देशात कायद्याचं राज्य आहे का? | Bhau Torsekar | Nirupan - Marathi Podcast by The Postman
Вставка
- Опубліковано 23 вер 2024
- #bhautorsekar #maharashtrapolitics #ThePostman
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
www.youtube.co...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / the_postman_official
ट्विटर - / thepostmannews
भाऊ तोरसेकर सरळ मार्गी जनतेच्या मनातील भावना व्यक्त करतात म्हणूनच त्यांच्या खासगी कार्यक्रमांनासुद्धा राज्यातील सामान्य लोक उदंड प्रतिसाद देतात . सत्ताधाऱ्यांच्या एका पिढीने पोसलेल्या गुंड प्रवृत्तींना गुन्हेगारांना शासन होऊ नये आणि जनतेचा प्रचंड प्रक्षोभ दिसला तरी प्रकरण लांबवून संपवावे असे वाटते . महाराष्ट्रात ही वाम प्रवृत्ती बळावल्यामुळेच राज्याची प्रतिमा कै वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळानंतर खालावत गेली आहे .त्याचे पडसाद केवळ कायदा - सुव्यवस्था नव्हे तर राज्यातील उद्योग - धंद्यांवर सुद्धा उमटताना दिसतात आणि जे पुढारी या परिस्थितीला जबाबदार आहेत ते व त्यांचे समर्थकच उद्योगांच्या स्थलांतरावर मात्र रोष व्यक्त करतात .
बिहार व पश्चिम बंगाल मध्ये तर अतिशय गुंड माफिया ,,,,
मुस्लिम गुंड व मुस्लिम माफिया चे पालनपोषण करण्यासाठी,,,,
समाजवादी पार्टी अखिलेश यादव
ममता बेगम
लालू प्रसाद यादव
उधधवोदिन,,,,
केजरीवाल,,,,,
भाऊ आपण पूर्ण अभ्यास करून मार्गदर्शन करता आपले अभिनंदन 💐💐
भाऊ तोरसेकर यांचे परखड विचार खुपचं मनाला भावतात.
पत्रकारिता कशी करावी व असावी यांचा ताळमेळ कसा घालावा यांचं उत्कृष्ट उदाहरण हे भाऊंच्या स्वरूपात आपण पहातो.
माणुसकी साठी तहा हयात जगणारा माणूस 🧐🧐🚩🚩🙏🙏
अंबानी अडानीच्या कंपन्यात काम करणार्या व त्यालाच विरोध करणार्या कर्मचार्यानी राजीनामा देऊन बाहेर पडावे.
ह्याचा जागी कोणी मराठी व्यापारी अस्ता तर भरपूर विरोध आणी द्वेष झ़ाला अस्ता
भाऊ तुमचा प्रत्येक शब्द तोला मोलाचा असतो. परखड, स्पष्ट विचार मांडण्याची कला आहे, तुमच्या कडे. 👌👌🙏🙏
भाऊंनी अत्यंत जळजळीत सत्य सांगितले.
अतिशय स्पष्ट व सामान्य नागरिकांना कळेल अशा शब्दांत श्री.भाऊनी कायदा सरकार व नागरिक यांची जबाबदारी या विषयावर बोलू लक्षात आणून दिले की घटनेने दिलेले. सामान्य नागरिक काचे आजचं जीवन जगणे किती कठीण झाले आहे.आपण अशाच प्रकारे आजच्या सामाजिक प्रश्न वर पुन्हा श्री. भाऊसाहेबांच्या विचाराचे सादरीकरण करत जावे. हि अपेक्षा आहे.
