आमचे सद्गुरू आम्हाला भेटले आणि आणि आयुष्य सार्थकी लागले .....जन्म सार्थक झाला ....आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं ही शिकवण मिळाली 🙏🙏 जय सदगुरू माऊली 🙏🙏
🙏🙏 ॥जय सद्गुरू ॥🙏🙏 प्रत्येकाने मानवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरच सुंदर समाज निर्माण होईल . त्यासाठीच सदगुरुंचे निरूपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे . ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
।। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तूझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।। ।। श्री राम समर्थ ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
जय सद्गुरु समर्था.. 🙏🏻🙏🏻 .. मी आपली ऋणी राहीन.. ह्या देहा कडून शेवटच्या श्वासपर्यंत अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी व टिकावी हेचं आपल्या चरणी नम्र निवेदन..🙏🏻🙏🏻💐💐
जय सद्गुरु 🙏 सद्गुरु तुमचे एकदा तरी दर्शन घडावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे पहिलंदाच भाषण ऐकून खुप सकारात्मक वाटले ....खुप खुप धन्यवाद सद्गुरु मला तुम्हाच्या सदैव चरणी असु द्या ही प्रार्थाना....🙏
माझ्या भगवंतांचे दर्शन झाले खरच खुप धन्य झालो 🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏 स्वारी आज तुमच्यामुळे आयुष्यात खुप सुखी आहे समाधानी आहे मरेपर्यंत तुमच्या चरणी जागा द्या बाकी सगळं तुम्ही दिलं
!! श्री !! !! श्री राम समर्थ !! !! श्रीसद्गुरूसत्यदत्त पूजा व कथा !! आपण सहज बोलतो की श्रवणाचा लाभ घ्यावा. समर्थ बोलतात की श्रवणाचा अलभ्य लाभ घ्यावा. कारण हे श्रवण दुर्मिळ आहे. पाच अध्याय व २३७ ओव्या आहेत. पाच अध्याय का घेतले कारण देह पंच भुतांचा बनलेला आहे.पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूत आहेत.देहात १ जरी खवळला तरी अस्थिरता निर्माण होते.अशा अस्थिर देहाला स्थिर करण्यासाठी श्रवण पाहिजे.या ५ अध्यायात अशे शब्द आहेत जे यापूर्वी कधीही श्रवण केले नव्हते. पहिला अध्याय म्हणजे अनेक शास्त्रांचे श्रवण करून भ्रम गेला नव्हता. अशा भ्रमिष्ट झालेल्या देहाला सद्गुरूनी श्रवणातून सद् विचार दिले. आंधळी माणसं हत्ती चे अवयव चाचपून हत्ती असाच आहे असे समजत होते. आपण ही अज्ञानरुपी आंधलेच होतो. विषय हे असेच असतात व त्याच प्रमाणे वापरून आनंद घेण्यासाठी आहेत असे समजत होतो.समर्थांनी प्रथम विषयांची ओळख करून दिली. ते त्या त्या प्रमाणे कसे वापरायचे याच ज्ञान प्राप्त करून दिले. दुसऱ्या अध्यायात समर्थांनी श्रवण, मनन व उपासना या वर भाग मांडले आहेत. सद्गुरुंची उपासना केल्यास मोक्षसिद्धी प्राप्त होते. श्रवण व मनन करून समर्थांनी दिलेले भाग प्रसारित करता आले पाहिजेत. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे शहाणे करुनि सोडावे सकळ जन !! जसा अनेक पदार्थ घेऊन प्रसाद बनवतो व तो प्रसाद वाटतो तसा छोटे छोटे बोध विवरण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत. म्हणजे देणारा तृप व खाणारा ही तृप होतो. साखर, रवा, तूप, दूध, वेलदोडे, बेदाणा, केशर घेऊन नैवेद्य तयार करतात. त्यातील सगळे पदार्थ दिसतात पण गोडवा निर्माण करणारी साखर दिसत नाही.तो गोडवा आपल्या आचरणातून दिसला पाहिजे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाळा बहू मानिती लोक तेणे तुम्हाला !! तिसरा अध्याय म्हणजे आपली परीक्षा आहे.आत्मस्थिती गेल्यावर आपण समर्थांना दोष देतो. राजा राणीस सद्गुरू कृपेने उत्तम विवेक पुत्र झाला. तेव्हा खूप आनंदी होते.नंतर दुःखी झाले , विलाप करू लागले, हाय हाय करू लागले. उत्तम झाले की सद्गुरु कृपा आणि प्रसंग आला की समर्थांनाच दोष देतो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण !! म्हणून आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी रोज उपासनेत १४ वा अध्याय वाचन दिले आहे. उत्तम घडत आहे ते समर्थ कृपेने व अघटित घडत आहे ते आपल्या वाईट कर्मा ने जी जाणीव सदैव ठेवावी.येतील ताप तर फिटतील पाप ही जाणीव ठेवून कार्य सुरू ठेवायचे. नहूश आई वडील यांपासून दूर राहिला पण सद्गुरू वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात दाष्यभक्ती करून सर्व विद्या प्राप्त केल्या.