आज्जी आणि आज्जीच्या वयाच्या सर्व आंबेडकरी लोकच आजच्या काळात उरलेले स्वाभिमानी आणि खरे लोक आहेत ...बाकीचे सर्व तर केवळ अति उच्च शिक्षण घेऊन 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' अवस्था करून घेणारे व होय बा म्हणून राहणारे आहेत... आज्जीना जय भिम❤
बाळासाहेब आंबेडकर संजय राऊतला म्हणाले उदया तुम्ही bjp सोबत जाणार नाहीत हे लिहून देणार काय? त्यावर राऊत म्हणाले नाही ह्यावरून ऱ्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो.
@@Sbs-z2e दहशतवाद संपवला, लोडशेडिंग बंद झाला, रस्ते चांगले झाले, विमानतळ बनवले, IT Companies मध्ये कीती नोकऱ्या उपलब्ध झाल्या, जलसिंचन प्रकल्प हाती घेतले, राम मंदिर हा आमच्या हिंदू धर्माचा ज्वलंत विषय मार्गी लावला, कलम ३७० रद्द करून देशाची अस्मिता पुन्हा जगवली, जगात भारताचा डंका वाजला... हे सगळे चांगली काम आहेत... बाकी आता काही लोकांना फक्त जातीच्या नावाखाली काँग्रेस ला मतदान करायचा असत दुसर काही नाही...
बाबासाहेब आंबेडकर बोलले होते मुझे मेरे पडी लिखी नही धोका दिया ही गोष्ट आज सत्यात उतरत आहे माझी अशिक्षित आहे परंतु योग्य ते सांगतात जय भीम माझीच अभिनंदन
मीडियाने प्रामाणिक पणे पत्रकारिता करावी.. वंचित मुळे बिजीपी ला मदत होते हे म्हणणे चूकीचे आहे. एका बाजूला घराणेशाही दुसरी कडे हुकूमशाही आहे.. त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित समाज्या च्या विकासासाठी वंचित आघाडी लढत आहे.. ✌️
हा पञकार जूणे विद्यापीठ काढतो फक्त जनता काय बोलते ते विचारा भाजपचे चालू काय दोष आहे ते विचारा सत्ताधारी काय चुकले ते विचारा का बदल करायचे का करायचे ते विचारा
ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना प्रश्र्न का विचारता ज्या लोकांना माहीत नाही की इंदिरा गांधींच्या वेळेलां जेव्हा संविधान बदले त्या बद्दल यांना काही माहिती aahe काय
@@darshansonule9830 ekhada scientist sang br ? ekhada top company cha CEO ? jagachya shrimantanchya yadit ekhada tri naav sang br? bagh ghe time hava tevdha asel uttr tr de shivigal n krta
संविधान बदलणार नाही पण संविधान मोदी बदलणार म्हणून मूर्ख बनवणाऱ्या लोकांना आम्ही मतदान करणार..🤦🏻♂️ ही काही लोकं कायम मूर्ख बनवणाऱ्या लोकांना मतदान करतात याचं हे on the spot example..
यूट्यूब वरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा बघत नाहीये हे बोलणारे याची चीड येते आम्हाला,,, "आता फक्त भिमाच रक्त" आम्ही एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांनी जो उमेदवार दिले आहेत त्यांनाच मतदान करणार🙏🙏
आंबेडकरी जनतेने दिशाभूल मध्ये राहू नये भाजपा एक आहे आणि काँग्रेस पन तेच आहे फक्त वंचित बहुजन आघाडीला निवडून आणण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांच्या विचाराच्या अस्तित्व टिकून राहणार आहे नाहीतर हिंदू राष्ट्र होईल❤VBA❤
भावांनो मत वाया नका घालवू....महाविकास आघाडी ला मत द्या...संविधान आणी आरक्षण तेच वाचवू शकतील.....VBA ला विधान सभेला मत द्या पण आता MVA ला मत ही काळाची गरज आहे....🙏🙏🙏
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण स्थळी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूचे आंदोलन स्वाभिमानी राजकारण जर कळत नसेल . तर, वंचीत बहुजन आघाडी चे राजकारण समजत नसेल तर चैत्य भूमीवर येणे. फुकट गेले असे वाटते . असले खुळे अनुयायी असणे धोक्याचे आहे .
