रकरण मविआ तील नेत्यांची आक्षेपार्ह विधान यावर निर्णायक कृती करण्यात युती सरकार दुर्बल ठरतंय. खेद वाटतो गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात फार नीच पातळीवर राजकारण चाललय.
Aaj mi pahila tumcha navin performance, शब्द तिर आणि वाक्य जोडणी अचूक, परफेक्ट शत्रू गरद होणार, दोन धारी होती ज्याला वाटेल गोड, आणि तिखट, हीच वाक्य रचना जोपासा. माझी सदिच्छा. 🇮🇳
खूप छान विश्लेषण sir..... आम्हाला पण राहून राहून हाच प्रश्न पडतो...... हे सर्व विरोधी पक्षाकडून पेटवलं जातंय हे नाहीत असून सुद्धा... त्यांच्यावर कारवाई का करत नाही....
प्रभाकरजी तुमचे विश्लेषण अत्यंत योग्य आता पोलिसांना मिळालेले पुरावे थेट उच्च न्यायालयात without letting it get tampered ! शासनाने आता पोलिसांच्या पाठी ठाम उभे राहिले पाहिजे व मुख्यमंत्र्यांनी जी नावे पुढे आली आहेत ती सरळ जाहीर करावीत! जसे योगी करतात तरच अदृश्य हात अधिक उद्योग करणार नाहीत व सामाजिक ऐक्य, स्वास्थ्य टिकेल
आपल्या भारतीय संविधानातील जामीन न्याय प्रक्रियेतील संज्ञा काढून टाकले पाहिजे, बलात्काराला फाशीची शिक्षा न देता त्याचे शिन्य कापून आयुष्यभर जिवंत ठेवले पाहिजे
शिस्न कापायची ही गरज नाही हो, अलीकडच्या आधुनिक वैद्यकीय उपाय वापरून फक्त मुतायच्या कामापुरते उपयोगी अवयव करता येते. हीच शिक्षा असण्याची तरतूद योग्य ठरेल.
मला वाटतं #बाबरमती पण त्या #बालक बुध्दी सारखा आहे का ? कारण तो पण नेहमी आधीच सूचना देत असतो उदा. द्यायचं तर सब जगह केरोसीन छिडक दिया हाई , माचिस की तीली जलाने की देरी है , #करामती नी पण तेच सांगितलं होतं ना की महाराष्ट्राचं #मणिपूर होणार म्हणून !!! 😠
अद्रुष्य हात आहेतच हे तीथे नाचवलेल्या फलकांवरून दिसलेच.. महाराष्ट्राचे मणिपूर होईल म्हणणार्यांचे पहिले पाऊल...विशेष म्हणजे या प्रकरणावर माध्यमांनी जरांगेची प्रतिक्रीया विचारली. त्यांनी पण एखाद्या मंत्र्याप्रमाणे ती व्यक्त केली.
अदृष्य हात कोणाचे हे जनता जनार्दन जाणुन आहे आपण योग्यच बोलत आहेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे आता परिवर्तन घडवून आणले पाहिजे एकाच पर्याय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
मनसेचे कमीत कमी 25 आमदार निवडून देणे ही काळाची गरज आहे. तेव्हा सर्व मतदारांना माझी विनंती आहे,त्यांनी मनसेच्या चांगल्या व डेअरिंग बाज उमेदवाराला निवडून द्या.
लोकसंख्या नियंत्रणाच कायदा अना द्विभर्या कायदा अमलात आणा ,गुन्हेगारांवर कारवाई करावी, तसेच शांततेचा भंग करणाऱ्या वर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशा वेळी कलम 144 ची अंमलबजावणी करावी , जनतेला जर काळजी नाही तरी फडणवीस ने काय काळजी करावी शिंदे फडणवीस चे राज्य नागरिकांना स्त्तेवर आले पासून अनेक लोकहिताची विशेषतः महिला वर्ग व शेतकरी वर्गाचा विकास होईल त्यासाठी अनेक योजना राबविली आहेत
गुन्हेगाराला तर शिक्षा झालीच पाहिजे पण अराजक माजवणारांनाही धडा शिकवला पाहिजे.रात्र वैर्याची आहे!