जो देह श्रीसद्गुरूना शरण गेले तो नहूशा प्रमाणे सर्वगुण संपन्न होतो. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरू दाता जैसे बालक वाढवी माता नाना यत्न करुनी !! चौथा अध्याय म्हणजे विषयांवर विजय कसा प्राप्त करायचा ही शिकवण दिली आहे.हुंडासुरा सारखा मोठा विषय समोर होता तरी नडगमगता श्रीसद्गुरू सामर्थ्याने त्यावर मात करता येते हे नहुशाने सिद्ध केले आहे. ८ नाही तर ८×८=६४ विषय आहेत. जे ६ कोटी आयुष्य असणाऱ्या रावण, पराशय व ६० हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला ओळखता आले नाहीत ते दास सहज ओळखतो.अशोकसुंदरी स्वतः हुन मागणी करीत होती तरीही सद्गुरू आज्ञा असेल तर मी विवाह करिन ही अट नहुशाने घातली. म्हणजे परस्री माता बहीण , पर पुरुष बंधू समान ही शिकवण अंतरी घेणाऱ्या दास दासी कधीच पराभूत होत नाहीत.प्रत्येक दासाच कल्याण होतो व सायुज्यमुक्ती प्राप्त होते. पाचवा अध्याय म्हणजे उपासणेचा मोठा आश्रोय उपसानेविन निराश्रोय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही !! श्रवण, उपासना व सतकर्म या त्रिसूत्री वर चालणारा हा परमार्थ आहे.मनुष्याच्या तीन गरजा आहेत. रोटी, कपडा व घर पण विचार करा जर सद्गुरू कृपेने त्रिसूत्री नसेल तर हे मिळणार आहे का ? मिळाले तरी टिकणार आहे का ? टिकले तरी आनंद देणारे आहे का ? नाही. देहाला झालेले रोग औषध घेऊन ही बरे होत नाहीत पण श्री सद्गुरू नामस्मरण करून बरे होतात आणि नाही बरे झाले तरी ते सहन करण्याचे सामर्थ्य समर्थ देतात.उपासना म्हणजे उठल्या पासून सतत नामस्मरण. खाता पिता उठता बसता नामस्मरण करीत जावे. उपासनेतून ज्ञान वैराग्य सामर्थ्य प्राप्त होते. इहलोकाची प्राप्ती होते व श्रीसेवा दाष्य भक्ती घडते. म्हणून समर्थ सांगतात की श्री सद्गुरू सत्य दत्त पूजा म्हणजे अलभ्य लाभ.प्रत्येकाने अंतःकरना पासून श्रवण करावे. हे श्रवण दुर्मिळ आहे. !! जय जय रघुवीर समर्थ !!
!! श्री !! !! श्री राम समर्थ !! !! श्रीसद्गुरूसत्यदत्त पूजा व कथा !! आपण सहज बोलतो की श्रवणाचा लाभ घ्यावा. समर्थ बोलतात की श्रवणाचा अलभ्य लाभ घ्यावा. कारण हे श्रवण दुर्मिळ आहे. पाच अध्याय व २३७ ओव्या आहेत. पाच अध्याय का घेतले कारण देह पंच भुतांचा बनलेला आहे.पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूत आहेत.देहात १ जरी खवळला तरी अस्थिरता निर्माण होते.अशा अस्थिर देहाला स्थिर करण्यासाठी श्रवण पाहिजे.या ५ अध्यायात अशे शब्द आहेत जे यापूर्वी कधीही श्रवण केले नव्हते. पहिला अध्याय म्हणजे अनेक शास्त्रांचे श्रवण करून भ्रम गेला नव्हता. अशा भ्रमिष्ट झालेल्या देहाला सद्गुरूनी श्रवणातून सद् विचार दिले. आंधळी माणसं हत्ती चे अवयव चाचपून हत्ती असाच आहे असे समजत होते. आपण ही अज्ञानरुपी आंधलेच होतो. विषय हे असेच असतात व त्याच प्रमाणे वापरून आनंद घेण्यासाठी आहेत असे समजत होतो.समर्थांनी प्रथम विषयांची ओळख करून दिली. ते त्या त्या प्रमाणे कसे वापरायचे याच ज्ञान प्राप्त करून दिले. दुसऱ्या अध्यायात समर्थांनी श्रवण, मनन व उपासना या वर भाग मांडले आहेत. सद्गुरुंची उपासना केल्यास मोक्षसिद्धी प्राप्त होते. श्रवण व मनन करून समर्थांनी दिलेले भाग प्रसारित करता आले पाहिजेत. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे शहाणे करुनि सोडावे सकळ जन !! जसा अनेक पदार्थ घेऊन प्रसाद बनवतो व तो प्रसाद वाटतो तसा छोटे छोटे बोध विवरण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत. म्हणजे देणारा तृप व खाणारा ही तृप होतो. साखर, रवा, तूप, दूध, वेलदोडे, बेदाणा, केशर घेऊन नैवेद्य तयार करतात. त्यातील सगळे पदार्थ दिसतात पण गोडवा निर्माण करणारी साखर दिसत नाही.तो गोडवा आपल्या आचरणातून दिसला पाहिजे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाळा बहू मानिती लोक तेणे तुम्हाला !! तिसरा अध्याय म्हणजे आपली परीक्षा आहे.आत्मस्थिती गेल्यावर आपण समर्थांना दोष देतो. राजा राणीस सद्गुरू कृपेने उत्तम विवेक पुत्र झाला. तेव्हा खूप आनंदी होते.