संविधान निर्मीती वेळी आरक्षण Reservation १० वर्षांसाठीच होतं का? | Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- #BolBhidu #EWS #EWSReservation #SupremeCourt
सुप्रीम कोर्टाने आज ews म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाच्या बाबतीत एक महत्वाचा निकाल दिला आहे. सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेली सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात 10 टक्के आरक्षणाची तरतूद घटनाबाह्य नसल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा होत आहे न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आपल्या निकालपत्रात केलेल्या निरीक्षणाची. घटनाकारांनी आरक्षण देताना एक कालमर्यादा ठेवली होती.
त्यानंतर आरक्षणाची उद्दिष्ट्य पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आरक्षण कधी जाणार या चर्चांना आता पुन्हा बळ मिळणार आहे. संविधानात आरक्षण फक्त १० वर्षांसाठीच होतं ही लाइन रिपीट केली जाईल. त्यामुळं आरक्षण खरंच १० वर्षासाठी होतं का ? होतं तर मग ते १० वर्षांनी बंद का झालं नाही? हेच जाणून घेउया
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
जो अत्यंत गरीब आहे, व जो दिव्यांग आहे फक्त त्यांनाच आरक्षण पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.
कॉलेजियम प्रणाली लोकशाही वर कलंक आहे . त्यात सुद्धा प्रतिनिधित्व पाहिजे .
Collegium mule fakt tyanchya natatlyanach tyanche pada miltate 😔
United nations मध्ये पण घ्या
@@beingindian1335 आहे तिथे .
आरक्षण रद्द करायचं असेल तर पुणे करार रद्द करून sc st साठी separate electorate देण्यात यावा. चीत भी मेरी पट भी मेरी बोलत आरक्षण रद्द होऊ शकत नाही.
जो पर्यंत लोकसंख्या नियंत्रण सक्ती होत नाही तोपर्यंत चालूच
Already niyantrana madhech aahe dada nahitar china sarkhi gat hoil
Fukat education...fukat jobs....fukat benefits...gheun zale tari improvements zali nahi ....!! This people can't change....no self-improvement...!!
Specific Chapri community ahe ti bro,
Samajne walo ko ishara kaafi hai
ulat tyancha maaj jast vadhlay prattek sarkari office mdhe, Railway mdhe tr tech distat,me jaat paat manat nvhto pn te muddam eka specific community la target krtat mhnun chid yayla lagli tyanchi
आबे jhattu हजारो वर्षापासून जे तुझ्या पिढ्यांना फुकट भेटत आलंय त्याच्यावर बोल
@@Vijay23288 त्याच chapari ची पोर तुमच्या पोरी पळवतात
@@sumitborse jhatya तुला दुसऱ्याची प्रगती झालेली बघवत नाहीये सरळ सांग ना.. कश्याला फालतू कारण देतोय,असल तुझ्या पण gandit दम तर मग जा ना उद्यापासून गटार साफ करायला..आहे का हिमत..?? तिथे पण दाखव जरा तुझी समानता
ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा दिला जातो, त्याचा कार्डवर मी ह्या देशाचा आरक्षित आहे आणि मी अमुक जातीमुळे आरिक्षतेचा उपभोग घेत आहे.
ज्या प्रमाणे आपणाला बँक loan देते आणि आपल्या गाडीवर अमुक बँांमार्फत लोन आहे असे लिहिले जाते त्या प्रमाणे केले पाहिजे.
त्यात काय गैर आहे??
नोकर भरती तील आरक्षण बंद करायला पाहिजे गुणवत्तेच्या आधारे भरती प्रक्रिया करायला पाहिजे
हुशार मुले गेली निघून
Bari झक मारली मग.
तू पन निघ कडेकडेने हुशार असशील तर.
तू पण निघ मग
@@Lone_Wolf2424 Tumhi bhimte desh budvayla mokle mag
डोक्यावरून गेली का माहिती .
Instead of Reservation, talk about the root cause. The base of religion Hindu: Castes, Castiesm & caste based discrimination, violence, injustice and it's outcomes- illiteracy, ignorance, & darkness.
आरक्षणामुळे दलित सवरन हा भेदभाव वाढत चालला आहे
Jo samaj magas ahe he karnyt vest rahato to kadhich pragati nahi karu shakat.
माझं असं म्हणणं आहे....... आरक्षण हे जातीवर आधारावर बंद करावे....ते आर्थिक परिस्थिती वर असायला पाहिजे....जो खरोखर गरीब आहे ...त्याला च लाभ मिळायला पाहिजे
जाती नष्ट झाल्यातर तर आरक्षण बंद केल्यास आम्हाला काही हरकत नाही.
पण जात बघून आम्हाला काम किंवा नोकरी भेटत नाही हा माझा आणि अनेक लोकांचा अनुभव आहे..
माझ्या एक प्रश्न आहे. की कृपया आपण त्यावर एक लेख सादर करावा. नेमके पेन्शन कोणी व कधी सुरू केली. आणि कशी. यावर कुठेही माहिती मिळत नाही आहे.
आज पर्यंत ज्यांनी आरक्षण घेतले आहे . त्याच्या कुटुंबाला येतून पुढे ते मिळणार नाही .असे केले असते तर ते आता संपलं असत. आता सुध्दा हे करू शकता नाहीतर हे कधीच संपणार नाही. त्याच्या समाजातील गरीब ती गरीब आहेत आणि ज्यांनी फायदा घेतला ती श्रीमंत झाली आहेत.हे सुध्दा विचारात घ्यावे लागेल.
भारतात. दर रोज दारू गुटखा 300 रुपय खर्च करतात माणसाला student la आळशी करू नये अर्षण resevation काढून टाकावे
सगळ्यात सोपं आहे.
ज्या प्रमाणे जनगणना केली जाते त्या प्रमाणे प्रत्येक गावस्तरावर आर्थिक सर्वेक्षण करा.
त्या मध्ये जो गरीब सापडेल त्यालाच फक्त सरकारी लाभाचा फायदा द्या.
*थोडक्यात आर्थिक सर्वेनुसार आरक्षण द्या.*
Ani ek gosht sanga jr 1lakh fees asel tr 10% EWS scholarship milel mhnje
Fakt 10,000 ch kami hotil ka???
Reply Kara koni tari ?
Obc sarkha reservation rahnar gareeb general walyan na
नाही 50% कमी होईल
@@venkateshdeshpande9185 mhnje jithe 1 lakh asel tuth 50k ch bharawa lagel asch na
@@aniketraut1593 ho pn mg bhau he je mhnte ki
Sc la 15%
St la 7.5%
EWS 10%
Mh yach meaning Kay hote ??