Chaitya Bhumi.... Babasaheb Ambedkar.....hya navamule Pawan aahet..........Koni B team BJP la help karat asel tar.....Dalit samaj virodhach karel......Jai Bhim
यांना बाबासाहेब कळलेच नाही,व बाळासाहेब आंबेडकर हे ही कळलेच नाही,,यांच वाचन कमी आहे,, म्हणून आज पर्यंत वंचित समाज मागे आहे,, प्रस्थापित लोकांचच सरकार यांच्यामुळे च येतय..
बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर हे तर जगात वंदनीय आहेत त्यांना त्रिवार वंदना लाख लाख कोटी कोटी प्रणाम तरीही प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय बरोबर च असेल असं नाही सद्ध्या गठबंधन हाच पर्याय आहे विधानसभा असेल तेव्हा वंचित बहुजन आघाडी
मशाल वाल्यांनी च तरभाजप जनतेच्या उरावर आणून बसवले.बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाला बेईमान होऊ नका.अनुयायी समजता तर बाबासाहेबाच्या नातवाला का टाळता .म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे मला शिकलेल्या लोकानी दगा दिला. जयभीम.
तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की निवडणूकीनंतर जर त्यांची गरज म्हणून उबाठा सेना एनडीए कडे गेली (ज्याची दाट शक्यता आहे) तर मग सेक्यूलर म्हणून मागितलेल्या मतांचे काय करणार ?
कुठल्या पातळीचा विचार करतायत लोक महागाई मेन मुद्दा आहे ही गोष्ट खरी आहे पण ती सरकार आल्यानंतर ते मांडून ते सॉल्व्ह केल्या जाऊ शकतो पण लक्षात ठेवा बीजेपी ला जर तुम्ही मत नाही द्याल तर तुम्ही संपूर्ण आयुष्य पश्चाताप कराल कारण हे इतर लोक सगळं सगळं विकून टाकतील संपूर्ण भारताला खड्ड्यात घालते कुठलंही संविधान बदलता येऊ शकत नाही तुमच्या डोक्यामध्ये हे कोणी खुळ घातले ते कृपया काढावे दादा आपणालाही कळकळीची विनंती आहे
अरे कुत्र्या बीजेपी विरोध सुरवात करणारे म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत आता जे वातावरण निर्माण झाले आहे ते केवळ बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभा घेतल्यामुळे व जरागे पाटील आंदोलन ामुळे
जो पर्यंत सनातन मनुवादी हिंदू संस्कृती वैदिक राज्य येत नाहीं तो पर्यंत हा देश अजूनही स्वतंत्र झालेला नाही. मनुवादी सनातन हिंदु वैदिक संस्कृती हीच या देशाची ओळख आहे. आपले पूर्वज खरोखरच सुज्ञ होते. त्यांनी योग्य तोच .
आज महाराष्ट्रामध्ये जी बीजेपी वाढले आहे ते ठाकरे मुळेच वाढलेली आहे ठाकरे मुळेच भारत देशाचा वाटोळा झालेला आहे म्हणून ठाकरे ला मत म्हणजे बीजेपी ला मत आपकी बार वंचित सरकार जय वंचित
समाजातील माणसं समाजाला मदत करणार नाही तर समाज पुढे कसा जाणार,,सवय झालेली आहे, दुसर्याच्या लाता खायची,,यांना जेव्हा लोक यांची जात दाखवतील तेव्हा यांना कळेल,, बाबासाहेब आंबेडकर काय करणार,,पण त्यांची चळवळ करणारे जिवंत आहे, त्यांना साथ दया,, बाबासाहेब म्हणाले होते,, नाही बोलता येत,तर साथ दया,पण चळवळ मागे येऊ देऊ नका चळवळ पुढे न्या..