नंतर दुःखी झाले , विलाप करू लागले, हाय हाय करू लागले. उत्तम झाले की सद्गुरु कृपा आणि प्रसंग आला की समर्थांनाच दोष देतो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण !! म्हणून आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी रोज उपासनेत १४ वा अध्याय वाचन दिले आहे. उत्तम घडत आहे ते समर्थ कृपेने व अघटित घडत आहे ते आपल्या वाईट कर्मा ने जी जाणीव सदैव ठेवावी.येतील ताप तर फिटतील पाप ही जाणीव ठेवून कार्य सुरू ठेवायचे. नहूश आई वडील यांपासून दूर राहिला पण सद्गुरू वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात दाष्यभक्ती करून सर्व विद्या प्राप्त केल्या.जो देह श्रीसद्गुरूना शरण गेले तो नहूशा प्रमाणे सर्वगुण संपन्न होतो. शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरू दाता जैसे बालक वाढवी माता नाना यत्न करुनी !! चौथा अध्याय म्हणजे विषयांवर विजय कसा प्राप्त करायचा ही शिकवण दिली आहे.हुंडासुरा सारखा मोठा विषय समोर होता तरी नडगमगता श्रीसद्गुरू सामर्थ्याने त्यावर मात करता येते हे नहुशाने सिद्ध केले आहे. ८ नाही तर ८×८=६४ विषय आहेत. जे ६ कोटी आयुष्य असणाऱ्या रावण, पराशय व ६० हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला ओळखता आले नाहीत ते दास सहज ओळखतो.अशोकसुंदरी स्वतः हुन मागणी करीत होती तरीही सद्गुरू आज्ञा असेल तर मी विवाह करिन ही अट नहुशाने घातली. म्हणजे परस्री माता बहीण , पर पुरुष बंधू समान ही शिकवण अंतरी घेणाऱ्या दास दासी कधीच पराभूत होत नाहीत.प्रत्येक दासाच कल्याण होतो व सायुज्यमुक्ती प्राप्त होते. पाचवा अध्याय म्हणजे उपासणेचा मोठा आश्रोय उपसानेविन निराश्रोय उदंड केले तरी जयो प्राप्त नाही !! श्रवण, उपासना व सतकर्म या त्रिसूत्री वर चालणारा हा परमार्थ आहे.मनुष्याच्या तीन गरजा आहेत. रोटी, कपडा व घर पण विचार करा जर सद्गुरू कृपेने त्रिसूत्री नसेल तर हे मिळणार आहे का ? मिळाले तरी टिकणार आहे का ? टिकले तरी आनंद देणारे आहे का ? नाही. देहाला झालेले रोग औषध घेऊन ही बरे होत नाहीत पण श्री सद्गुरू नामस्मरण करून बरे होतात आणि नाही बरे झाले तरी ते सहन करण्याचे सामर्थ्य समर्थ देतात.उपासना म्हणजे उठल्या पासून सतत नामस्मरण. खाता पिता उठता बसता नामस्मरण करीत जावे. उपासनेतून ज्ञान वैराग्य सामर्थ्य प्राप्त होते. इहलोकाची प्राप्ती होते व श्रीसेवा दाष्य भक्ती घडते. म्हणून समर्थ सांगतात की श्री सद्गुरू सत्य दत्त पूजा म्हणजे अलभ्य लाभ.प्रत्येकाने अंतःकरना पासून श्रवण करावे. हे श्रवण दुर्मिळ आहे. !! जय जय रघुवीर समर्थ !!
Sorry to be so off topic but does anyone know of a way to get back into an Instagram account..? I was dumb forgot my account password. I would love any tips you can offer me!
@Callan Ezequiel Thanks for your reply. I found the site thru google and I'm trying it out atm. Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
परमार्थाची वाट दाखवली नानास्वारींनी | जीवनाला अर्थ दिलाअप्पास्वारींनी | कलियुगात सामर्थ्य पुरविले दादा स्वारींनी | मुखामध्ये अमृत लावले जय सद्गुरू या शब्दांनी | 🙏🙏🙏
Tondat ghe tyavha
आमचे सद्गुरू आम्हाला भेटले आणि आणि आयुष्य सार्थकी लागले .....जन्म सार्थक झाला ....आणि आयुष्य कष्या प्रकारे जगायचं ही शिकवण मिळाली
🙏🙏 जय सदगुरू माऊली 🙏🙏
आप्पा साहेब यांनी सत्याची वाटेवर चालून सर्वांना सत्या कडे जायचे शिकवले........धन्यवाद
🙏🙏 ॥जय सद्गुरू ॥🙏🙏 प्रत्येकाने मानवता धर्माचा विचार करून आचरण केले तर खरच सुंदर समाज निर्माण होईल . त्यासाठीच सदगुरुंचे निरूपण वारंवार श्रवण करणे गरजेचे आहे . ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
माननीय अप्पासाहेबांचे अमूल्य विचार प्रत्येकाने मनात ठसवून आचरणात आणले पाहिजेत,उत्तम समाज घडणे सहज शक्य होईल
जय जय रघुवीर समर्थ
आप्पासाहेब यांना Maharastrian Of The Century संबोधले तरी हरकत नाही , असे सामर्थ्यवान कार्य ते समाजासाठी करत आहेत 🇮🇳 जय सद्गुरू। श्री राम समर्थ।
ब्रह्मांडियन ओफ ओल टाइम..🙏🏼
My God
लोकमतामध्ये आज श्रीमत् !