Fadanvis ekte padlet.Baki sagle tyanna akaryksham tharavnyasathi aakashpatal ek karit aahet
जय श्री राम 💐🙏
बरोबर आहे अराजकता माजवू नये कारण गुन्हेगार हिंदू आहे मुस्लिम असता तर चालले असते बदलापूर पेटवले असते तरी चालले असते तुम्हाला
अहो बाई आठ दिवस केस घेतली नाही त्यावर प्रश्न करा आधी.....ते नाही झालं म्हणून अराजकता दिसली........ स्वतःची मुलगी असती तर त्या जागी......थोड फार काही वाटायला पाहिजे तुम्हाला
बरोबर कमेंट आहे
साहेब ख़ुप छान तुम्हीं बोलात, मि एक बदलापुर कर आहे, जेव्हा समाज कंठक शालेची तोड़ फोड़ करत होते तेव्हा आमची मने दुखद होती, आपल्या डोल्यादेखत हे होत आहे यावर विश्वास बसत नवता, जिथे अम्ही घड़लों त्यl विधेच्या माहेरघरी या बहेरून आलेल्या समाज कंठक यानी रखरंगोली केली.
माजी विद्यार्थी
शाळेच्या संस्थाचालकांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे शाळेला किंमत मोजावी लागली तुम्ही माजी विद्यार्थी संस्थाचालकांना का प्रश्न विचारत नाही की तुमच्यामुळे आमच्या शाळेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आणि त्या चिमुरडीला अत्याचार सहन करावा लागला अशी शाळा काय कामाची? तुम्ही पाठवाल का अश्या शाळेत तुमच्या मुलीला?
रोखठोक,निर्भीड, मुद्देसूद, सत्यता, वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण..
प्रभाकर सुर्यवंशी सर...!
सर तुम्ही खूप जबरदस्त माहिती दिली आमच्या सारख्या माणसाची दिशाबूल करतात नं दिसणारे हात हे समोर आले च पाहिजे
खूपच छान माहिती छान मांडली आहे, धन्यवाद
नराधमा ला शिक्षा झाली च पाहिजे. पण अराजक्ता माजवणाऱ्या लोकांची देखील चौकशी झालीच पाहिजे
Sarvat Aadhi Tya Paandu Baaila Dissmiss Karayach V Shalechya Admin la pn Gharcha Rasta Dhakvava Mhanje ek Takka Nyay Tri Hoil He CM Kinvva GM Chya Hathi Navvte ka
He SiT Nakartych Lakshan Aahe
Lok Ka Naahi Bhadknar Naahi Sit Kay Kamachi Aahe He Aapn Paahile Aahe
West Bengal tlie Ghatna Ghadli
AkkaBharat Petun Utla Aandholan Zaalei
Tenvva Tuhmala Naahi Dought Aala Hi Lok Kon Hoti Khari Hoti Bhadotri Hoti 😢😢😢😢😢😢😮😮😮😮
त्यांना पण खरोखरीची चौकशी करून शिक्षा झाली पाहिजे. नुसता शो नको.
Mand buddhi दिसतो,काय बोलतो,ते आंदोलन करणारे पालक आहेत येड्या,त्यांना अराजक मजवणारे म्हणतो, तू,अंधाभगत आहे का? पोलिसांनी FIR 12तास घेतली नव्हती,तेंव्हा आंदोलन होणारच ना,त्या पालकांना तू अराजक माजवणारे म्हणतो, व अटक करावी म्हणतो.या सुर्यवंशी टकल्याच्या नादी लागून ,हा फडणवीसांचा चाटू चमचा आहे करोडो उकळतो दिशाभूल करण्या चे
@@kusumiyer8119 खरय SIT, CBI काहीच कामाचे नाहीत नुसता टाईमपास
@@kusumiyer8119त्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याची प्रतिक्रिया दिली आहे..ती व्यक्ती पुर्णवेळ तिथे होती ..