आज तक मुंबई चैनल वाली मुद्दामहून दोनच पक्षाचे नाव का घेतात त्यांना वंचित बहुजन आघाडी दिसत नाही का आणि चैत्यभूमीवर येणारा अनुयायी हा आंबेडकरी विचारांचा असतो तेव्हा तो का म्हणून दोन्ही शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांना का म्हणून मतदान देईल आणि जो आंबेडकर घराण्याला मतदान करणार नाही तो कसला आंबेडकरी अनुयायी आम्ही समजावयाचा जो आंबेडकर घराण्या सोबत गद्दारी करेल तो कितीचा टिंब टिंब असेल हे गद्दारी करणाऱ्याने ओळखून घ्यावे
आठवले साहेबांचा निर्णय योग्य आहे त्यांच्याबरोबर जे आमचे बांधव आहेत त्यांचा निर्णय योग्य असून सत्तेत आहेत आठवले साहेब भाजप बरोबर येणार तर भाजपचे मोदीच जय शिवराय जय भीम जय श्रीराम
बोंढार हवेली प्रकरणामध्ये ना उद्धव ठाकरे शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ना काँग्रेसचे कोणतेही लीडर सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे नेते बोंढार पीडित परिवाराच्या घरी सातंवन करायला गेले नाही वंचित बहुजन आघाडी शिवाय आंबेडकरी समाजाला पर्याय नाही त्या बोंढर प्रकरणातील अक्षय भालेराव युवकाला जातिवादया यांनी खतम केला त्याचा काय गुन्हा भीम जयंती काढली म्हणून ठार केला त्याला , ह्या आंबेडकर समाजाला वाली कोण आहे❤VBA❤
आज्जी आणि आज्जीच्या वयाच्या सर्व आंबेडकरी लोकच आजच्या काळात उरलेले स्वाभिमानी आणि खरे लोक आहेत ...बाकीचे सर्व तर केवळ अति उच्च शिक्षण घेऊन 'अति शहाणा त्याचा बैल रिकामा' अवस्था करून घेणारे व होय बा म्हणून राहणारे आहेत...
आज्जीना जय भिम❤
उंच शिक्षण म्हंजे .अति शहाणा कसे काय.तो स्वताच्या बुद्धिमत्येवर उच्च पोहोचातो.ही काय त्याची चुक आहे का?
की 40% वाला नोकरी द्यवी का??90% ला नोकरी द्यवी.काय?? बारोबार
@@virendrashinde7531 लिहायला शिक आधी ...आला लगेच तोंड वर करून
बाळासाहेब आंबेडकर एवढे समजून सांगतात,पण यांना अजून अक्कल शुन्य आहे,,
He saale babasaheb ambedkar shi gadari aahe laaz vatali pahije swatala jai bhim bolnare yevu naka parat babasahebana abhivadan karayala tyachya rkatala nakarta
बाळासाहेब आंबेडकर संजय राऊतला म्हणाले उदया तुम्ही bjp सोबत जाणार नाहीत हे लिहून देणार काय? त्यावर राऊत म्हणाले नाही ह्यावरून ऱ्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो.
😂😂😂😂👌👌👍👍
मुंबई फक्त मराठी माणूस, उध्दव ठाकरे साहेब शिवसेना महा विकास आघाडी विजयी होणारं आहे
Mahagathbandhan INDIA MVA jendabad
Only VBA
Mahavir as afghani ko pasand karte hai hum
वसुली सरकार नको
Mag tu bas bomblat chutiyaa fekuchand hataav 😂@@vaishaliagashe6602
योग्य बोलतात माघाई आणि बेरोजगार खरे कारण आहे
महागाई .
Congress aalyawar mahagai sampel ka?
चैतन्य भूमीवर भाजप विरोधच बघायला मिळेल... त्यात नवीन काय नाही...
अरे बाबा किती 10 वर्ष आश्वासन दीले त्याच काय झाल मोदी नी भुल भुलया फसवल
चांगले काम केले असते तर १० वर्षात विरोध पाहायला भेटला नसता.
@@Sbs-z2e दहशतवाद संपवला, लोडशेडिंग बंद झाला, रस्ते चांगले झाले, विमानतळ बनवले, IT Companies मध्ये कीती नोकऱ्या उपलब्ध झाल्या, जलसिंचन प्रकल्प हाती घेतले, राम मंदिर हा आमच्या हिंदू धर्माचा ज्वलंत विषय मार्गी लावला, कलम ३७० रद्द करून देशाची अस्मिता पुन्हा जगवली, जगात भारताचा डंका वाजला... हे सगळे चांगली काम आहेत... बाकी आता काही लोकांना फक्त जातीच्या नावाखाली काँग्रेस ला मतदान करायचा असत दुसर काही नाही...