खरं तर भाऊंमुळेच मला राजकारण समजायला लागलंय बिटवीन द लाईन काय असते ते समजले... भाऊंना धन्यवाद...!!🙏🙏
भाऊंची एक कमाल आहे की भाऊ एवढे लक्षात कसे ठेऊ शकतात भाऊंचे मी सर्व व्हिडिओ पहात असतो
एकदम बरोबर. भाऊंनी उल्लेख केलेले कमिशनर पिंपुटकर हे आमचे आजोबांचे मावसभाऊ होते. लहानपणी आई-वडिलांच्या बोलण्यात उल्लेख होत असे पण आमचे ते वय नव्हते त्यांचा मोठेपणा समजून घ्यायला. कालाय तस्मै नमः
भाऊंचे विचार खूप सुंदर आहेत
भाऊंची विचारांची उंची अदभुत आहे धनवाद भाऊंना!
"Bhau"...the great.. संविधानावर बोलणाऱ्यांना छान चपराक
अतिशय सुंदर आणि कमीत कमी शब्दाचा वापर करून विश्लेषण केले जाते. तो भाऊ तोरसेकर च करु शकतो. म्हणून सगळे जण प्रेमात आहे. अतिशय चफकल उदाहरण देतात आणि केव्हा घडलेली घटना घडली तो रेफरन्स देतात. त्यामुळे त्यांचे बोलणे पटतं.
भाउ द ग्रेट
सलाम
जय हो
Bhau 1no.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सूत्रधार हा भाऊ सारख्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलाखतीसाठी नवखा चालणार नाही. तो देखील अनुभवी पाहिजे.
सर पुढच्या पॉडकास्टला तुम्हाला यायला जमेल का, सूत्रधार म्हणून?
भाऊ आणि अक्षय ची जोडी पुन्हा एकदा पावरफुल
दोघांना एकत्र पाहून फार आनंद झाला.
अक्षय सर भाऊंना बोलते करतात.
अतिशय परखडपणे आणि निःपक्ष पाती मत व्यत करणे हे भाऊ चे कौशल्य आहे. 👍👍
Bhau. Is. Great
भाऊ 🙏 🚩
कायदा या शब्दासाठी पूर्वी धर्म हा शब्द वापरला जात असे. त्यावेळच्या ग्रंथात "धर्मो रक्षति रक्षित:" असे म्हटले आहे. ज्या धर्माचे रक्षण केले जाते तोच धर्म रक्षण करू शकतो
होय खरं आहे,,,,,
सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,,,,
अशी स्पष्ट मुलाखत म 50 वर्षात एकदा च होते, भाऊंचा मुखातून जणु देव बोलत आहे, सर्व हुशार पत्रकार यांनी पहावी, जनतेने पहावी,अशी समाजातील सत्य कथा
काय द्याचेच राज्यआहे,
देणेघेणे व्यवहार चालू आहे,
तू कर मारल्या सारखे मी,
करतो रडल्या सारखे नित्य आहे.
भाऊ परखड विचार,भाऊ ग्रेट 🙏🙏🙏
मला हा विडीओ आणि ही चर्चा खूपच आवडली. आपण म्हणाले ते मी अगदी अनुभवले आहे की भारतीय लोकांना भ्रष्टाचार अगदी मनापासून आवडतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प आर्थिक परिस्थिती चा काहीही प्रश्न नसतो. आपल्याला अमर्याद आर्थिक उत्पन्न आहे ही कल्पना त्यांना खूप सुखावह वाटते, त्या व्यक्तीला नैतिक मूल्ये यांची काहीही किंमत नसते.
खूप छान अगदी आमच्या मनातील भाऊ बोलून दाखवतात . खरंच लोकांनी एक होऊन सरकारच्या हातातून पोलीस खाते काढून घ्यायलाच हवे . म्हणजे पोलीस depat आपले कामं chokh करेल आणि धाक धाक बसेल
आगदी बरोबर आहे भाऊसाहेब
खूप दिवसांनी परत एकदा भाऊंना ह्या चॅनल वर पाहिल आहे.... 🙏
अतिशय छान भाऊ 🙏
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌👌👌👌
भाऊ जबरदस्त 🙏
अनेक महिन्या नंतर पोस्टमन वर भाऊंना ऐकायला मिळाले त्या बदल धन्यवाद.🙏
भाऊंची आत्तापर्यंत ऐकलेल्यापैकी सुंदर मुलाखत
What Bhau said is 100% correct. We thought that whan BJP government returns to Maharashtra we shall see and experience KAYDA KANOON after Uddhav Thakre’s terrible governance but we didn’t see any justice done to Sadhus’ lynching case nor SSR and his secretary murder case only because Shinde and other SS big leaders gave promise to Balasaheb Thakre to save his son and grandson from any danger. We have not rcvd any statement regarding the lyincing and murders from our nice guy Home minister Fadamavis.