खरच सांगा पालक मुलांच्या शाळेत जाऊन तिथे तोडफोड करतील का..?, रेल्वे रोको आंदोलन करतील का..पालक सकाळी जमले पण २ ...अडीच तासात तिथुन निघुन गेले.... अत्यंत वाईट घटनेनंतर त्याचाच आधार घेऊन धिंगाणा करायचा होता
आमच्या मनातील शंका आपण समोर आणली. न्याय होणे जरुर आहे.
एक कायदा योगी सारखा नो जेल नो बेल सीधा एनकाउंटर योगी पॅटर्न ची गरज आहे.
हर हर महादेव 🌹🌹🙏
correct❤
@@varshajoshi782🙏आज खूप गरज आहे योगी सारख्या नेतृत्वाची.
बरोबर आहे देवेंद्र जी ला संबळता आले नाही सर्व नाराज आहेत
@@ustadustadबरोबर संपूर्ण महाराष्ट्र साडे चार वर्षात साफ करून टाकला.
आदरणीय प्रभाकर दादा जय श्रीराम 🙏, ज्या प्रमाणे तुम्ही तळमळीने हिंदु समाज जागृतीचे काम करताय तुम्हाला खरंच आदरपूर्वक सप्रेम नमस्कार. मला मनापासुन वाटते अनेक हिंदु बंधु भगिनींन साठी तुम्ही प्रेरणा स्थान आहात. ज्या निडर पद्धतीने तुम्ही विचार मांडता मनःपूर्वक प्रणाम तुम्हाला. 🙏 प्रभु श्रीराम आणि आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला कायम शक्ती देत राहो तुमच्या या कार्यासाठी. जय श्रीराम 🙏
Your analysis is excellent and truthbased. Keep it up sir.
यामागे जे कोणी आहेत त्यांचावर कडक कारवाई करावी ,जर कोणी राजकारण व महाराष्ट्राचे मणिपूर करणार असतील तर गृहमंत्री यांनी कडक ॲक्शन घ्यावी.
He don't have gusts to take strean action against
He don't have guts to take stran action against all non sense people's have experienced in past. Maharashtra need another yogi like fakir.
गृहमंत्री चाणक्य आहे! काहीतरी गुप्त योजना आखत असेल!
महाराष्ट्र चे मणिपूर होईल तेव्हा होईल,,,,
परंतु प्रत्यक्षात मात्र मुंबई सुध्दा इस्लामाबाद झाले आहे,,, मीरा रोड मलाड सायन बांद्रा कुर्ला मुंब्रा ग्रांट रोड भिवंडी बहराम पाडा,,,,, तसेच जालना कोल्हापूर अहमदनगर अकोला औरंगाबाद दौंड मिरज सांगली मीनी पाकिस्तान तैय्यार झाले आहे,,,
अतिशय योग्य, परखड विश्लेषण.
बदलापूर घटना अतिशय निंदनीय आहे कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि आंदोलन हे पूर्वनियोजित महाआघाडी तर्फे यशस्वी राबवला गेला? गृहमंत्री विचार करायला पाहिजे ?
Barobar zale aandolan zale te.
किती छान तुम्ही काळजीनं बोलता ! हा विषय खूप छान पद्धतीने हाताळला
Khare ahe dada🙏
मराठी माणूसा जागा हो महाराष्ट्र वाचवण्यासाठी जागा हो.
जय श्री राम 💐💐💐🙏
Maratha manus jaga houch shakat nahi Durdaiw
प्रभाकरजी, १०० टक्के खरं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
जेव्हा जेव्हा अश्या घटना घडतात तेव्हा आपले गृहमंत्री गायब होतात..