2014 madhe tar vikas hoil deshya cha mhanun aamhi baba chya anuyayani BJP la matdan kel
मग विरोध का संपवला नाही??. मनुस्मृती इतकी महत्वाची आहे का???
असली अडाणी जनता देशाला लाभलीतर देश अजुन ७० वर्षं लागतील नंबर १ होण्यासाठी
Andhabhakti mhanje shikshit
इलास तू थंड बस, तुमच्यासारख्या भि...... वाट लावली अडानी मोदुला निवडून
@Vilas - Konta vichar adani hota sangshil ka ?
विलास अडाणी म्हणून जे वक्तव्य केले आहेस ते सविस्तर माहिती दिली तर बर होईल
या आजी अशिक्षित असल्या तरी आजच्या युगात त्या समजदार आहेत,
We support वंचित बहुजन आघाडी 🔥💪
उद्बव ठाकरे याची हवा आहे
मुंबई फक्त ओरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चाच विजय होणार. आणि भाजप हद्दपार होणार
कुणाला विचार ठाकरेच म्हणणार लोकं
Thakare congress kadhich nahi yenar.Lihun ghe..Lachar.congress ani udhoji sheikh
@rakeshmandha😅😅😅😅😅😅re5536
@@rakeshmandhare5536😂
Rahul Gandhi❤❤❤❤Uddhav Thakare 🔥🔥🔥🔥🔥 #Mahavikas Aghadi# #India#
😂😂
१००%.....👍
@@tejasrajbalasahebकोणी काही बोलुदे फक्तं आमचा मुडीच
111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111@@tivlya-bavlya922
Rahul Gandhi jindabad uddhav saheba jindabad
गरीब जनता सर्व बाळासाहेबांच्या मागे आहे❤
जोपर्यंत महाराष्ट्रातील महार (बौध्द) समाज हरिजनवाद सोडून आंबेडकरवादी होत नाही तोपर्यंत आंबेडकरी जनता सत्तेत येवु शकत नाही.
Vote for VBA only
Vba
ते फक्त तुलाच दिसत आहे बाकी आम्ही vba सोबत आहोत
म्हणजे नेमकं काय
काय पण बोलतो जाती वाद
VOT for vanchit bahujan aaghadi 💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏 Jay bhim JAY SHIVRAY
वंचित बहुजन आघाडी
खुप छान बोलले ताई खुप छान अभिनंदन जय भीम जय संविधान जय भारत
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
बाबासाहेब आंबेडकर बोलले होते मुझे मेरे पडी लिखी नही धोका दिया ही गोष्ट आज सत्यात उतरत आहे माझी अशिक्षित आहे परंतु योग्य ते सांगतात जय भीम माझीच अभिनंदन
मीडियाने प्रामाणिक पणे पत्रकारिता करावी.. वंचित मुळे बिजीपी ला मदत होते हे म्हणणे चूकीचे आहे. एका बाजूला घराणेशाही दुसरी कडे हुकूमशाही आहे.. त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित समाज्या च्या विकासासाठी वंचित आघाडी लढत आहे.. ✌️
Modi सरकारच विरुद्ध वातावरण आहे..
भारत एवढी वर्षे गुलाम का होता हे समजून येते.
जय महाराष्ट्र जय शिवराय जय बाळासाहेब ठाकरे जय उध्दव बाळासाहेब ठाकरे
हा पत्रकार पक्का मोदींचा भक्त आहे
सगळ्याच सरकारी संस्था च खाजगीकरण झाल आहे संविधान बदल्यात जमा आहे
खासगीकरण आणि संविधान याचा काय संबंध? मागासवर्गीय लोकांना देशाशी काही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त वैयक्तिक फायदा हवा असतो.
उद्धव ठाकरे🎉
हा पञकार जूणे विद्यापीठ काढतो फक्त जनता काय बोलते ते विचारा भाजपचे चालू काय दोष आहे ते विचारा सत्ताधारी काय चुकले ते विचारा का बदल करायचे का करायचे ते विचारा
Sabhi Hindu families se haath jodke vinanti hai please please voting kijiye heartily request......desh bachana hai.......Namo Namo Namo Namo 🙏🏽🌷🙏🏽
सर्व समविचारी ऍड.आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांनाच स्वीकारत आहेत.
ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना प्रश्र्न का विचारता ज्या लोकांना माहीत नाही की इंदिरा गांधींच्या वेळेलां जेव्हा संविधान बदले त्या बद्दल यांना काही माहिती aahe काय
॰ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करून हम तुम्हारे साथ है जनता हे बाळासाहेब आंबेडकरा सोबत आहे
आंबेडकरी जनता यावेळी महाविकास आघाडी सोबत जातांनी दिसत आहे. हात बडलेगा हालाथ 👍👍👍👍👍
सत्य आहे आंबेडकरी जनतेला भाजप चे धोरण पसंत नाही. सत्ताधारी जनतेला खोट बोलून फसवत आहेत.व त्यामुळे। त्यांनी आता घरी पाठवणार.
Fekuchand hataav 😂
Ambedkari janta fakt vanchit bahujan aghadi balasaheb ambedkarana sobat ch aahe 💯💯💯💯👍👍👍👍👍 mahavikas aghadi barobar chukun pan janar nahi
@ user- nd4 - हाथ बदलेगा हालात । कितना गलत लिखा है ।
70 वर्षे काय गरीबी हटाव नारा दिला होता कीती गरीबी कमी केली पंजा ने मग मोदीचे पण पहा की 70 वषेॅ
आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
बौद्ध समाज अश्या लोकांमुळेच मागे आहेत,
व सत्तेत येत नाही..
बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे. आणि आम्ही विज्ञानवादी आहे.आम्ही कधी च मागे नाही.मागे तुम्ही आहात.
@@darshansonule9830 ekhada scientist sang br ? ekhada top company cha CEO ? jagachya shrimantanchya yadit ekhada tri naav sang br? bagh ghe time hava tevdha asel uttr tr de shivigal n krta
VBA only ❤❤❤
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत
Itka jay krtoes...tasa tr babasahebanni muslim kdhi deshasathi pahile thevnar nhi asa sangitla ahe...te tr tyanchya viruddha hote....tri tumhi tyanchya leader sobat milale...sharam nhi ka jara pn...fukat bhettay mhanun ..thida thamba..bambu yenar gandit tumchya..fukte sale
UBT
संविधान बदलणार नाही पण संविधान मोदी बदलणार म्हणून मूर्ख बनवणाऱ्या लोकांना आम्ही मतदान करणार..🤦🏻♂️ ही काही लोकं कायम मूर्ख बनवणाऱ्या लोकांना मतदान करतात याचं हे on the spot example..
यूट्यूब वरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा बघत नाहीये हे बोलणारे याची चीड येते आम्हाला,,, "आता फक्त भिमाच रक्त" आम्ही एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांनी जो उमेदवार दिले आहेत त्यांनाच मतदान करणार🙏🙏
म्हणजे फायदा बीजेपीला होईल 100% बरोबर ना
आंबेडकरी जनतेने दिशाभूल मध्ये राहू नये भाजपा एक आहे आणि काँग्रेस पन तेच आहे फक्त वंचित बहुजन आघाडीला निवडून आणण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांच्या विचाराच्या अस्तित्व टिकून राहणार आहे नाहीतर हिंदू राष्ट्र होईल❤VBA❤
Fakt vanchit bahujan aghadi sobat 💯💯💯💯👍
गरीब २० हजारांचा मोबाईल ५०० रू रिचार्ज. लाख रू टु व्हीलर आणि २००रु पेट्रोल भरतोय . गरीब बिचारे.😢
भावांनो मत वाया नका घालवू....महाविकास आघाडी ला मत द्या...संविधान आणी आरक्षण तेच वाचवू शकतील.....VBA ला विधान सभेला मत द्या पण आता MVA ला मत ही काळाची गरज आहे....🙏🙏🙏
Gap re chomya
ठाकरे बीजेपीचे मानूस आहे युती केली कारण ठाकरेला घराणे वाचवाचे आहे
Mat vaya naka ghalavu as tumhi bolat ahat ...mala sanga udya voting zalya nantar uthav saheb bjp sobat gele tar Kay?