||जय जय रघुवीर समर्थ ||
असाच दर्शनाचा आणि श्रवणाचा भाग मिळावा. जय सदगुरू।। जय जय रघुवीर समर्थ।।
ua-cam.com/video/WASFhOa1dgk/v-deo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
सद्गुरू तुमच्या चरणी ठेवा अखंड आम्हाला सर्वाना माझ्या कुटूंबाला जय सद्गुरू
।। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तूझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही।। ।। श्री राम समर्थ ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
विश्वासाचा मालक म्हणतोय.. मी देव नाही तुमच्या सारखाच माणूस आहे.. 🙏🙏🙏
jay sadhguru
@@veditseditz8491 कॉन्टॅक्ट नंबर नाही मिळणार कदाचित.. पण तुम्हाला काही प्रॉब्लम असेल तर जाऊन भेट घ्या.. जय सद्गुरू
@@himanshupatil8561 mmmmkmmm
@@veditseditz8491 samrthana antari nivedan mand nkki purn hoil jay sadguru
@@veditseditz8491 Kay bolaychey ahe
जय सद्गुरु समर्था.. 🙏🏻🙏🏻 .. मी आपली ऋणी राहीन.. ह्या देहा कडून शेवटच्या श्वासपर्यंत अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी व टिकावी हेचं आपल्या चरणी नम्र निवेदन..🙏🏻🙏🏻💐💐
लोकमत आपन खूप छान काम केल आपल्या मुळे सद्गुरु च श्रवण प्राप्त zhaal जय सद्गुरु
जय सद्गुरु 🙏 सद्गुरु तुमचे एकदा तरी दर्शन घडावे अशी माझी इच्छा आहे. तुमचे पहिलंदाच भाषण ऐकून खुप सकारात्मक वाटले ....खुप खुप धन्यवाद सद्गुरु मला तुम्हाच्या सदैव चरणी असु द्या ही प्रार्थाना....🙏
मनुष्य ही जात व मानवता हा धर्म
जय सद्गुरु
माझा देव, माझी अप्पास्वारी...
!! जय सद्गुरू !!
लोकमत ची शोभा वाढली ....जय सद्गुरू.....🙏
🙏
🙏
Nikhil Sawant ho nakkich
kharach
Jay sadguru
atishay anand zala..swari cha mukhatun nirupan aikl..jay sadguru🙏
एसा सद्गुरू पूर्णपणे ll
तुटे भेदहची कडसणी ll
देहाविन लोटांडणी ll
तया प्रभूसी ll🙏🙏🙏🙏
ll जय जय रघुवीर समर्थ ll
जय सदगुरू🙏🙏🙏
जय सद्गुरू
तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे
सद्गुरू दर्शन झाले व श्रवण मिळालेआयुषयाचे सार्थक झाले जय सद्गुरू
Jay sadguru
जयसदगुरु!💐👌
माझ्या भगवंतांचे दर्शन झाले खरच खुप धन्य झालो
🙏🌺 जय सदगुरु 🌺🙏 स्वारी आज तुमच्यामुळे आयुष्यात खुप सुखी आहे समाधानी आहे मरेपर्यंत तुमच्या चरणी जागा द्या बाकी सगळं तुम्ही दिलं
Ikde jaych kas
Jay sadguru🙏🙏🙏
@@veditseditz8491 बैठकीला बसा सर्व problem solved होऊन जातील.🙏🏻
Lol
Majhi vaat ya madarchodani lavli Aaap randicha
!! श्री !!
!! श्री राम समर्थ !!
!! श्रीसद्गुरूसत्यदत्त पूजा व कथा !!
आपण सहज बोलतो की श्रवणाचा लाभ घ्यावा. समर्थ बोलतात की श्रवणाचा अलभ्य लाभ घ्यावा. कारण हे श्रवण दुर्मिळ आहे.
पाच अध्याय व २३७ ओव्या आहेत. पाच अध्याय का घेतले कारण देह पंच भुतांचा बनलेला आहे.पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूत आहेत.देहात १ जरी खवळला तरी अस्थिरता निर्माण होते.अशा अस्थिर देहाला स्थिर करण्यासाठी श्रवण पाहिजे.या ५ अध्यायात अशे शब्द आहेत जे यापूर्वी कधीही श्रवण केले नव्हते.
पहिला अध्याय म्हणजे अनेक शास्त्रांचे श्रवण करून भ्रम गेला नव्हता. अशा भ्रमिष्ट झालेल्या देहाला सद्गुरूनी श्रवणातून सद् विचार दिले. आंधळी माणसं हत्ती चे अवयव चाचपून हत्ती असाच आहे असे समजत होते. आपण ही अज्ञानरुपी आंधलेच होतो. विषय हे असेच असतात व त्याच प्रमाणे वापरून आनंद घेण्यासाठी आहेत असे समजत होतो.समर्थांनी प्रथम विषयांची ओळख करून दिली. ते त्या त्या प्रमाणे कसे वापरायचे याच ज्ञान प्राप्त करून दिले.
दुसऱ्या अध्यायात समर्थांनी श्रवण, मनन व उपासना या वर भाग मांडले आहेत. सद्गुरुंची उपासना केल्यास मोक्षसिद्धी प्राप्त होते. श्रवण व मनन करून समर्थांनी दिलेले भाग प्रसारित करता आले पाहिजेत.
जे जे आपणाशी ठावे
ते ते इतरांशी द्यावे
शहाणे करुनि सोडावे
सकळ जन !!