@@viratkkk12 म्हणजे 100 पैकी 10 seats आरक्षित आहेत (EWS)
आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे असे नेते म्हणतात मग हे आरक्षण कशासाठी भेद भाव कशासाठी नुसतं सोलुन केळ खाण्या साठी व्हय
Baki samajacha Kay? Fakat SC ST lacha arshan dyacha ka?
या मध्ये ओपन समाज भरडला गेला याचा खूप वाईट वाटत
सगळ्यांच आरक्षण बंद करा.आणि जो शिकेल तोच टिकेल . मेहनत करून पुढे जा आरक्षणामुळे नको 🙏🙏🙏
अगदी बरोबर. मनातल बोल्लात.
Right💯 आरक्षण बंद होईल तेव्हाच जातीभेद ही बंद होईल.
Right 100%
त्यासाठी अगोदर जाती संपव मग पुढचं बोल
@@Lone_Wolf2424 आरक्षण बंद होईल तेव्हाच जाती संपतील. आज मला कोणत्याही certificate वर माझी जात का लिहावी लागत आहे ? आरक्षणामुळे!!
आरक्षण असावे की नसावे हा किचकट विषय आहे, आरक्षण का द्यावे लागले आणि वर्ण किंवा जात द्वेष संपला का ❓ह्या विषय वर आपण विचार केला पाहिजे, आरक्षण नक्की संपले पाहिजे परंतु जात द्वेष कधी संपणार?
Hech tar aaj kalchya murkh lokana kalat nahiye bhau
@@ybl456 mhnje gunhegari thambat nahi mhnun apan kayada Ani vyavastha band karayachi ka?
@@ybl456 "Affirmative Action in USA" search करा तुमाला तुमचे उत्तर भेटेल.
@@ybl456 valid bol bhava gadhvasarkh Kay boltoy nahitar ja americela...
@@ybl456 aarakshan jat sampavnyasathi nahitar Mitra... Vachan Kami padat ahe tuza...
आरक्षण संपलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे पण त्यासाठी आधी जात संपवायला लागेल यासाठी कोण पुढे येणार नाही म्हणून हे आरक्षण असच असंच चालत राहील..
जात संपवायची म्हणजे नक्की काय करायचं कारण आता व्यवहारात कोण कुणाला जात विचारत नाही.
@@indukumarnirbadkar2899 दादा कोणत्या जगात राहता तुम्ही..?? मागे किती तरी घटना जातीवरून घडून गेले आहे ते भवतेक तुमच्या कडे आल्या नसाव्यात किव्वा तुम्ही दुर्लक्षित केलं असावं.
JAAT sampavaaychi mhanje nakki kay karayach..???🤔🤔
Pahile swtahapasun suruvaat karaa na mag, kashala Leaving madhye Caste mention karta?
आरक्षण कोणालाच देऊ नका सर्वांना समान वागणूक द्या
हेच जर पहील्या पासुन बोल्ला असता तर बरं झाल असतं आधी जाती भेद संपवा नंतर तोड चालवा
फुकट मिळालेली वर्षानुवर्षे वडिलोपार्जित शेती, वाडे, संपत्ती सरकार ला जमा करा... आर्थिक समानता आणा आणि मग समानतेवर बोला
हो भावा!! तू बोलतो ना उद्या लगेच बिल पास करु आणि वर्ण व्यवस्था चालु करु..
@@atulmirajkar1712 aani aata parynt fukat ch rashan khalle tyach kay 😂😂
@@satishpawar3682 रेशन फुकट घेतलंय का विकत घेतलंय आत्ता पर्यंत बघायला तू लाईन मध्ये थांबतो का लोकांच्या 😂😂😂😂 110% तू 10 वी नापास असणारे
💥 इतर आरक्षणा प्रमाने EWS च्या विद्यार्थींना वय, फिस, शिष्यवृत्ती इत्यादी सवलती मिळवण्यासाठी आवाज उठवला पाहिजे... 💯
Tula bharatratn dila pahije 😁
@@yogeshchavan9138 आज हसत आहे उद्या निर्णय आल्यावर माझी आठवण 100% येईल... 😇
🤣🤣🤣🤣🤣
@@funnyvideohasbhidoyaar9530 EWS ला महाराष्ट्र मध्ये OBC प्रमाणे वयात सूट व फीस मध्ये सूट मिळाली... आता अजून हसा😂🤣🤣😁 CTET एक्झाम मध्ये 5 बोनस मार्क सुद्धा मिळाले😂🤣🤣 आता तर अजून हसा 😜
@@Cbjnxgnocxc whatsapp university
Paper madhe chapun aal be
EWS la 5 markch bonus 🤣🤣🤣🤣
#बोल_भिडू इथे Private शाळा विद्यार्थ्यांकडून अव्वाचा सव्वा Fees आकराताहेत For Example :- Nursary च्या विद्यार्थांची Fees Almost 1 लाख आहे, असं का आहे ??? मग जर एवढी Fees फक्त Nursary च्या विद्यार्थ्यांची आहे तर मग ते असं काय शिकवतात Nursary च्या विद्यार्थ्यांना ??? एवढी Fees घेणं हे Feasible तरी वाटतं का ??? आणि जर एवढी Fees जरी घेत असतील तर मग मग मुलं लहानपणीच Einstien, Newton सारखे Direct लहानपणापासूनंच शोध लावायला पाहिजेत ना ???
ह्या Topic वर एक Real आणि Fair Video तर व्हायलाच हवा.....
👍
Problem ha aahe ki aapan fees deto.Retaliate karat nahi. CaP 63000 asatana, 1 lakh fees charge keli jate aani common man Nimutpane deto. School management posses group of lawyers to safeguard their Goodwill,profit and everything. There is no point in messing up with piggies.
Ani tasech doctor ,hospital valyanvr pn kahi control nahi hya goshtinvr adhi sarkarne laksh dene garjeche ahe,hya donhi sectors cha dhanda jhalay
True
जाती से मिला आरक्षण सबको दिखाई देता है. लेकिन जाती से मिला शोषण, भेदभाव, अत्याचार किसी को नहीं दिखता !
To aarkshan dene se achcha jati mitao
Right
कोणतं शोषण चालू आहे आज च्या तारखेला ते पण सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल आम्ही त्या शोषण करणाऱ्या लोकांचा बहिष्कार करू
@@yogeshmarathe903 तुम्हाला दिसत नसेल....! कदाचित त्या झळा तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील... असे किती प्रकरणे सांगु तुम्हाला सांगा .
Lagli mirchi fuktyala
140 wala psi nahi hot 120 wala hoto..