@@aarvikhair84तो जातीयवादी ब्रिगेडी काका मेल्यावर महाराष्ट्र शांत होईल
03 12 2011 😅and and 😅is 😅is is 😅😅to 😅and d 😅😅for for the 😅😅the 😅same 😅😅😅for 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊 12:19 12:22 12:23 😊😊 12:38 😊😊😊😊😊😊😊😊😊 12:40 😊😊😊😊 12:41 😊 12:41 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 13:04 13:04 😊😊 13:05 13:05 😊😊😊 13:15 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
BJP kahi karnar nahi.... sarkar madhe asun, gruhamantri shandh aslya sarkhe vagat aahet.. pudhche mat MNS la. ekte Raj Thakre aahet je jatiyvaadachya virodhaat spasht bolala aahe.
अरे तो फडतूस मामी वर लक्ष ठेवायला जातो ती चढवून घेते बाहेरचे
प्रभाकरजी आपले खुप खुप आभार,जनजागृतीचे जे काम आपण करत आहात त्याबद्दल हा सामान्य मुंबईकर आपला फारफार ऋणी आहे.आपल्या या कार्यात आपणास यश मिळू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
जे माझ्या मनात होत ते तुम्ही अक्षरशः शब्दात उतरवलं.....
खूप खूप धन्यवाद 🙏
सूचक विश्लेषण..
सूचक इशारा.. 👍
अदृश्य हात महाराष्ट्रात फिरणार्या अतृप्त आत्म्याचे
Sharad
अगदी माझ्या मनातील बोलले साहेब तुम्ही .नाय व्हायलाच पाहिजे
हे सर्व चाललंय ते महाराष्ट्र अशांत करण्यासाठी चालू आहे.... सर्वांनी जागरूक राहील पाहिजे 🚩
Yes true
प्रभाकरजी,अत्युत्कृष्ठच अचूक सडेतोड विश्र्लेषण आणि विवेचन.
Apratim Khupch Sunder . Dhanyawad 🙏👌👍
त्या घटनेचा जाहीर निषेध.
आरक्षण आंदोलन कमजोर झालेलं आहे.आता हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
निवडणुका होईपर्यंत मविआ चे घटक- काॅन्ग्रेस, राष्ट्रवादी- शरद पवार गट,ऊबाठा प्रत्येक प्रकरणी अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार.
हा डाव तेल लावलेल्या पेहलवानचाच आहे.
उत्तम विश्लेषण. 👌👌👏
सुशांत दिशा सालियनच्या गुन्हेगारांना पण शिक्षा झाली पाहिजे
अहो भाऊ तिथून लक्ष दूर व्हावे म्हणून च एवढं प्रयत्न. कोलकाता केस पण तशीच आहे Human ट्रॅफिकिंग धंधे. लोकांचे जीव यांचे साठी खेळ आहे. आणि पैसे कामावणे यांचे काम
या घटनेमागील अदृश्य हात छाटून काढायला हवेत.
सडकी मुंडीच उडवायला पाहिजे
सर आपले गृहमंत्री मध्ये 10% जरी योगी स्टाईल आली तरी महाराष्ट्र मध्ये कायदा सुव्यवस्था बरीच सुधरेल.
बरोबर
एकट्या गॄहमंत्रीं ना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात एकमेव अडथळा आहे महा विकास आघाडीला
Yes
Impossible
देवेंद्रजींनी आता सद्गुण विकृती सोडून द्यावी आणि दिशा सलियान पासून सर्व गाडलेले मुडदे उखडून टाकावेत... तरच या आंदोलन जीविंना अद्दल घडेल...
आपण अगदी सत्य सांगितले आहे सर आपल्याला स्लालूट करतो
परखड विश्लेषण
मीडिया आणि विरोधी पार्टी आग लावीत होती,,
बारामतीचे काका आहेत तोपर्यंत है असेच होत राहणार.....
बेशरम व संधीसाधू लबाड बारामतीकर काका
जरा विस्ताराने सांंगू शकाल की ...
अंधभक्त जमाती चे😢
100%
राहुल तुझं मन्द असलेल्या डोकं तपासणी करून घेणे खरकट्या
गृहमंत्री bjp चा आहे ना? लाज वाटली पाहिजे विरोधी पक्ष्यात असल्यागत वागायला.
जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. 🙏🙏
घटना फारच उत्तम पणे समजावून सांगितली आहे 🎉
मा.प्रभाकर राव सर्व सत्य .मा.देवेंद्र जी ने एकदम कडक कारवाई करावीच. उत्कृष्ट विश्लेषण असच निर्भीडपणे विश्लेषण करणयास अपल्याला मानसिक शक्ती प्राप्त होवो .⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
ती मुलगी पण ब्राह्मण कुटुंबातीलच आहे असे ऐकले आहे म्हणून ही घटना लपवण्याचा जोरदार प्रयत्न सुरु होता म्हणे.
"....... आणि म्हणूनच महाराष्ट्रात_ राजसाहेबांच्या हातात सत्ता देण्याची गरज आहे_ आवश्यकता आहे.....!
म्हणूनच माझ्या बंधू आणि भगिनींनों अजुनही वेळ गेलेली नाही....!!
महाराष्ट्राचं नंदनवन करण्यासाठी राजसाहेबांचे हात बळकट करा आणि त्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता मिळवून देण्यात योगदान द्याच.... हिच आपल्या महाराष्ट्रासाठी अनिवार्य गरज आहे.....!!!
कटु आहे पण..... सत्य आहे....!!!!""
जय महाराष्ट्र.....!!!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राज ठाकरे उगाच नाही म्हणालेत पवार साहेब बोलतात ते ताबडतोब नाही तर कालांतराने कळत......
साहेब तुम्ही खुप चांगल भाषण दिल आहे फक्त लोकांना हे समजून घेणं खुप गरजेचं आहे 🙏🏻
नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे... पण त्याबाबत राजकारण करणार्याना ही जबर शिक्षा झालीच पहिजे
Dhanyawad Prabhakarji.Salute tumachya talmalila
अगदी बरोबर आहे चिरीमिरी साठी सगळे चालले आहे
👏🏻👏🏻👏🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😔😔😔
चिरीमिरी वरपर्यंत पोचवावी लागते म्हणून पोलिस हफ्ता घेतात
सुर्यवंशी साहेब तुम्ही बरोबर बोलताय. कोणाचे तरी अदृश्य हात ह्या घटनेत आहेतच.आणि ते सरकार ने शोधून काढलेच पाहिजे.
पण ते हाथ कोणाचे हे जाहीर करणे त्यापेक्षा महत्वाचे
Te Mukhya Naahi
Thod Yogiji Bana
Mhanje Zopigeli Jaga Hoil
*अन्याय कुणावरही व्हायला नको म्हणून पहिले Medical report जाहीर करा. सत्य काय हे जनतेला कळू द्या. करणी एकाची, भरणी दुसर्याला, असा प्रकार तर नाही ना हा? कुण्या माजोर्र्या शिक्षक स्टाफ ने कुक्रृत्य करून गरीब सफाई कामगाराला फसवले आहे का?*
पालकांना co-operate न करणारे School चे ट्रस्टी संघ वाले आहेत .......अजून काय सांगू
@@ravirajeupadhye439बरोबर मी ही हेच म्हणतोय,३००० खात्यावर आल्यावर उद्धव यांनी एवढ्या खालच्या पातळीला जावुन , त्या सफाई कामगाराच्या कुटुंब ला मारहाण करून ,केले कुनी अडकले कुनाला हा प्रश्न आहे
थोड्या दिवसा पूर्वी पेंग्विन ला कोणी तरी विदेशी भेटला होता ,ती पण चौकशी झाली पाहिजे .
जय श्री राम 💐💐🙏
इथ चालू काय बोलता काय....डोकं आहे ना ठिकाणावर....