जसा अनेक पदार्थ घेऊन प्रसाद बनवतो व तो प्रसाद वाटतो तसा छोटे छोटे बोध विवरण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत. म्हणजे देणारा तृप व खाणारा ही तृप होतो. साखर, रवा, तूप, दूध, वेलदोडे, बेदाणा, केशर घेऊन नैवेद्य तयार करतात. त्यातील सगळे पदार्थ दिसतात पण गोडवा निर्माण करणारी साखर दिसत नाही.तो गोडवा आपल्या आचरणातून दिसला पाहिजे.
बरे सत्य बोला
यथा तथ्य चाळा
बहू मानिती लोक
तेणे तुम्हाला !!
तिसरा अध्याय म्हणजे आपली परीक्षा आहे.आत्मस्थिती गेल्यावर आपण समर्थांना दोष देतो. राजा राणीस सद्गुरू कृपेने उत्तम विवेक पुत्र झाला. तेव्हा खूप आनंदी होते.नंतर दुःखी झाले , विलाप करू लागले, हाय हाय करू लागले. उत्तम झाले की सद्गुरु कृपा आणि प्रसंग आला की समर्थांनाच दोष देतो.
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान
पाहावे आपणाशी आपण !!
म्हणून आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी रोज उपासनेत १४ वा अध्याय वाचन दिले आहे. उत्तम घडत आहे ते समर्थ कृपेने व अघटित घडत आहे ते आपल्या वाईट कर्मा ने जी जाणीव सदैव ठेवावी.येतील ताप तर फिटतील पाप ही जाणीव ठेवून कार्य सुरू ठेवायचे. नहूश आई वडील यांपासून दूर राहिला पण सद्गुरू वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात दाष्यभक्ती करून सर्व विद्या प्राप्त केल्या.जो देह श्रीसद्गुरूना शरण गेले तो नहूशा प्रमाणे सर्वगुण संपन्न होतो.
शरणागतांची वाहे चिंता
तो एक सद्गुरू दाता
जैसे बालक वाढवी माता
नाना यत्न करुनी !!
चौथा अध्याय म्हणजे विषयांवर विजय कसा प्राप्त करायचा ही शिकवण दिली आहे.हुंडासुरा सारखा मोठा विषय समोर होता तरी नडगमगता श्रीसद्गुरू सामर्थ्याने त्यावर मात करता येते हे नहुशाने सिद्ध केले आहे. ८ नाही तर ८×८=६४ विषय आहेत. जे ६ कोटी आयुष्य असणाऱ्या रावण, पराशय व ६० हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला ओळखता आले नाहीत ते दास सहज ओळखतो.अशोकसुंदरी स्वतः हुन मागणी करीत होती तरीही सद्गुरू आज्ञा असेल तर मी विवाह करिन ही अट नहुशाने घातली. म्हणजे परस्री माता बहीण , पर पुरुष बंधू समान ही शिकवण अंतरी घेणाऱ्या दास दासी कधीच पराभूत होत नाहीत.प्रत्येक दासाच कल्याण होतो व सायुज्यमुक्ती प्राप्त होते.
पाचवा अध्याय म्हणजे उपासणेचा मोठा आश्रोय
उपसानेविन निराश्रोय
उदंड केले तरी
जयो प्राप्त नाही !!
श्रवण, उपासना व सतकर्म या त्रिसूत्री वर चालणारा हा परमार्थ आहे.मनुष्याच्या तीन गरजा आहेत. रोटी, कपडा व घर पण विचार करा जर सद्गुरू कृपेने त्रिसूत्री नसेल तर हे मिळणार आहे का ? मिळाले तरी टिकणार आहे का ? टिकले तरी आनंद देणारे आहे का ? नाही.
देहाला झालेले रोग औषध घेऊन ही बरे होत नाहीत पण श्री सद्गुरू नामस्मरण करून बरे होतात आणि नाही बरे झाले तरी ते सहन करण्याचे सामर्थ्य समर्थ देतात.उपासना म्हणजे उठल्या पासून सतत नामस्मरण.
खाता पिता उठता बसता नामस्मरण करीत जावे. उपासनेतून ज्ञान वैराग्य सामर्थ्य प्राप्त होते. इहलोकाची प्राप्ती होते व श्रीसेवा दाष्य भक्ती घडते.
म्हणून समर्थ सांगतात की श्री सद्गुरू सत्य दत्त पूजा म्हणजे अलभ्य लाभ.प्रत्येकाने अंतःकरना पासून श्रवण करावे.
हे श्रवण दुर्मिळ आहे.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
Hya speech madhun shravancha bhag Milala jay sadguru 🙏
ua-cam.com/video/WASFhOa1dgk/v-deo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
Nice work Lokmat. You’re inspiring many other people to devote good values towards society.
खरंच तुम्ही खुप Great आहात...👏👏
सत्ययुगात प्रभू श्रीराम अवतरले द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण अवतरले आणि कलियुगात सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी सद्गुरु आप्पासाहेब धर्माधिकारी अवतरले आणि सद्गुरु सचिनदादा धर्माधिकारी अवतरले
Chor appa
जय सद्गुरू🙏🙏 स्वारीचा आज दर्शन झालं आणि त्यांच्या मुखातून श्रावण ऐकण्याचे भाग्य लाभले🙏🙏
Happy.birth.day.appsaheb.darmaadikari.from.Chile.Nivrutti
Jay sadguru
समर्थ कृपेने उत्तम
जय जय रघुवीर समर्थ
बैठकी चालु करा समर्था 🙏 आम्हाला काही समजत नाही काय चाल आहे. खुप दिवस झाले श्रवण केल नाही.