In Delhi police force is not in state government’s control, it’s with Home Minister’s control, but it’s functioning as as bad as what was happening to Maharashtra police force under Uddhav Thakre and Shrad Pawar government.
When Jaylalita became CM for the first time, she gave clear instructions to all police stations that, no police will take any instructions from any minister or mla of AIADMK except she herself. Those days the law and order situation was the best in TN!!
Khup changla
योगीजींनी दाखवलय कायद्याचे राज्य कसे असते.
भाऊंनी अत्यंत जळजळीत सत्य सांगितले.
भाऊ परखड विचार भाऊ ग्रेट❤
बरोबरबोलले भाऊतोरसेकर 🎉🎉
खरंच आपण खूप वेगळा लोकांच्या मनातला विषय घेतला. भाऊंनी दिलेली उदाहरणे आणि त्यांचं ज्ञान आणि हजर जबाबीपणा याला सलाम.
भाऊ कोर्टाच्या न्यायाधीश यांच्या बद्दल विचारायचं आहे की, त्याने खालील कोर्टात चुकीचा निकाल दिला आणि वरील कोर्टात त्या विरुद्ध तक्रार केल्यानंतर जर निकाल दुसऱ्या बाजूने लागला तर तो खालील कोर्टाचा न्यायाधीश answerable नाही का? त्याने चुकीचा न्याय दिला म्हणून त्याला शिक्षा का होऊ नये?
Ashutosh Shirish: Perfect 👌 Bhau.
डोकं सुन्न झालं ऐकून
खरंच जनतेच राज्य हवं
बलात्काराच्या प्रकरणात बळवय म्हणून कोणालाही सोडू नका badlaa कायदा आता बालकाची व्याख्या बडका बाळ न्हणून कोणाला एखाद्या मुलीचे जीवन उद्ध्वस्त करायची परवानगी नाही
भाऊंचे कथन अगदी मुद्देसूद असते म्हणून ऐकायला आवडतं !
भाऊंचे विचार ऐकल्यावर सुध्दा खरोखरच कायद्याचे राज्य येईल का?
भाऊ च वक्तव्य म्हणजे एक नवीन परिस्थिति ची पूर्ण माहिती.
होय अगदी बरोबरच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांनी अतिशय योग्यच विचार मांडले आहेत की पोलिसांना ४८ तास दया मग बघा काय करतात जय महाराष्ट्र
निर्भीड भाऊ तोरसेकर साहेब दोन्ही बाजू मांडतात
भाऊ खरच ग्रेट
मस्तच
Bhau is a university by himself !
He such an excellent teacher .., wish his knowledge and thoughts are taught and passed on to the young aspirants of “patrakarita “
🙏🙏🙏
उत्तम चर्चा।।
Khupacha chayan
खरं आहे भाऊ. विदारक सत्य आहे
भाऊ म्हणजे धगधगता निखारा.. न्यायपद्धती पोलीस यंत्रणा आणि राजकीय जाळे यांना जनतेचा धाक आवश्यक आहे
ही मुलाखत हिंदी मध्ये करावी, पुऱ्या देशभर व्हावी
Bhau keep talking bless you You are a true bharatya
छान विश्लेषण
अक्षय बिकाड, अरे भाऊना सलग बोलू दे. तू मधे खूप बोलत आहेस. भाऊंची बोलायची व आमची लिंक तुटते.