मा फडणवीस सर ऊघडा आता तरी तिसरा डोळा दाखवा आपला अवतार ही वेळ आहे
@@TanajiHatkar-b1g तिसरा डोळा?? फडणवीस???? 😂😅
हिम्मत असेल तर अदित्यला शीक्षा करा
उत्तम, परखड विश्लेषण
अप्रतिमच विश्लेषण आहे. समाज प्रबोधनाची गरज आहे. कौटुंबिक संस्कार दुर्लक्षित झाले, ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या नादात.असेच परिणाम अपेक्षित आहेत. राजकारण्याना नेते म्हणणं सोडा.
विवेचन खूपच छान.तळमळ आणि परखडपणा फार आवडला बुवा आपल्याला!.
अश्या बातम्या कळल्यावर जीव कासावीस होतो. राजकीय गिधाडे... कधी यांचा अंत होणार.
जो पर्यंत पवार काका सारखे असले तर कधीच नाही
प्रभाकरजी. तुम्ही जे बोलत आहात ते खरे असेल सुद्धा. हा राजकारण विनाश्याकडे चाललेला आहे. सरकारने खरोखरच कठोर निर्णय घावेत. आणि आश्या नराधमांना फाशी व्हावी.
खूप छान विश्लेषण भाऊ👍👌💐💐💐💐
अगदी खरं आहे.आमची मुलं नोकरी साठी शिक्षणासाठी बाहेर आहेत.आम्हाला रोज टेन्शनच असते.सामान्य माणसांनी एकत्र रहायला हवं
प्रभाकर जी देवेंद्रजींना आता तिसरा डोळा उघडायला सुचवा.एका आत्मास न्याय द्या.
जय श्री राम 💐🙏
कपटनिती शिरोमणी पक्षफोडणवीस अनाजीपंत....
नवीन भ्रष्टाचारींना भाजपा मधे घेण्यासाठी लीस्ट च्या तयारीत आहेत😢
Tisra dola ughadto na magun
😂😂😂😂 end @@MP-rj3xt
@@MP-rj3xtto tuza re
विरोधी पक्षात राहून जर काही पक्ष महाराष्ट्राचा मणिपूर करायला निघाले आहेत तर त्यांना सत्तेत आणलं तर महाराष्ट्राचा बांगलादेश करतील ते लोक.
बरोबर
Barobar
काही ही असो, सुशांत सिंग पालघर साधू आदित्य चे पुल उदघाटन जरांगेंच आंदोलन आता बदलापूर प्रकरण मविआ तील नेत्यांची आक्षेपार्ह विधान यावर निर्णायक कृती करण्यात युती सरकार दुर्बल ठरतंय. खेद वाटतो गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात फार नीच पातळीवर राजकारण चाललय.
खरय
जय श्री राम 💐🙏
Aaj mi pahila tumcha navin performance, शब्द तिर आणि वाक्य जोडणी अचूक, परफेक्ट शत्रू गरद होणार, दोन धारी होती ज्याला वाटेल गोड, आणि तिखट, हीच वाक्य रचना जोपासा. माझी सदिच्छा. 🇮🇳
खूप छान विश्लेषण sir.....
आम्हाला पण राहून राहून हाच प्रश्न पडतो......
हे सर्व विरोधी पक्षाकडून पेटवलं जातंय हे नाहीत असून सुद्धा... त्यांच्यावर कारवाई का करत नाही....
अत्यंत निर्भीड मांडणी केली आहे आपण, खुप, खुप धन्यवाद मित्रा
अशा प्रकारचे आंदोलन हिंदू वरील अन्यायासाठी का होत नाही? आरोपीला फासी ध्यावी.
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. त्याचबरोबरीने अदृश्य हातांना धिंड काढली पाहिजे. आपणाला धन्यवाद. सांगत रहा आम्हाला.
त्या नराधमाचा भाऊ भावाला निर्दोष ठरवत आहे.हे भीषण आहे.तो गतिमंद आहे असेही कुटुंब म्हणत आहे.