आम्ही जीव द्यावा का ? आम्ही अभ्यास करू करू मरतोय
Nashib 120 mhntlas 40 mhntla nahis
हो जा मर.. दे जीव... आणि फुकट नोकरीही मिळून जाईल तुझ्याकडे कोणाला तरी
@@Lone_Wolf2424 तुझी जळाली का
@@saurabhbunage नाही,फक्त तुझा प्रश्नाचा उत्तर द्यायचं प्रयत्न केला.. मनाला लावून घेऊ नकोस.
@@Lone_Wolf2424 फक्त किंग मोदी ❤❤
दहा वर्षासाठी आसलेले आरक्षण बहुमतामध्ये असलेल्या मोदी सरकारने संपवावे . आणि जाती संपवाव्यात
Bhau mg tuzya. bahini ch lagn kr. Kona. SC ST OBC mula sobt. Tuzya pasun. Ch chalu kr. Jaat mitvayla
Pahile jati smpw mnnaaa
@@funnyvideohasbhidoyaar9530 अमेरिकेत पण चालु झाल होत लगेच castism चा ॲक्ट पास केला म्हणून वातावरण शांत आहे आता तिकडे..
इथे काय संपनार लोकच निच लवड्या ची आहेत
Ak vala arkshan sampu dya mng paha jay shree ram
@@nk__creation5922 बस मध्ये आरक्षण असते जिथे तुझे आई बहीण व आजोबा फायदा घेतात त्यांना एकदा विचार ते उद्या पासून बंद केलं तर चालेल का??
मी तर म्हंतो की संपूर्ण आरक्षण च रद्द केला पहिजे ज्यांच्यात दम असल ते स्वताच्य हिमातिवार पूढ़े येतिल कि
Are pan Jat Kashi band hoil tyane hi Kay Garibi Hatao yojana nhi
जे.बी . पारपीवाला बरोबर बोलले आहे.
अमर्यादित काळासाठी ठेवले तर .
काही वर्ग परत शुद्र होतील .
त्यात शेतकरी जास्त असतील .
मेरीट मध्ये काम करावे . ज्यामुळे देशाचा विकास होईल .
Ho aadhi jaat kashi nashta karta yeil tey pahave lagel ....mag arakshan sample
बापरे कोण शुद्र होतील ? अरे ज्यांच्याकडे शेतजमीन नाही, हातावरचे पोट आहे त्याच काय?? शहरी भागात झोपडपट्ट्या मधे एकदा जाऊन या त्यांना किती शेतजमीन आहे. दिवसभर काम केले तर रात्री दोन घास खाऊ शकतात. शहरातील सगळे कष्टाचे काम कुठला वर्ग करतो ते आधी जाऊन बघ. आधी अभ्यास कर मग बोल
What a tragedy? Bol bhidu people knows the exact meaning of 3 types of reservations but our supreme court judge don't know the reservation policy. It's political reservation which is initially only for 10 years. Babasaheb didn't want that political reservation further because he knew that due to this political reservation real leadership from this SC ST will not arise. Only Stooges and agents will get created from this political reservation. So we have to first stop this political reservation. Educational and Govt service reservation will be there until caste system not get abolished.
पारपीवाला ला सांग भाऊ.... म्हणा बाळा जेव्हा काही वर्ग शूद्र होतील तेव्हा ते आजच्या राखीव कोट्यातून ऑटोमॅटिक आरक्षण मागू शकतील...
@@rajeevkamra9120 पारपिवला बरोब्बर बोलले .कारण जर एखादा वर्ग नंतर शूद्र झाला तर नंतर त्याला सध्याचा राखीव जागेत् येऊ देतिल असे नाही.नंतर तो स्थितिने शूद्र व् कागदावर जनरल होणार...
कित्येक वर्षे आरक्षण ह्या विषयावर नुसती चर्चा सुरू असून, बोल भिडू आणि Team ह्यांनी ह्या विषयावर सविस्तर पणे माहिती दिल्या बद्दल तुमचे खूप~खूप आभार..🙏🏽🙏🏽
आरक्षण हे सहजासहजी संपणार नाही.
जो पर्यंत जातीय भेदभाव देशात संपत नाही तो पर्यंत आरक्षण संपणार नाही..🙏🏽🙏🏽
बरोबर देशा मध्ये अजून सुद्धा खूप जाती वाद आहे खास करून गाव खेड्या मध्ये देशातून जाती वाद लवकर जाईल असे वाटत नाही
Aarkshan kadhich sampnar nahi kutha samaj 100% secular nasto aani fukat chi savay lagli ki loka dangli petvtil khun kartil pan phukatcha kahi sodnar nahit so aarakshan sampna impossible aahe
@@sangram1760 lokana jaticha maaj band kryala jamat nai tyana ti savay zali jaticha maaj nai kela tr lokana kami pana kasa deta yeil..jaat janar nai tr reservation pn nahi janar
@रघुनाथ बाजीराव होळकर मग तुम्ही बिना आरक्षणाचे मरा
@रघुनाथ बाजीराव होळकर तुमच्या सारख्या लोकांमुळे जाती वाद आहे
लाज वाटली पाहिजे तुम्हाला जे अशी फालतु विचार ठेवतात
*माणसाला "माणूस" म्हणून वागणूक दिली असती,*
*तर आज कोणालाच 'आरक्षणाची' गरज नसती।*
*देशहित मैं केंद्र की सरकार से निवेदन है की,*
*जिस तरह से भारत मैं सारे टैक्स हटाकर GST लागू कर दिया है,*
*उसी तरह सारी जातियाँ हटाकर एक ही शब्द उपयोग होना चाहिए “भारतीय”*
*🇮🇳 We are Indian Firstly and Lastly 🇮🇳*
*फिर सभी भारतीय को EWS(आथिर्क आधार) पर आरक्षण देना चाहीये, या आरक्षण बंद कर देना चाहीये।*
*🍁 सत्यमेव ✺ जयते 🍁*
🇮🇳 *जय हिंद..वंदे मातरम..🇮🇳*
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले
Sc st चा आरक्षण बाबत कोणालाही तक्रार नाही नंतर राजकीय लाभा करीता संघटीत व सक्षम जातीला आरक्षण दिले व आरक्षण विषयी वाद निर्माण होऊ लागले
❤❤ खूप छान सर्व आरक्षण रद्द करून फक्त EWS मधून ४९ टक्के ठेवावे, जातपात धर्म सगळे बाजूला सारून आरक्षण द्यावे ❤❤
सर आता २०२२ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती मध्ये सुद्धा General category मधून सगळेच aplication करू शकतात पण या मुळे आम्हा मराठा जातीचा मुलांचा कुठलंही सवलत आणि आरक्षण नसून सुद्धा आमचा जागा जातात सर/mam please यावर तुम्ही काही तरी मत असेल असं भाष्य असलेली video सादर करा ।।
खुप अवघड आहे संविधानात तर संधीची समानता अस लिहल आहे पण कुठे आहे समानता आरक्षण हा प्रकार जातीभेद च म्हणाव लागेल
@@Sam-kq7ed आता ते विसरून जावा.... आरक्षणातला उमेदवार त्याच कॅटेगरीतून यायचा... ओपन ओपनमधून .....