@@suhaskamble7882 jar tar chya goshti naka karu....aata aapan kay karu shakto te mahatvache aahe. ..agodar purvagruh thevnyat kay arth aahe
मत वाया जायायला बजाराचे टमाटे समजतोस का पक्षाची टक्केवारी वाढते
फक्त वंचित बहुजन आघाड़ी
फक्त वंचित बहुजन आघाडी👍
हे लोक कायम फुकटाच्या मागे असतात हे देशाचा कधीच विचार करत नाहीत
फक्त वंचीत बहुजन आघाडी 🙏🙏🙏
वाट बघत रहा
Jay bhim
आद.बाळासाहेब आंबेडकर च सर्व वंचित बहुजन समाजाला न्याय देऊ शकतात म्हणून वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण स्थळी येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातूचे आंदोलन स्वाभिमानी राजकारण जर कळत नसेल . तर, वंचीत बहुजन आघाडी चे राजकारण समजत नसेल तर चैत्य भूमीवर येणे. फुकट गेले असे वाटते . असले खुळे अनुयायी असणे धोक्याचे आहे .
Chaitya Bhumi.... Babasaheb Ambedkar.....hya navamule Pawan aahet..........Koni B team BJP la help karat asel tar.....Dalit samaj virodhach karel......Jai Bhim
खरं
मुद्दा भावनिकतेचा नाही.. सत्तेचा नाही.... रिझल्ट लागू द्या बघा.बाळासाहेबांनी किती पाडले आणि bjp ला मदत केली..
मत वाया घालवू नका....
@@ggggggg7765 मत कधी वाया जात नाही भले ते नोटाला केले तरी ते आपला विरोध दर्शवते
@@vijaykamble4237 ....Vote fakta virodh darshvayala naste......tar Appropriate Government established karnyasathi aste.......BJP alyapasun educational scheme for SC & ST ..... complete remove kelya aahet.......tyamulech Congress aaplyasathi yogya aahe👍
हे किंचित बुध्दी आणि वंचित मेंदू वाले कधीच सुधारणार नाही
आज्जीला मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम..Vote for VBA
Thanks 🙏 Midea
भाजप हटाव भारत बचाव
Vba 👍🙏
यांना बाबासाहेब कळलेच नाही,व बाळासाहेब आंबेडकर हे ही कळलेच नाही,,यांच वाचन कमी आहे,, म्हणून आज पर्यंत वंचित समाज मागे आहे,, प्रस्थापित लोकांचच सरकार यांच्यामुळे च येतय..
Khare aahe gaddar gharich aahet,mhanun Yana koni kimmat det nahi.
Idea nahi tar khat n zopti ka
प्रकाश आंबेडकर यांनी लोकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत.
Vote for VBA, gaddar banu naka
जय भीम सर्वांना खरंच बौद्ध लोक खूप हुशार असतात....🙏💙🔥
प्रण घ्या, मोदींमुक्त, भाजप मुक्त महाराष्ट्र...
Vanchit only
Ovesi and muslim league mukt bharat, hindu rastra aana
❤
Ka reservation jail...fuktcha miltay te jail ...mhanun ghabartaetka
Islam mukt world
काय ठिकाण निवडल आहे..... कोणतीही वैचारिक बैठक नाही.
जेवढ्या प्रतिक्रिया घेतल्या त्यात एखादा अपवाद सुद्धा म्हणला नाही की मोदी ला मतदान करू कोणीही ठाम बोललेले नाही मोदीला मतदान करायला
आंबेडकरांच्या विरोधात मतदान करणारे आंबेडकरांचे अनुयायी होऊ शकत नाही...
बरोबर भाऊ जयभिम
बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर हे तर जगात वंदनीय आहेत त्यांना त्रिवार वंदना लाख लाख कोटी कोटी प्रणाम तरीही प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय बरोबर च असेल असं नाही सद्ध्या गठबंधन हाच पर्याय आहे विधानसभा असेल तेव्हा वंचित बहुजन आघाडी
अगदी बरोबर
एकदम बरोबर बोललात भाऊ
हाथ बदलेगा हालात, असं म्हणणा-यांना गळ्यात गाडगं आल्यावर कळल.
आजीला त्रिवार सॅलूट...! 👍
Mag bjp galyat sonyacha har ghalnar aahe ka😂
😂😅
Only VBA
मराठवाडा मुक्तिसंग्राम नव्हे पत्रकार बंधू....मराठवाडा विद्यापीठ नामांतर चा प्रश्न होता..
मशाल वाल्यांनी च तरभाजप जनतेच्या उरावर आणून बसवले.बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशाला बेईमान होऊ नका.अनुयायी समजता तर बाबासाहेबाच्या नातवाला का टाळता .म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे मला शिकलेल्या लोकानी दगा दिला. जयभीम.