Mhannarch
Mannusingvi Aahet Na
Ladhayla 😢😢😢
नमस्कार प्रभाकरराव आपण जे बोलला ते योग्यच अशा अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे
एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
आपण.👌👌👌
शांतप्रिय बदलापूरातलं परीस्थितीचं गांभीर्य आणि वास्तव योग्यरीत्या समोर मांडलं आहेत.
मुब्र्या वरून आयात केलेले शांतीदूत मंडळीं आंदोलक म्हणून पाठविले गेले होते, अशी वदंता आहे!
उरण च्या यशश्री शिंदे च्या वेळी का नाही केले आंदोलन तेव्हा कोणी बोल्ला पण नाही विरोधी पक्ष
प्रभाकरजी मानव तेवढी धन्यवाद कमीच आहे आपली खरोखर आपण किती विषय सविस्तर मांडता परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देऊ
Dada khoop sunder vivechan. As usual.
गृह खात्याने आकार डिजी ९ सतत बघावे
प्रभाकरजी खरच बातमी मागची बातमी सांगितली आभार
प्रभाकरजी तुमचे विश्लेषण अत्यंत योग्य आता पोलिसांना मिळालेले पुरावे थेट उच्च न्यायालयात without letting it get tampered ! शासनाने आता पोलिसांच्या पाठी ठाम उभे राहिले पाहिजे व मुख्यमंत्र्यांनी जी नावे पुढे आली आहेत ती सरळ जाहीर करावीत! जसे योगी करतात तरच अदृश्य हात अधिक उद्योग करणार नाहीत व सामाजिक ऐक्य, स्वास्थ्य टिकेल
जाहीर आताच करू नये.
आपल्या भारतीय संविधानातील जामीन न्याय प्रक्रियेतील संज्ञा काढून टाकले पाहिजे, बलात्काराला फाशीची शिक्षा न देता त्याचे शिन्य कापून आयुष्यभर जिवंत ठेवले पाहिजे
शिस्न कापायची ही गरज नाही हो, अलीकडच्या आधुनिक वैद्यकीय उपाय वापरून फक्त मुतायच्या कामापुरते उपयोगी अवयव करता येते. हीच शिक्षा असण्याची तरतूद योग्य ठरेल.
वर हातपाय पण तोडा जगू देत तसा
Great khupach chan vishleshan saheb 👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
खुपच सुंदर विश्लेषण
मला वाटतं #बाबरमती पण त्या #बालक बुध्दी सारखा आहे का ? कारण तो पण नेहमी आधीच सूचना देत असतो उदा. द्यायचं तर सब जगह केरोसीन छिडक दिया हाई , माचिस की तीली जलाने की देरी है , #करामती नी पण तेच सांगितलं होतं ना की महाराष्ट्राचं #मणिपूर होणार म्हणून !!! 😠
जय श्री राम 💐🙏
अद्रुष्य हात आहेतच हे तीथे नाचवलेल्या फलकांवरून दिसलेच.. महाराष्ट्राचे मणिपूर होईल म्हणणार्यांचे पहिले पाऊल...विशेष म्हणजे या प्रकरणावर माध्यमांनी जरांगेची प्रतिक्रीया विचारली. त्यांनी पण एखाद्या मंत्र्याप्रमाणे ती व्यक्त केली.
हेच अदृश्य हात उरण ची घटना घडली तेव्हा फ्कत आरोपी कुठल्या तरी वेगळ्या च समाजाचा होता म्हणून बांधून घेतले होते
आरोपी मुसलमान होता म्हणून एक चकार शब्द विरोधकांनी काढला नाही.