आरक्षण हे प्रतिनिधित्व होत.
मला सांगा open वाला 100 पैकी 90 मार्क्स घेऊन पोलिस होतं नसेल आणि others 100 पैकी 70 घेऊन नोकरी लागते
या प्रेशर ने 90 मार्क्स घेणार चोरी वगैरे जर पैसे कमावत असेल (जर चोर झाला तर ) 90 मार्क्स वाला चोर सापडेल का पोलिस साहेबाला ?
@@munjakadampatil... खरं आहे सर तुमचं ज्यांची पात्रता नाही पण आरक्षणामुळे त्यांना ती जागा भेटते आणि मग नुकसान आमचा सारख्या वय निघून जातंय अशा तरुण मित्राचं होत।।
@@abhijitkapdekar6716 सर मग पुढे काही भर्त्यांमधून मराठा आणि open हे फक्त एक इतिहास जमा पुस्तकातील शब्द असतील ।।बाकी गरज आणि अन्याय होत असलेले तरुण जर पुढे आले एकत्र झाले तर हे कुठे तरी कोणी तरी ऐकेल आणि याला प्रतिसाद भेटेल।।
ज्यावेळेस जात विरहित समाज रचना अस्तित्वात येईल, त्यावेळेस कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही. त्यावेळी आरक्षण आपोआप संपुष्टात येईल. समाजात समानता निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही सवर्णांची आहे त्यांनी जर समाजात समानता निर्माण केली तर जात विरहित समाज तयार होईल आणि त्यामुळे आरक्षणाची गरज भासणार नाही
जो पर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत स्वार्थी लोक जातीचा आधार घेणारच.
जोपर्यंत जात आहे toparyant आरक्षण ही टिकणार च...स्वार्थी ते आहेत ज्यांनी जातीच उपयोग करून स्वतःची घरे पिढ्या न पिढ्या भरली...आता वेळ बदलत आहे तर तेव्हा समानता आठवते का
@@santoshvs4136 koni bhrli ghar te distach ahe
जाती खतम करा पहिले मग आरक्षण खतम होणार तेव्हा पर्यंत काही नाही
@@sumitborse tujhya najayaj bapani
@@Lone_Wolf2424 tuzya aaila thokun sodnarya tuzya bapanni
सगळ्यांना वाटत आम्हाला आरक्षण आहे पण अमच्या वर आता पण किती किती भेदभाव जातीवाद होतो हे कोणाला दिसत नाही...🥺💔
Saglyat jast jativad tumchich loka karat aahet ya time la
Tumchi lok ahe beee jati vad vhale mazun gela tumhi
सगळ्यात जास्त कोणते चूतिये लोक जातीवाद करतात हे तुला ही आणि आम्हालाही माहिती आहे बरका हे तु नको सांगू सध्याच्या परिस्थितित कोन किती माजलय हे दिसतय सर्वाना😂😂
आरक्षण पात्र विद्यार्थ्यांकडून जनरल मधुन अर्ज भरण्यास मनाई असावी.
जी लोकं पूर्णपणे देशाचं आणि देशातील समाजाचा अभ्यास आणि इतिहास पासून वंचित आहेत त्यांना आरक्षण देणं नकोसे वाटते 😂
पण एक गोष्ट समजायला पाहिजे. ज्यांनी संविधान बनवले त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेल होता आणि तो योग्य होता आणि आहे 👌👌
आरक्षण म्हणजे गरिबी हटवा कार्यक्रम न्हवे ....👍👍👍 Be study...😊
हो का मग् आरक्षणा मार्फत मिळालेली नोकरी बिनपगारि करा कारन् तो काय गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाही.
आरक्षण अप्रत्यक्षयरित्या गरिबी हटाव् कार्यक्रम आहे काही विशिष्ट लोकांसाठीच फायदा आहे.
@@paramb8750 obc st sc vjnt समाजातील लोकांची लोक संख्या किती आहे 52% इंग्रजाच्या जनगणने नुसार !? त्यांना एकूण मिळणारे आरक्षण 50-52% आता उरलेलं 48% आरक्षण लाभ कोण घेत आहे !? 10-15% लोक ना कोणते बघा निरखून अभ्यास पुर्ण बोलत जा 🙏त्यांचे आमदार खाजदार किती !? ते किती टक्के gst, tax भरतात!? त्यांना त्याचा किती टक्के फायदा होतो !? आमदार खाजदर 15% लोकांचे असतात, आम्हा (शुद्रांचे) वंचीता चे का नाही !? किंवा किती आहेत शोध घ्या !? कोण श्रीमंत आहे मग !? ते तुमचे प्रश्न मांडत नाही !? का संसदेत प्रस्ताव आणा आणि घ्या आरक्षण सगळे तुमचेच आमदार !? का करत नाही ह्याला कारण आहे बहुसंख्य मतदार हा त्याच्या समाजातला नाही म्हणून!?
देवळांमध्ये कोणत्याही जातीचा माणूस पुरोहित बनू शकेल, आंतरजातीय विवाह होतील त्यावेळी आरक्षण रद्द करण्याबाबत विचार करावा
Cashless india peksha casteless india jhal tar bar hoil!
ह्यांना ते नकोय म्हणून राम राज्य रामराज्य चालू अस्त... म्हणजे त्यावेळी जस होत तस पुन्हा सुरू होईल...
जोपर्यंत सवर्णिय किंवा समाजातील जनता एकमेकांकडे जोपर्यंत जातिवादाच्या चष्म्यातून बघणं बंद करत नाहीत आणि एक माणूस म्हणून बघत नाहित तोपर्यंत आरक्षणाची ढाल कायम राहील !!!
point noted
आरक्षण संपेल तेव्हाच जातीभेद ही संपेल. आरक्षणामुळे विचारावं लागत की भाऊ तू कोणत्या जातीचा आहेस. आत्ताच्या जातीवादाच मूळ कारण आरक्षण आहे.
@@sohamkharat352 Abe मूर्ख माणसा मला हे सांग की अगोदर जात होती का आरक्षण..?? जतीमुळेच तर आरक्षण दिलं आहे ना..?? त्यामुळे अगोदर जाती संपव मग तुझा shahnpna दाखव
@@sohamkharat352 Ani Ekda Samorchya Vyakti Ne Tyachi Jaaat Sangitli Ki Tyala Secondary Treatment Dyayla Suruvat Hote Ani Jatiwad Punha Chalu Hoto, Ani Reservation Nasel Tar Tya Vyaktiwar Punha Sarv Toh Itihas Repeat Honar !!!