उपासनेला प्राधान्य द्या
|| Shree Ram samartha ||
|| Jai Jai Raghuvir samartha ||
🙏🙏
Jay sadguru
!! श्री !!
!! श्री राम समर्थ !!
!! श्रीसद्गुरूसत्यदत्त पूजा व कथा !!
आपण सहज बोलतो की श्रवणाचा लाभ घ्यावा. समर्थ बोलतात की श्रवणाचा अलभ्य लाभ घ्यावा. कारण हे श्रवण दुर्मिळ आहे.
पाच अध्याय व २३७ ओव्या आहेत. पाच अध्याय का घेतले कारण देह पंच भुतांचा बनलेला आहे.पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंच महाभूत आहेत.देहात १ जरी खवळला तरी अस्थिरता निर्माण होते.अशा अस्थिर देहाला स्थिर करण्यासाठी श्रवण पाहिजे.या ५ अध्यायात अशे शब्द आहेत जे यापूर्वी कधीही श्रवण केले नव्हते.
पहिला अध्याय म्हणजे अनेक शास्त्रांचे श्रवण करून भ्रम गेला नव्हता. अशा भ्रमिष्ट झालेल्या देहाला सद्गुरूनी श्रवणातून सद् विचार दिले. आंधळी माणसं हत्ती चे अवयव चाचपून हत्ती असाच आहे असे समजत होते. आपण ही अज्ञानरुपी आंधलेच होतो. विषय हे असेच असतात व त्याच प्रमाणे वापरून आनंद घेण्यासाठी आहेत असे समजत होतो.समर्थांनी प्रथम विषयांची ओळख करून दिली. ते त्या त्या प्रमाणे कसे वापरायचे याच ज्ञान प्राप्त करून दिले.
दुसऱ्या अध्यायात समर्थांनी श्रवण, मनन व उपासना या वर भाग मांडले आहेत. सद्गुरुंची उपासना केल्यास मोक्षसिद्धी प्राप्त होते. श्रवण व मनन करून समर्थांनी दिलेले भाग प्रसारित करता आले पाहिजेत.
जे जे आपणाशी ठावे
ते ते इतरांशी द्यावे
शहाणे करुनि सोडावे
सकळ जन !!
जसा अनेक पदार्थ घेऊन प्रसाद बनवतो व तो प्रसाद वाटतो तसा छोटे छोटे बोध विवरण करून ते प्रसारित करता आले पाहिजेत. म्हणजे देणारा तृप व खाणारा ही तृप होतो. साखर, रवा, तूप, दूध, वेलदोडे, बेदाणा, केशर घेऊन नैवेद्य तयार करतात. त्यातील सगळे पदार्थ दिसतात पण गोडवा निर्माण करणारी साखर दिसत नाही.तो गोडवा आपल्या आचरणातून दिसला पाहिजे.
बरे सत्य बोला
यथा तथ्य चाळा
बहू मानिती लोक
तेणे तुम्हाला !!
तिसरा अध्याय म्हणजे आपली परीक्षा आहे.आत्मस्थिती गेल्यावर आपण समर्थांना दोष देतो. राजा राणीस सद्गुरू कृपेने उत्तम विवेक पुत्र झाला. तेव्हा खूप आनंदी होते.नंतर दुःखी झाले , विलाप करू लागले, हाय हाय करू लागले. उत्तम झाले की सद्गुरु कृपा आणि प्रसंग आला की समर्थांनाच दोष देतो.
ज्ञान म्हणजे आत्मज्ञान
पाहावे आपणाशी आपण !!
म्हणून आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी रोज उपासनेत १४ वा अध्याय वाचन दिले आहे. उत्तम घडत आहे ते समर्थ कृपेने व अघटित घडत आहे ते आपल्या वाईट कर्मा ने जी जाणीव सदैव ठेवावी.येतील ताप तर फिटतील पाप ही जाणीव ठेवून कार्य सुरू ठेवायचे. नहूश आई वडील यांपासून दूर राहिला पण सद्गुरू वशिष्ठ ऋषीच्या आश्रमात दाष्यभक्ती करून सर्व विद्या प्राप्त केल्या.जो देह श्रीसद्गुरूना शरण गेले तो नहूशा प्रमाणे सर्वगुण संपन्न होतो.
शरणागतांची वाहे चिंता
तो एक सद्गुरू दाता
जैसे बालक वाढवी माता
नाना यत्न करुनी !!
चौथा अध्याय म्हणजे विषयांवर विजय कसा प्राप्त करायचा ही शिकवण दिली आहे.हुंडासुरा सारखा मोठा विषय समोर होता तरी नडगमगता श्रीसद्गुरू सामर्थ्याने त्यावर मात करता येते हे नहुशाने सिद्ध केले आहे. ८ नाही तर ८×८=६४ विषय आहेत. जे ६ कोटी आयुष्य असणाऱ्या रावण, पराशय व ६० हजार वर्षे तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला ओळखता आले नाहीत ते दास सहज ओळखतो.अशोकसुंदरी स्वतः हुन मागणी करीत होती तरीही सद्गुरू आज्ञा असेल तर मी विवाह करिन ही अट नहुशाने घातली. म्हणजे परस्री माता बहीण , पर पुरुष बंधू समान ही शिकवण अंतरी घेणाऱ्या दास दासी कधीच पराभूत होत नाहीत.प्रत्येक दासाच कल्याण होतो व सायुज्यमुक्ती प्राप्त होते.