आपला समाज च नालायक आहे
भाजप हद्दपार करावी संविधान वाचवावे लोकशाही वाचवावी 🙏🙏
VBA
खरं आहे, अंध भक्त च पप्पू आहेत.good कमेंट ऑफ निळा शर्ट कपल.❤❤❤❤
तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की निवडणूकीनंतर जर त्यांची गरज म्हणून उबाठा सेना एनडीए कडे गेली (ज्याची दाट शक्यता आहे) तर मग सेक्यूलर म्हणून मागितलेल्या मतांचे काय करणार ?
जाणार नाही.... चिंतामुक्त रहा..
@@ggggggg7765😂😂😂😂
कुठल्या पातळीचा विचार करतायत लोक महागाई मेन मुद्दा आहे ही गोष्ट खरी आहे पण ती सरकार आल्यानंतर ते मांडून ते सॉल्व्ह केल्या जाऊ शकतो पण लक्षात ठेवा बीजेपी ला जर तुम्ही मत नाही द्याल तर तुम्ही संपूर्ण आयुष्य पश्चाताप कराल कारण हे इतर लोक सगळं सगळं विकून टाकतील संपूर्ण भारताला खड्ड्यात घालते कुठलंही संविधान बदलता येऊ शकत नाही तुमच्या डोक्यामध्ये हे कोणी खुळ घातले ते कृपया काढावे दादा आपणालाही कळकळीची विनंती आहे
सुनीता या bjp ने महाराष्ट्र नासवला महाराष्ट्राचे महत्व कमी करून गुजरातला मोठे करू पाहणाऱ्या दोन गुजराथ्यांना आता गाडून टाकायला पाहिजे.
हे बरोबर आहे की, प्रकाश ambedkarana मत म्हणजे bjp la फायदा
अरे कुत्र्या बीजेपी विरोध सुरवात करणारे म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत आता जे वातावरण निर्माण झाले आहे ते केवळ बाळासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभा घेतल्यामुळे व जरागे पाटील आंदोलन ामुळे
Only vba🎉🎉
ठाकरे कधी सवीधानाचे बाजुने होते बीजेपी सोबत
बाजपा आणि शिवसेना एकाच माळेचे मणी
पवार,ठाकरे बीजेपी सोबत जातील तेव्हा काय म्हणताल...?
जो पर्यंत सनातन मनुवादी हिंदू संस्कृती वैदिक राज्य येत नाहीं तो पर्यंत हा देश अजूनही स्वतंत्र झालेला नाही.
मनुवादी सनातन हिंदु वैदिक संस्कृती हीच या देशाची ओळख आहे.
आपले पूर्वज खरोखरच सुज्ञ होते. त्यांनी योग्य तोच .
याच काॅग्रेसच्या काळात खैरलांजी झाली...आम्हि विसरणार नाहीत...काॅग्रेसही भाजपा है
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏
पांढरा शर्ट काकांनी योग्य मत मांडले आहे
बिडकर काका योग्य बोलले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी विजयी होणार
वा ताई करेक्ट उत्तरं दिलीत 👌
आज महाराष्ट्रामध्ये जी बीजेपी वाढले आहे ते ठाकरे मुळेच वाढलेली आहे ठाकरे मुळेच भारत देशाचा वाटोळा झालेला आहे म्हणून ठाकरे ला मत म्हणजे बीजेपी ला मत आपकी बार वंचित सरकार जय वंचित
Mva
समाजातील माणसं समाजाला मदत करणार नाही तर समाज पुढे कसा जाणार,,सवय झालेली आहे, दुसर्याच्या लाता खायची,,यांना जेव्हा लोक यांची जात दाखवतील तेव्हा यांना कळेल,, बाबासाहेब आंबेडकर काय करणार,,पण त्यांची चळवळ करणारे जिवंत आहे, त्यांना साथ दया,, बाबासाहेब म्हणाले होते,, नाही बोलता येत,तर साथ दया,पण चळवळ मागे येऊ देऊ नका चळवळ पुढे न्या..