@@sohamkharat352
Jatibhed nasta tar aarakshan he aalach nasta
He pratham samaj baba
आर्थिक निकष समोर ठेऊन आरक्षण असावे,
जात बघून नसावी.
आता परिस्थिती बदललेली आहे.
ठराविक समाजाचे लोक आरक्षणाचा फायदा घेऊन अगदीच सुधारलेले आहेत.
आणि ज्यांची पूर्वी आर्थिक सुबत्ता होती असे आता देशोधडीला लागले आहेत.
बाकी काही नाही ॲक्च्युअल टॅलेंट मार खात आहे.
💯💯💯👌👌👌👍👍👍
आरक्षण केवळ १० वर्षासाठी होत की नाही ते माहीत नाही, पण आरक्षणाचा हेतू पूर्ण झाला नसेल तर जो पर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे, आर्थिक निकषावर आरक्षण देन हेच काळ सुसंगत आहे,जाती आधारित आरक्षनमुळे जर गेल्या ७० वर्षात जर आरक्षणाचा हेतू साध्य झाला नसेल तर आर्थकदृष्टया मागास प्रवर्गातील सर्वच जातीच्या लोकांना आरक्षण देऊन पहावे,कदाचित जो आरक्षणाचा हेतू ७० वर्षात साध्य झाला नाही तो पुढच्या १० वर्षात साध्य होईल
Correct
गेली 75 वर्षे ते EBC की काय असते त्यातून फ़ी माफी दिली जाते. त्यात सगळे जमीनदार fee माफी घेतात..
माझ्या एका मित्राच्या मुलीने ते EWS की काय स्कॉलरशिप मिळवली आहे.. पोरगी हुशार आहे.. पण
तिचा बाप 10 tankers, 15 एकर शेती, 3 घरे बांधून बसला आहे प्लस नगरसेवक आहे.. Security agencies आहेत.. आता हा कुठल्या angle ने आर्थिक दृष्ट्या मागास झाला सांगशील का.
EWS criteria 👇👇
Candidate's annual family income must be less than Rs. 8 lakhs per annum. Their family must not own more than 5 acres of agriculture land. The residential flat area should be below 1000 sq ft.
But tax स्लॅब is 👇👇
Up to Rs 2.5 lakhNIL
Rs. 2.5 lakh -Rs. 5 lakh5%
Rs 5.00 lakh - Rs 10 lakh20%
मतलब टैक्स भरने वाले महा दरिद्री गरीब लोग 🤣😂🤣 ऐसा दारिद्र्य सबको मिले भाई.. देश के 99% सवर्ण दरिद्रता से परेशान, इसी criteria से 😂🤣
अगदी बरोबर 💯✅️👍
एवढं सगळ करण्यापेक्षा डायरेक्ट जाती संपवायला पाहिजे आणि त्यादिवशी पासून माजरुड्या मराठ्या आणि बामनाना गटार साफ करायला लावायला पाहिजे.तीच खरी समानता.
पण 70 वर्षात समाज सुधारला का ? आज भी दलितावर अत्याचार होतात, आज भी काही लोक स्वतला श्रेस्ट समजतात त्याच काय ?
Next video : आरक्षणाचा फायदा का होत नाहीये म्हणजे अजून मागासलेपण का आहे
3:15 हे 10 वर्षात होईल वाटलं होतं पण 70 झाली तरी का नाही झालं?
अगदी बरोबर ✅️💯👍👏
Ata baghu 10 varshat EWS madhun kiti crorepati bantat te...
हा खूप खोल विषय आहे..🙏🏽🙏🏽
@@qwertyy642 begani shadi mein Abdulla deewana... Nikal lavde...
हे असच चालू राहील तर एकच उपाय "चलो युरेशिया" बर निदान पत्ता तरी सांगा युरेशिया चा ,जर आमच्या जाण्याने कुणाला चांगलं वाटतं असेल तर आम्ही जातो 🙂👋
आजही काही लोक दुसऱ्यांच्या आरक्षणाला राशन आणि स्वतःच्या आरक्षणाला आरक्षण म्हणतात. दुसऱ्याला कुत्रे म्हणतात स्वतःला वाघ म्हणतात. यावरूनच दिसतंय की अजूनही समाजात जातीवाद संपलेला नाही. उच्च नीचता आहेच म्हणून आरक्षण हे आजही खूप महत्वाचं आहे. आरक्षण काढल तर सत्ता परत सवर्णांच्या हातात जाऊन पेशवेशही भारतात येईल आणि परत अन्याय सुरू होईल. हे सर्व नको पाहिजे असेल तर सर्व जाती रद्द करा म्हणजे कोणी कोणत्याच जातीचा नाही म्हणजे कोणी उच्च नाही ना कोणी नीच.👍👍
खरं तर हे बंद होणे गरजेचे आहे, कारण याचा फायदा घेणारे लोकं देशाचा विकास नाही, देशाची वाट लागेल, 50 टक्के आणि 60 वाले इंजिनियर ,डॉक्टर बनले तर देशाचे वाईट दिवस येण्यास वेळ लागणार नाही,80 ,90 टक्के वाले कुठे काम करणार
Tula kiti takke hote
Khrr ahe
अरे बेवखुब संविधान लिहीणारा नामवंत विद्यापिठात 32पदवी घेऊन मिरिटमध्ये पास झाले.त्यांनी आरक्षण दिले.अशा महान मानवाला बडोदा येथे नोकरीला गेले याच छिनाल मनुवादी सेवकाने दुरुन फाईल्या फेकल्या .अशी व्यवस्था कोणी निर्माण केली हे विचार माजरचोद .आन सांगतो आरक्षणामुळे देश बरबाद होत आहे म्हणुन तोंड वर करुन सांगतो.बेवखुब पहले संविधानाचा अभ्यास कर .मग विचारपुर्वक बोल.
बास की आता आरक्षण अजून किती दिवस गरिबांचे हाल होणार आहेत हुशार असून मेरीट मध्ये येऊन सुद्धा फायदा नाही 😢
हे जर असच सुरू राहील तर ह्या देशाचं काही खरं नाही...
yes its true
मोदी है तो मुमकिन है l 😂🔥
Mg bhau ya varshi modila vote nahi
@@64maheshlokhande60 tondat ghe lawdya maderchod... आम्ही तर देणारच
@@64maheshlokhande60 उनको किसिके vote की जरुरत नहीं है, देनेवाले आपने आप दे देते है l 😂
तुम ईतना खूष मत हो यह ब्राह्मण का आरक्षण है
@@DiYa_2475 yahi galti ho gai na bhai 2014 ko 2019 ko khud ko hindu samaj ke de baitha vote
Lekin aapne accha tarehse bata diya
सर्वोच्च न्यायालयात असलेल्या न्यायाधीशांची घराणी बद्दल व्हिडिओ बनवा. जसे चंद्रचूड ईत्यादी..
सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...
Open category Che fees vrr bakiche Lok jagtata ####
Khar ahe Bhava
चला आपण आहेत मनून ते आहेत 💯
शिक्षण सर्वांना मोफत मिळाला आरक्षण ची गरज नाही लागणार
आरक्षण म्हणजे आधुनिक मनुस्मृती झालीय
समान नागरी कायदा लागु झाला पाहीजे
समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही एक संबंध नाही मित्रा.... tention gheu nako ug... 😁
😂😂😂
Whatsapp University 😬
🤣 अरे पण समान नागरी कायदा आणि आरक्षणाचा संबंध काय..?
@रघुनाथ बाजीराव होळकर 52 मोर्चे काढून आरक्षण तर मागीतले नाही ना रे..😆
70 वर्ष च काय 700 वर्ष जरी आरक्षण दिले तरी गाढवाचा घोडा होणार नाही
मग कश्याला पाटलाची पोर आता आरक्षणाची भिका मागत बोंबलत फिरायला लागलीत
Videshi aary ghde, ghode ghevun alle hote. 🤣😁
मेरिट वर नोकरी दया जो हुशार त्याला नोकरी दया मग तो कुठल्याही जाती चा असु दया
बोल भिडू हे चॅनेल खूप-खूप माहिती दायक आहे
मी एक स्पर्धा परीक्षा देणारा विध्यार्थी आहे मला या चॅनेल चा खूप फायदा होत आहे
नुकताच MPSC चा गट क चा पेपर झाला त्यात एक प्रश्न आपल्या चॅनेलवर दाखवलेल्या जोतिबा यांचा विडिओ वर आलेला एक प्रश्न माझा बरोबर आला कारण ह्याचे उत्तर कोणत्याही BOOK मध्ये नाही मी आपला विडिओ पाहिल्याने माझा ती प्रश्न बरोबर आला बोल भिडू चॅनेल चे खूप खूप आभार 🙏🙏
Apale nav kay Bala ??? MPSC tar nasnarach ,,,, ??? Ani tu. ,,,tu kay mhanala ki sarv books shodle ,,, tya prashnache uttar nahi ,,,??? Va ,,, khup latat ahe tumhi ,,, lokanna .... ??????
Gp
Sarv arkshan band kel tar khup chan hoil
Ata purvi pramane kontahi samaj mage rahila nahi
Arkshan fakt Ani fakt economy backword la den yogya rahil
Sashyach arkshan he Jat bhed nirman karat ahe
Sarvana saman adhikar hava
बोल भिडू ची पूर्ण टीम खूपच मेहनतीने काम करते
विशेष करून मैथिली mam चे विडिओ खूप आवडतात .
आपला फायदा असला की कौतुक करता रे तुम्ही, एक व्हिडिओ तुमच्या विरोधी मत असणारा येऊ देत, बघा कशी जळते, आणि पातळी सोडून शिव्या द्यायला तुम्हीच पुढे असता मग... त्यांची आई/बाप , खानदान कुणालाच सोडत नाही मग तुम्ही (पर्सनली घेऊ नये, तमाम दुतोंडी लोकांसाठी आहे हे ), विचार करून बघा.
हो खरचं मला पण मैथिली ताई चे videos खूप आवडतात..
खरंच आरक्षणाचा फायदा होत कोणाला आलाय ? राजकारणी लोकांनी आपापल्या फायदा नुसार sc/st लोकांच्या मतांसाठी आरक्षणाचा वापर केला.
राजकीय आरक्षण बंद झाल पाहिजे - Adv प्रकाश आंबेडकर ( वंचित बहुजन आघाडी )
@@SachinShirsath18 तुला कोण नीच मनल,भाऊ आत्ता?
@@SachinShirsath18 Band kelyavr ch samanta yeil na
घ्या तुम्ही पण आरक्षण जातीच्या रकान्यात भंगी चमार मांग ढोर म्हार भिल जाती लिहा गावाबाहेर रहा पाणी नाही रस्ते नाही मजुरी करा भूमिहीन शेतमजूर मग बोला
शैक्षणिक आणि नौकरी मधील आरक्षण आता रद्द करण्यात यावं
राजकीय आरक्षण सुरू ठेवावं
कुठल्याही समाजात समानतेची वागणूक राजकीय नेत्यांनी ठेवली नाही........ जातिवादाचं राजकारण अजून चालू आहे........1950 पासून पुढाऱ्यांनी स्वतःचा फायदा आणि जनतेचा समाजाचा तोटा अस राजकारण केलं आहे 🇮🇳 🙏 🚩
जातं बाजूला ठेऊन देशात उत्पन्नवर आरक्षण द्यावं
जाती वरून अजूनही होणाऱ्या लोकांच्या हत्या , त्यांच्यावरील अन्याय , त्यांना दिली जाणारी नीचतेची वागणूक , आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ असणाऱ्यांकडून जे कमकुवत आहेत अशांवर होणारे अमानुष अत्याचार , यांसारख्या गोष्टींवरही व्हिडिओ बनवा . 🙏 🙏
तू अट्रोसिटी कायद्याच्या होणाऱ्या गैरवापर बद्दल बोलतोय का भावा. नाही बनवाच विडिओ एकदा सत्यावर आधारित
@@beingindian1335 लग्नसमारंभात मजबूत भिमाचा किल्ला गाण वाजवले म्हणून वाळीत टाकलं होत
@@beingindian1335 तुमचे लोक गु खातात म्हणून गैरवापर..
उठला आणि लगेच तो कायदा लागू होत नाही..
त्या मागे खुप पुरावे लागतात उगाच फालतूच्या बाता चोदू नये..
Jaatibhed band kara...hoil ka shakya te...nahitar seperate Electoral dya Magas wargiyana...Dr Babasaheb Ambedkarani pan seperate electoral chi magni keli hoti..Gandhini Manya kela nahi..Arakshan asana kinva nasna he sarva jaati wyavasthe war avlambun ahe..arakshan deu koni bahujan lokanwar upkar karat nahi..tyana aajhi uplift karaichi garaj ahe...thode up, rajasthan che examples ghya..paristhithi samjel...aajhi magaas wargiyana jaati warun henavla jaata...