पाचवा अध्याय म्हणजे उपासणेचा मोठा आश्रोय
उपसानेविन निराश्रोय
उदंड केले तरी
जयो प्राप्त नाही !!
श्रवण, उपासना व सतकर्म या त्रिसूत्री वर चालणारा हा परमार्थ आहे.मनुष्याच्या तीन गरजा आहेत. रोटी, कपडा व घर पण विचार करा जर सद्गुरू कृपेने त्रिसूत्री नसेल तर हे मिळणार आहे का ? मिळाले तरी टिकणार आहे का ? टिकले तरी आनंद देणारे आहे का ? नाही.
देहाला झालेले रोग औषध घेऊन ही बरे होत नाहीत पण श्री सद्गुरू नामस्मरण करून बरे होतात आणि नाही बरे झाले तरी ते सहन करण्याचे सामर्थ्य समर्थ देतात.उपासना म्हणजे उठल्या पासून सतत नामस्मरण.
खाता पिता उठता बसता नामस्मरण करीत जावे. उपासनेतून ज्ञान वैराग्य सामर्थ्य प्राप्त होते. इहलोकाची प्राप्ती होते व श्रीसेवा दाष्य भक्ती घडते.
म्हणून समर्थ सांगतात की श्री सद्गुरू सत्य दत्त पूजा म्हणजे अलभ्य लाभ.प्रत्येकाने अंतःकरना पासून श्रवण करावे.
हे श्रवण दुर्मिळ आहे.
!! जय जय रघुवीर समर्थ !!
जय सदगुरु🙏
Amhi shree sadasya lokmat che abhari ahot.....sadguru che darshan jhale...shravan milale...lokmat chi Shobha vadhali...Jay sadguru
only Appasaheb.“One person can make a difference, and everyone should try”
Hizda mc
जगाचा कैवारी माझे श्री सद्गुरू समर्थ स्वारी ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
ua-cam.com/video/WASFhOa1dgk/v-deo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
सद्गुरु माजी गुरु माउली जय सद्गुरु
ज्या ज्या स्थळी मन जाये माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाय दोनी
O
Ii
U9u9y9ù9u9uu4
Jai jai raghuvir samarth
Jay Jay Sadguru
आमच्या देवाचं दर्शन झालं मन खूप खुश झालं जय सद्गुरू
Jay sadguru ..aaj samrthanmule kiti tari. Lokanche sansar ani life sudharali ahe ..jay sadguru
जय सद्गुरु 🙏लोकमत चे आभार 🙏आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ 🙏
आमच्या देवाचं दर्शन मिळाले सर्व दासा़ंचे जीवन धन्य झाले! जय सद्गुरु. 🙏🙏🙏🙏🌸🌺🌷🥀
Jay sadguru
🙏🙏🙏🙏🙏🙏
Rasta hi samrudhi swiss banket hoil
Aappa swarinch darshan aani shravan hi khup mothi goshta aahe. Dhanya zale me. jai sadguru.
🚩🙏श्री सद्गुरू कृपा 🙏🚩
जय सद्गुरू
कमेन्टबद्दल धन्यवाद ... आमच्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका 👉🏻 ua-cam.com/users/LokmatNews
@@Lokmat24 श्री आप्पास्वारीनचा फोन नंबर किंवा ई-मेल तुमच्या कडे असेल तर please पाठवा मला खूप गरज आहे.
दुर्मिळ योग......👍 आम्ही सर्व श्रीसदस्य लोकमत चे आभारी आहोत....
ua-cam.com/video/WASFhOa1dgk/v-deo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग...🙏🙏🙏
मन प्रसन्न करणारी व्हिडिओ...
आपल्या कुटुंबासोबत नक्की शेयर करा...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@ankitkhemane5682 भाऊ स्वारी उशीर झाला...
तिर्थस्वरूप डाॅ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत.....!!!🙏🙏🙏🙏🙏🙏
अज्ञान मूळ हरणं जन्म कर्म निवरणं,उत्तम श्रावण जहाल,जय सद्गुरू, आनंद महाजन
ua-cam.com/video/WASFhOa1dgk/v-deo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏
🌹🌹🙏🙏माझी मायबाप आप्पास्वारी🙏🙏🌹🌹
जय सद्गुरू .... US madhe basun pan sadguru swari che darshan and sharavana cha bhag midala .... .जय सद्गुरू
छान.... जय सद्गुरू
जय सदगुरु
Hi samarth krupa Ahe.
Jai sadguru krupa
Jay sadguru
जय जय रघुवीर समर्थ🎉🎉
माझ्या सद्गुरु मुळे आज कोटी लोकांचे संसार नीट चालत आहेत ,मालक जय सद्गुरु
जय सद्गुरू
Jay sadaguru🙏🙏🙏🙏🌺
🙏जय सद्गुरू🙏
सद्गगुरु कृपा
Jay sadguru
स्वारीच्या चरणी माझा नमस्कार, जय सद्गुरू, 🙏🙏🙏🙏🙏
36
jai jai raghuvir samarth
जय सद्गुरू आज श्रवन मिळालं ते पण मालकाचा मुखातून
Jay sadguru
जय सदगुरू
Ho na..jay sadguru
nakkich Jay Sadguru
Jay sadguru
जय सद्गुरु
स्वारीच्या चरणी माझा नमस्कार, जय सद्गुरू, 🙏🙏🙏🙏🙏
Ghule.sir.jay.sadaguru.happyBrith.day
Jay sadguru 🙏
👐Jay sadguru👐
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏💐🙏💐🙏🌅💫✨❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जय सद्गुरू
सदगुरू चरणी माझा नमस्कार जय सदगुरू
जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्री राम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ🙏!!!!