The same Mr. Pimputkar was DSP of BARODA... Gujarat.
भाऊ तोरस्कर फारच सडेतोड व छान बोलत असतात.
कॉग्रेसचे सरकारने १२० वेळा घटना दुरुस्ती केली तेव्हा कोणीही बोललेले नाही
अप्रतिम पोस्टमन 🎉🎉❤
अतिशय उत्तम बोललात भाऊ
भाऊ अगदी सडेतोड!
very fine description Bhau.
Bhau Torasekarji great 😂❤🎉❤😂🎉❤
Delaying justice is denying justice. हे इथे चाललंय.
भाऊ, परफेक्ट
भाऊ आणि मुलाखत,,म्हणजे परखड विश्लेषण....सुंदर भाष्य कायदा व कायद्याचे राज्य....
Great Bhau , true sense sensitise to us present situation
Where is Ghanshyam Patil?
*सरकार च्या हातून पोलीस खात काढून घेतले तर त्या पुढचे अधिवेशन जेल मध्ये घ्यावे लागेल.*
भाऊंनी कायद्यालाच हात घातला . लय भारी.
Good Analysis thanks 🙏
Fact of Society
Dhanyawad-Namaskaar
छान एकदम सुंदर
Satya Sir.
Excellent analysis
छानच झाल़ं .भाऊ म्हणतात तेच व्हायला पाहीजे.
कायदा हा कायदाच राहातं चाललाय. समाज सुजाण व्हायला पाहिजे असेल तर सुज्ञांचे विचार समाजात पसरले पाहिजे. पुर्वी मोठ्यांनी डोळे मोठे केले तरी त्यामागील भाव उमटायचे. आता समाज सौख्य दडपण ठासळलयं. महत्वच कशाचेही राहिले नाही ना आनंदाचे वा दुःखाचे. खेद तर नाहीच. एकट्या मोदींनी समाजाला सौख्य प्राप्तीची हमी दिली आहे साथ देऊयात. सहज सुदिन दिसतील. सहकार्य राहिलं राहणार व वाढणार. विचार कधीच फलशृत झाल्याशिवाय राहातं नाहीत. एक विचारांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
Khup chhan
So true !!!! 👌👍👍✍🤛
True analysis 🙏
Very valuable analysis
Absolutely right
Great bhau
भाऊ आमचे हिरो आहेत जय श्री राम जय शिवराय जय देवेंद्रा
विचार प्रवर्तक मुलाखत
भाऊ नागपूर ला सुरेश भटांनी आम्हाला एक गोष्ट सांगीतली होती. ते म्हणालेत मला एक पिस्तुल हवे
आम्ही विचारले का?
ते म्हणालेत मी तंबाखू खातो म्हणुन
आम्ही विचारले तंबाखूचा आणी पिस्तुलाचा काय संबध तर ते म्हणालेत तंबाखूमुळे मला कॅन्सर होवू शकतो पण माझ्याजवळ पैसे नाहीत कॅन्सर झाल्यास मी एखाद्या राजकारण्यावर किंवा अधिकाऱ्यांवर गोळी झाडली तर पोलीस मला अटक करतील व माझी ट्रिटमेंट सरकार करेल दहा वर्ष खटला चालेल तोपर्यंत मी मरुनही जाईल.थ
खूप छान 🎉
He 100 % khare aahe je Bhau ni explain kele te.Tarach asha lokana bhiti basel va hya ghatna honar nahit.
देशात कायद्याचं राज्य नसून काय द्यायचं असं आहे.
Very nice explanation
कांग्रेस ने ७० वर्ष भ्रस्ताचाराची स वय लावली २५ वर्ष तरी कमी करायला मोदीना लागतील
छान वैचारिक मंथन ❤
खूप खूप छान आहे
राजकारणी न्यायाधीशाला विकत घेतात तेथे कायदा चे राज्य कसे असेल?
भाऊ म्हणजे युवा पोरांना जागवणारा माणूस
भाऊ तोरसेकर ग्रेट