सुंदर विश्लेषण, 🙏🏻🙏🏻🪷🪷🚩🚩
Dhanyavaad
अतिशय स्पष्ट चांगल्या आणि खडतर शब्दात आपण मत मांडलेले आहे. धन्यवाद जय महाराष्ट्र,,,,,🙏
अदृष्य हात कोणाचे हे जनता जनार्दन जाणुन आहे आपण योग्यच बोलत आहेत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली पाहिजे आता परिवर्तन घडवून आणले पाहिजे एकाच पर्याय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
" छान विश्लेषण..... अभ्यासपूर्ण मुद्देसुद मांडणी_ मांडणीची अचुक मांडणी_ अचूक शब्द फेक...... एकंदरीत मस्त व्हिडीओ.....!""❤
खूप छान आणि योग्य माहिती दिली आपण
सर
राजकरण से बढ़कर अपना देश अपना धर्म और अपना राष्ट्र है इसके लिए हम आपके साथ समर्पित हैं
महाराष्ट्राचे मणिपूर करण्याचे काम सुरु आहे
Kadhich honar nahi
काका कंपनीचे तसेच प्रयत्न चालू आहे .
महाराष्ट्राचा यूपी बिहार केलाय bjp ने अजून काय पाहिजे
काकांची करामत. ते बोललेच होते महाराष्ट्राचा मणिपुर होईल.
👍👍
होय ते कुठल्याही संधीची वाटच बघत होते. वाट कशी लावायची ते.
आम्हीतर मनसेलाच मतदान करतो. सामान्य कार्यकर्ते कायम लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात.
बिनशरट मतदान कर तु
नुसतंच खळखट्याक....
मनसे वाले काम करतात आणि म वि आ वाले राजकारण करतात सरतेशेवटी राजकारण जिंकते.
ही घटना मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी समोर आणली नाही तर दाबून टाकली असती.. पोलीस गुन्हा नोंदवून घेत नव्हते.
अतिशय अभ्यासपूर्वक केलेले ,विश्लेषण मनाला विचलित करणारे आहे हिंदूंना जागे करणयाची तुमची तळमळ नेहमीच दिसते असेच सत कृत्य करत राहा
एकदम बरोबर. जय म न से
मनसेचे कमीत कमी 25 आमदार निवडून देणे ही काळाची गरज आहे. तेव्हा सर्व मतदारांना माझी विनंती आहे,त्यांनी मनसेच्या चांगल्या व डेअरिंग बाज उमेदवाराला निवडून द्या.
४० येणार.
Nako bilkul. Nako. Kahihi karat nahi. Fakt survat jorat aste. Ani mag thand hote.
लोकांनी मनसेला मतदान करावं... मराठी माणसाच्या हितासाठी
ह्या सगळ्या ला एक च कारण एकच वैध आणि अवैध पद्धती ने वाढणारी लोक संख्या आणि बदलती डेमोग्राफि.
लोकसंख्या नियंत्रणाच कायदा अना द्विभर्या कायदा अमलात आणा ,गुन्हेगारांवर कारवाई करावी, तसेच शांततेचा भंग करणाऱ्या वर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशा वेळी कलम 144 ची अंमलबजावणी करावी , जनतेला जर काळजी नाही तरी फडणवीस ने काय काळजी करावी शिंदे फडणवीस चे राज्य नागरिकांना स्त्तेवर आले पासून अनेक लोकहिताची विशेषतः महिला वर्ग व शेतकरी वर्गाचा विकास होईल त्यासाठी अनेक योजना राबविली आहेत
काही लोकांची दुकान बरेच दिवस बंद पडलेली आहेत ती चालू करण्यासाठी हे सगळे नाटक चालू आहे
Prabhakarji khup chan vdo, he hi government nalayak ch ahe. Ani sagle ekmekana samil ahet.
अतिशय सुंदर आणि स्पष्ट विश्लेषण मनःपूर्वक धन्यवाद
शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा आणि त्यांचा कायदा मात्र वापरायचा नाही mhanun अशी स्थिती आहे
महाविकास आघाडी चे नेते उधव शरद पवार आणि वडेटीवार मागे बोलुन गेलेत महाराष्ट्र चामणिपूर होहील आणि बदलापूरात घडले
बदलापूर मध्ये मिळालं कारण
Saheb tumche he vishleshan suddha jabardast... Dhanyawad!
❤🎉धन्यवाद प्रभाकरजी ❤🎉
अगदी बरोबर.. मुद्देसुध विश्लेषण 👍🏼🎼😊