धन्य झालो सद्गुरू तुमचे श्रवण ऐकून
!!जय सद्गुरू!!
श्री राम समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
Jay Sadguru
Thank you lokmat🙏
आमच्या देवाचे दर्शन मिळाले आणि सर्व दासांचे जीवन धन्य झाले..।।जय सद्गुरू।।
जय सद्गुरू
Jay sadguru
Jai Sadguru
।।जय सद्गुरू।।
Jay sadguru
सनातन हाच 🕉 🛕 Hindu धर्म !!!
Boythok 😂
।। जय सदगुरू।। स्वारींच्या मुखातुन आज श्रवण घडले
जय सद्गुरू
जय सदगुलू🙏🙏
🌹जय सद्गुरू🌹💐💐💐💐💐
जय सद्गुरू 🙏
"लोकमतचे आभार कि आम्हाला "श्रीमत" ऐकण्याकरिता उत्तम AV उपलब्ध करून दिलीत....आनंदभुवनी...
Jay sadguru🙏🙏
Jay Jay raguveer samartha . Jo sadguru Charni rahil tycha Kalyan nischit ahe
Jai jai Raghuvir Samarth
सद्गुरू तुमच्या चरणाशी फक्त जागा द्या.माझे सद्गुरू माझे सद्गुरू.
Jai jai raghuvir samarth🙏🏻
जय सद्गुरू 🙏
🙏🙏 Jai Sadguru 🙏🙏
जय सदगुरू
🙏🏼 जय जय रघुवीर समर्थ🙏🏼
आप्पास्वारीना पाहून मन खूप प्रसन्न झाले.... जय सद्गुरू...
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
Jay Sadguru
jai sadguru
Sorry to be so off topic but does anyone know of a way to get back into an Instagram account..?
I was dumb forgot my account password. I would love any tips you can offer me!
@Samuel Jaiden instablaster ;)
@Callan Ezequiel Thanks for your reply. I found the site thru google and I'm trying it out atm.
Looks like it's gonna take a while so I will reply here later when my account password hopefully is recovered.
जय जय रघुवीर समर्थ
सर्व श्री सदस्य लोकमत ग्रुपचे आभारी आहोत..आपल्यामुळे हा योग जुळून आला. अमूल्य श्रवण घडले.. जय सदगुरू
||सदगुरूविन सापडेना सोय
धरावे ते पाय आधी आधी||
|| जय सदगुरू ||
लातूर जिल्हा
|| श्री समर्थ बैठक ||
पत्ता कृपया कमेंट करा
आपले खुप खुप आभारी आहे
Lp
Appa tumhi je kahi dily te shabdat mandta yet nahi.... tumhich kelet jivnache sarthak 🙏
पुन्हा श्रवणाचा आणी दर्शनाचा भाग मिळाला , जय सद्गुरु स्वारी
Jay Sadguru
Sadgurucha awaj ani darshan jale mann ani jivan danya jale jai sadguru
Nilakshee Bhagat g
Sangeeta Lokhand.e
जय सद्गुरु समर्था तुमचे दर्शन मिळाले मी खुप धन्य झाले ❤️❤️🙏🙏🌹🌹
माझी सदगुरु माऊली..🙇🙏 सद्गुरू माऊली म्हणतात नको होवू उदास, मि आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवून तर, बघ मि आहे तुझा विश्वास..🙏🙏
जय सद्गुरू🙏
Jai sadguru...appa swari che darshan ghadale..khup chhan shravan zale...
जय सद्गुरू 🙏
Maulich Darshan Jhale.
Mauliche Nirupan Shravan jhale...
Ekchi Malak aamuchaa jaycha Nirupana mule gharala ghar pan aale...
Aisa Sadguru Purnpani
Tute Bhedachi Kadasani
Dehavin lotangani
Taya Prabhushiii....
🙏JAI SADGURU 🙏
जय सदगुरू ओम श्री गुरूदंतात्रय श्री पाद श्री वंलभाय नमः
ओम नमोः भगवते वासुदेवाय 👌
तत्र
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.... जय सदगुरू...
जय सद्गुरू छान वाटले दर्शन झाले
Jay saduguru khup uttam shravan milal
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय सद्गुरू 🙏
जय सद्गुरू!
जय सदगुरू
Malkache darshan zale...aaj to ahe mhnun jivan sukhi ahe...jay sadguru...🙏
जय सद्गुरू
जय सद्गुरु श्री समर्थ
जय सद्गुरू
जय सदगुर
🙏🌼जय सद्गुरु 🌼🙏
🌷Jay sadguru🌷
जय सद्गुरु
🙏jai jai raghuvir samarth🙏
ua-cam.com/video/WASFhOa1dgk/v-deo.html
आप्पास्वारींची सुंदर पेंटींग या vedio मध्ये काढली आहे...🙏🙏🙏
आपण नक्की पाहून कुटुंबासोबत शेअर कराल...🙏🙏🙏🙏