आमच्या मते खरी शिवसेना ही उध्दव ठाकरे याची आहे म्हणून तुतारी मशाल पंजा चिन्ह चालवनार
फक्त आणि फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं विजयी होणार यात काहीही दुमत नाही
😂😂😂
अरे हे खरंच आंबेडकरवादी आहेत का.
बाबासाहेबांनी आम्हास संविधान दिल
बाकीच्यांन आम्हास काय दिल,?
आम्ही वर्षानु वर्ष मत दिल आमच मत सत्तेत गेल तर आमची प्रश्न सुटतील.
जय महा विकास आघाडी 🎉🖐️🙏♥️
आज तक मुंबई चैनल वाली मुद्दामहून दोनच पक्षाचे नाव का घेतात त्यांना वंचित बहुजन आघाडी दिसत नाही का आणि चैत्यभूमीवर येणारा अनुयायी हा आंबेडकरी विचारांचा असतो तेव्हा तो का म्हणून दोन्ही शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप यांना का म्हणून मतदान देईल आणि जो आंबेडकर घराण्याला मतदान करणार नाही तो कसला आंबेडकरी अनुयायी आम्ही समजावयाचा जो आंबेडकर घराण्या सोबत गद्दारी करेल तो कितीचा टिंब टिंब असेल हे गद्दारी करणाऱ्याने ओळखून घ्यावे
हळू हळू वंचित बहुजन पार्टी सत्ता हाती घेईल व तेव्हाच गोरगरीब जनतेच्या कल्याण होईल.
ह्या पत्रकाराला माझे चॅलेंज आहे की , कोणत्या आदिवाशी पाड्यावर मोदींच्या योजना पोहचल्यात ते सांगावे .. भाजप चा प्रचार पाकीट घेऊन करतोय असेच दिसतंय
आठवले साहेबांचा निर्णय योग्य आहे त्यांच्याबरोबर जे आमचे बांधव आहेत त्यांचा निर्णय योग्य असून सत्तेत आहेत आठवले साहेब भाजप बरोबर येणार तर भाजपचे मोदीच जय शिवराय जय भीम जय श्रीराम
ताई बाबासाहेब आंबेडकर बोलले होते काँग्रेसचे बहुजनाचे घर आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यांमध्ये 40 खासदार सीट उभे केलेले आहेत
Only balasaheb
फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
ताई प्रकाश आंबेडकर बाबासाहेब यांचे नातू नाही तर त्यांची वैचारिक पातळी व बुद्धिमत्ता बघा
Only Modiji is capable of PM.......❤ from Karnataka
निस्वार्थी नेते खरोखरचं जनतेला दिशा देऊ शकतात.
उध्दव बाळासाहेब ठाकरे ✌
बाळासाहेब आंबेडकर याचे भाषणे माटुंगा लेबर कॅम्प मधील युवकानी युट्यूबवर बघावे. तसेच बाबासाहेब आंबेडकराचे पुस्तके जास्तीत जास्त युवकानी वाचावे. जयभिम.
मला खात्री आहे आंबेड कर अनुयायी वर्षा जी ना मतदान करतील.
Great 👍 thinking
काही माउलींना नीट माहीत नाही की, संविधान बदलणे म्हणजे नेमकं काय करणार ते.
बोंढार हवेली प्रकरणामध्ये ना उद्धव ठाकरे शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ना काँग्रेसचे कोणतेही लीडर सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे नेते बोंढार पीडित परिवाराच्या घरी सातंवन करायला गेले नाही वंचित बहुजन आघाडी शिवाय आंबेडकरी समाजाला पर्याय नाही त्या बोंढर प्रकरणातील अक्षय भालेराव युवकाला जातिवादया यांनी खतम केला त्याचा काय गुन्हा भीम जयंती काढली म्हणून ठार केला त्याला , ह्या आंबेडकर समाजाला वाली कोण आहे❤VBA❤
सर्वात जर का आत्ताच्या काळात जो क्लिअर पक्ष जर असेल तर तो म्हणजे सिर्फ आणि सिर्फ वंचित च आहे💯☑️
Very nice interaction with a lot of people and it is because of the best way for a lovely day with your phenomenal success in the present day
सर आपण बीजेपी चा प़चार केलास तर आपले चॅनेल चा नंबर खाली आणणार असे वाटते
आम्हाला ह्यांची मत नकोय ह्यांची मत नाही पडली तरी निवडून येतो भाजपा 🌷🌷