जोपर्यंत भारतात शिक्षणात व नोकरीत जातीय आरक्षण आहे तोपर्यंत भारत हा कधीच पुढे जाऊ शकत नाही व लोकांनी भारत महासत्ता होईल ह्याची स्वप्नही पाहू नये. आरक्षण देणे हे चुकीचे नाही पण आरक्षण गरजू व्यक्तीला मिळाले तर त्या आरक्षणाचा फायदा आहे. त्यामुळे आर्थिक निकषानुसार आरक्षण देणे महत्त्वाचे आहे. आज तसं होत नसल्यामुळे जे अनआरक्षित आहेत ते भारताबाहेर जाऊन काम करतात व बाहेरचे देश समृद्ध करतात. भारत देशात जर १९५० पासून आर्थिक निकषानुसार आरक्षण असलं असतं तर भारत आज महासत्ता असला असता अमेरिका नाही. जोपर्यंत जातीय आरक्षण आहे तोपर्यंत भारताने कितीही मोठमोठे प्रकल्प आणले, शोध लावले तरी भारत मागेच राहिल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
1 dam barobar bol le tumhi......
एकदम चूक. Reservation योग्य आहे आणि फक्त जातीवरूनच ते मिळाले पाहिजे तरच भारत महासत्ता बनू शकेल.
ज्यांना reservation बंद केली पाहिजे असे वाटते त्यांनी जातीभेद संपवला पाहिजे.
Reservation चा गरिबीशी काहीही संबंध नाही. ते फक्त शेकडो वर्षे संधी न मिळालेल्या दलित आणि इतर खालच्या हिंदू जातींवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आहे.
शेकडो वर्षे शिक्षण आणि नोकरीपासून वंचित ठेवलेल्या लोकांना संधी देणे या एकमेव कारणासाठी reservation आहे.
माहिती नसलेल्या मुद्यावर तुम्ही चांगली माहिती दिली आणि समजावूनपटवुन दिल....
आभारी आहोत
Opportunity should be given to those who deserve not who are reserved.Period
Tell me brother, Bramhin in hindu Temple because of deserve or reserve?
@@raj4ever143 correct brother 100 percent
@@raj4ever143 brother that's what I m saying....uh should be deserving.....not just coz of ur cast or creed.
@@raj4ever143 go do the course of being Guruji and start working in temples
@Nik S Brother But Bramhin never built Temple.. Dalit built Temple but they were not allowed to enter in it. Bramhin hippocracy not work because of Constitution of india.
जर घटनापीठातील लोकंच इतके biased आणि जातीयवादी असतील, तर असंवैधानिक गोष्टी 'संविधानिक' होणारच!!!! आणि संविधानिक हक्कांची पायमल्ली करण्याची भाषा येणारचं!!!
समान नागरी कायदा असायला पाहिजे
काही फायदा नाही...!
@@y.tthoke2522 yeah 🔥
Civil code act mhanje Kay ahe te mahiti ahe tula 😂Kay tar asayala pahije
Are baba saman nagari kayada mhnje ky he tr mahiti krun ghe
@@RahulJadhav-eu4mi यांना कॉमन सिव्हिल कोड आणि आरक्षण यामधला फरक माहिती नाही.. 🤣
Cast based reservation madhye one family one time reservation kela pahije... After that EWS reservation asla pahije.
Sarsakat saglya generations na reservation chukich ahe.
Ekdam barobr
👍👍
good to people appreciating this.
Mg tr bhik magtil Bakiche😂
@@mohyalforhumanity1735 what defination of 'social status' from your POV?
मला असं वाटतंय की आरक्षण अजून तळागाळापर्यंत पोहोचलेले नाही. ज्या जातींना आरक्षण आहे त्यातील फक्त एक विशिष्ट वर्गच याचा फायदा घेतोय आणि त्यातील मोठा वंचित आहे. आरक्षण अजून पण ठेवले पाहिजे पण त्याला काहीतरी crimy layer ची मर्यादा असावी जेणकरून आरक्षण तळापर्यंत पोहोचेल. शिवाय किती पिढ्यांना आरक्षण द्यायचे यावर पण काहीतरी मर्यादा असावी. 🙏🙏
Barobar Ani pratyek jati chi kiti pragati zaley tychyvar tanyani samiti basvun tyanche arshan band kele pahije. Kiman ob pasun survat Keli pahije.
Vishisht jaati manhje ko?? Bouddha samaj ka🖕🖕🖕🖕🖕🖕 sarvanche aarakshan fakt bouddha loka ghetat wahta 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@bahubali5618 अरे दादा कॉमेंट सरळ वाच रे एखाद्या जातीतील विशिष्ट वर्ग म्हणतोय मी. आरक्षण हे पाहिजेच फक्त ते तळापर्यंत पोहोचावे. उदा. बौद्ध समाजातील आरक्षणाचा फायदा त्याच समाजातील सुशिक्षित आणि पुढारलेला वर्गच पिढ्यान् पिढ्या घेतोय, हे कुठं तरी थांबावे. त्यांच्यातील पिछाडलेला वर्गाला त्याचा लाभ मिळावा, संधी मिळावी. 🙏🙏🙏
@@sujitsawant5553 Bouddha samajacha vichar khup wegala aahey hey vishaya var. Je pudarlele aahet tyanchi lok sakya kiti ani kontya sector madey tyanni pragati keli?? Tyacha kahi data aahey. Ki nustacha whatsApp speculated kartoys?
Jativad kiti pidhyaparyant rahil yavar pan vichar karayla nako ???
जातीच्या आधारे आरक्षण देण्याऐवजी उत्पन्नाच्या आधारे का नाहीत देत हे राजकारणी,सर्वांना फक्त समजा मध्ये तेढ निर्माण करायचं आहे जतीच राजकारण करून.
आरक्षणाची गरज का निर्माण झाली.....याचा विचार कोण का करत नाही .....कारण ....एक धर्म त्याच धर्मातील लोकांना नीट जगू देत नव्हते....साधे शिक्षण सुद्धा नव्हते ....मग तो वर्ग मघे राहणार च ना ....मग त्यांना आरक्षण ची त्यांना नको का ❓❓❓❓❓❓❓❓❓❓❓
आरक्षण आर्थिक दृष्टया मागास असलेल्या ना असू द्या .ते पण गट क च्या पदांसाठी.
नाहीतर 45% मार्क घेऊन mbbs डाॅक्टर होतो आणि अर्धवट ज्ञानाने पेशंटला मारतो.
Paisa deun tumhi lok tech karta ahat
पहिला तुला मारला पाहिजे yz
सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...
@marotiyeole2528 सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...
मराठा आरक्षण 🚩
जय मराठा 🚩
सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...
समान नागरी कायदा आला पाहिजे सर्वांना एक कायदा एक नियम पाहिजे तरच देश पुढे जाईल नाहितर झोपडपट्टी वाढतील
जाती अंत मोडा संपत्तीचे जमिनीचे राष्ट्रीयकरणं करा. सर्वांना घरे द्या सर्वांना मोफत शिक्षण करा..... तसेच सद्या असणारे आरक्षण हे फक्त सरकारी कंपनीत आहे. ते सुद्धा जातीच्या लोकसंख्येनुसार आहे ..open आरक्षण 48% टकके आहे ओबीसी आरक्षण 29% टक्के आहे sc 13% टक्के, एसटी टक्के, Nt A..2.5 टक्के NT.B.3.5 टक्के NT D 2.5 टक्के NTC.. 2.5टक्के तसेच open मधील गरीब 10 टक्के आहे. सध्या फक्त 2 टक्के नोकऱ्या सरकारी आहेत्. व 98 टक्के नोकऱ्या ह्या खाजगी कंपनीत आहेत. त्यामुळे सरकारी दोन टक्के नोकऱ्या या सर्व जातीतल्या 2 टक्के जागा येतात त्यामुळे कुणावर अन्याय होतो असे म्हणता येत नाही. तसेच सरकारी फक्त दोन टक्के नोकऱ्या असल्यामुळे सर्व जातीत 98% टक्के लोकांना सरकारी नोकरी मिळत नाहीत. हे वास्तव सत्य आहे
Aarashan पूर्णतः बंद केले पाहजे
Fkat cast bhartiya theva
खाजगीकरण झालं की आरक्षण आपोआप संपणार आहे... तेंव्हा 85% जनता आपोलाच मागास होईल.....१०वर्षासाठीच जातीव्यवस्था होती असे कोण म्हणाले 😃😃😃😃😃
का खरच जाती व्यवस्था अस्तित्वात नाही. भारत स्वतंत्र होऊन किती तरी वर्ष झाली पण जातीभेद नष्ट झालं नाही. बिहार उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि साउथ इंडिया इत्यादी राज्यांमध्ये जातीभेद आहे. आरक्षण या विषयावर डॉक्टर विकास दिव्यकिर्ती सर यांचा लेक्चर बघावे. त्यांनी खूप काही सांगितले.
PLZ REQUEST AAHE , 🙏🙏🙏🙏
Saglanni ekda " dr vikas divyakirti " sarancha 3 hour cha tancha channel varil reservation cha video bhaga
Kay ahe bhava techyat 3 hrs?
@@viratkkk12TO reservation var aahe . Ekda bhag mitra doke ekdam open hoel. Tu swataha che vichaar karayala lagshil.
Mi bghitlay Mitra barobr bollas👌
brainwash karato vikas divyakirti ,baki shikwayla changala ahe
@@3xmedia150 khup wrong bollas Mitra ulat te sir donhi bajune vichar mandtat...ekdm balanced approach
Brainwash khup lamb rahila
खरंच नाही आहे गरज आरक्षणाची ?
काही लोकांना आधी पासूनच 100 हेक्टर जमिनी मिळाल्या त्या त्यांच्या पूर्वजांनी तयार केल्या होत्या का , तलावातील पाणी पिण्यास मनाई होती का ते तुमच्या बापाने बांधलं होत ?
Reservation हे वार्षिक उत्पनावर आधारित असायला हवे.
Fakt Political Reservation policy 10 Varshasathi hoti. Baki SC ST OBC Sathi. Reservation chi gafalat Karu naye. Jo Paryent jaati jaat nahi to Paryent aarakshan kayam rahil.
जात असणार तो पर्यंत आरक्षण
रहाणारच अस म्हणता म्हणता आरक्षण असणार तोपर्यंत जात रहाणारच अस वाटतय...!!
जातीभेद आहे तो पर्यंत
ह्या देशात sc st पेक्क्षा मराठा लोक सरकारी नोकरीत जास्त कामाला आहेत
आरक्षण द्यायच आसेल तर आर्थीक दूष्ट्या गरीब आसलेल्या लोकांना दिले पाहीजे
Dr, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो
हजारो वर्षांपासून सुरु असलेली वर्ण आधारित समाज व्यवस्था यावर कोणीच चर्चा करायला तयार नाही.. आरक्षण येऊन फक्त 75 वर्षाचा काळ लोटलाय मग यावर एवढी चर्चा का????
आरक्षण (Reservation) म्हणजे काय?
आरक्षित जागा (Reserved seats) का ठेवल्या गेल्या?
आरक्षणाची का गरज पडली?
महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघ त्यातून किती आमदार आरक्षित जगांमधून निवडून आले?
#मित्रानो जोवर ह्या का व कितीचे उत्तर कोणाकडून मिळेल ?
#विचार करा आणि जागे व्हा
#जय हिंद जय भारत
वीणा आरक्षित सीट्स वर किती लोक sc st चे निवडून आले, आणि मराठा वर्चस्व असणाऱ्या सरकारकडून किती नोकर भरती करण्यात आली... हे ही तितकेच महत्वाचे...
ज्यांनी हजारों वर्ष ९७% जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवलं ते आत्ता आरक्षणावर बोलत आहेत, तुम्ही हजारों वर्ष घेतला तो फायदा आरक्षण नव्हता का ?..⛓️🤳✍️🚫
आपल्या देशात काही गोष्टी संविधान आणि घटना सगळ्यांना समान मानते पण तेच संविधान आरक्षण आणि काही गोष्टी मध्ये भेदभाव करते ज्यांना आता आरक्षण आहे ते सगळेच गरिब आहे का किंवा ज्यांना नाही ते सगळेच श्रीमंत आहे का बाकी समाजात ही लोक आहे ज्यांना आरक्षण नसल्या मुळे मुलांना शिक्षणासाठी कर्ज कडून शिक्षण करावे लागते आणि शिक्षण करून चांगले मार्क पडून ही परत नोकरी मध्ये आरक्षण नसते त्यामुळे बेरोजगार होतात जे 60 टक्के पडतात त्यांना आरक्षणाचा फायदा होतो आणि त्यांना नोकरी भेटते आणि जो 85 टक्के पडून नोकरी भेटत नाही
Modi government la saport kar bhau mg bhag Kay hote te
सरकारने आरक्षण पूर्णपणे बंद केलं पाहिजे... बावनकुळे, तटकरे, भुजबळ, मुंढे, मायावती अखिलेश या सर्वांना पण आरक्षण लागू आहे ना... है कुठले आदिवासी प्रमाणे राहतात... आरक्षण संविधानात फक्त 10 वर्ष इतकेच होते ते 75 वर्ष आहे... बस झाले आता हे बंध झाले पाहिजे खूप मुलांचे नुकसान केले या आरक्षण मुळे...
@@pavanramekar1044my vote is for Modiji and expected to remove this arakshan