अर्ध्या घरांना लागली टाळी | ARDHYA GHARANA LAGLI TALI| VIKAS LAMBORE |विकास लांबोरे | चंद्रकांत खरात
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- Red & Circle Creations Presents
ViP SHREE productions
चंद्रकांत खरात
निर्मित
समाजप्रबोधन गीत
अर्ध्या घरांना लागली टाळी
गीतकार / गायक
शाहीर विकास लांबोरे
निर्माता
चंद्रकांत खरात (वाटूळ)
संगीतकार / Mixing / Mastering
संदीप पालेकर
ध्वनिमुद्रण
स्वराधीश रेकॉर्डिंग स्टुडिओ, डोंबिवली
DOP
अखिल माने
सुमेध तारवे
Location
भोके, रत्नागिरी
पोस्टर / एडिटिंग
विजय मायंगडे
नमस्कार . मी विकास लांबोरे...
सदर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा.
Connect होऊन रहा. ❤🎉
खूपच सुंदर गाणं आहे....❤ सध्याची परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचा एक छान असा प्रयत्न केलात...
#saveourvillage
खरोखर विकास सर खुप सुंदर आवाज अतिशय सुंदर लेखनी घाणेकर बुवांची athvan आली
अप्रतिम शब्द रचना.... 👌
Kup sundar haya
तुमच्या गाव चे माहीत नाही.पण कोकणात असे काही से चित्र बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते.
मुले उच्च शिक्षण घेतात.पण गाव खेड्यात त्यांच्या उच्च शिक्षणा प्रमाणे रोजगार व पगार मिळत नाही.
मग हे उच्च शिक्षित तरुण करणार तरी काय.बिचारे मन घट्ट करून शहराची वाट धरतात.
हे गीत नसून वास्तव्य आहे.आणि ते कोणीच नाकारू शकत नाही.
शाहीर बुवा खूप सुंदर शब्द रचनेतून आणि गीत रूपातून आपण हे वास्तव समोर आणले.
शाहीर काय बोलणार तुमच्या लेखणीला.... निःशब्द... जी बहुतेक गावातून परिस्थिती आहे तिचं समोर उभी करून दिली... धन्य माऊली..🙏🙏
सत्य परिस्थिती
😢 विकास भाऊ छान गीत आहे गायलं आणि लिहिलं
तुमच्याच गावाची परिस्थिती नाही भाऊ प्रत्येक
गावात ही अशी परिस्थिती आहे
Bhava 1no
अप्रतिम काव्य रचना माऊली....
सत्य परिस्थिती या गीताच्या माध्यमातून मांडली आहे माऊली ❤
खरोखरच गीत.ऐकून अंगावर शहारे आले धन्य धन्य आहे लंबोरे.माऊली ❤❤❤❤🙏🙏👍
पण ज्यांनी गाणं लिहिलं ते शाहीर कुठं आहेत मुंबई की गावी . गाणं उत्तमच आहे पण स्वतापसून गावात परतायला चालू करा
हृदयस्पर्शी गीत❤😢
अशी शब्द रचना तोच करू शकतो ज्याला त्या गोष्टी विषयी खूप जिव्हाळा असतो,ह्या वरून तुमचं गावाविषयी असलेलं प्रेम दिसून येत
सलाम तुमच्या लेखणीला शाहीर❤
❤❤
लांबोरे माऊली खुप खुप सुंदर चाल आणी शब्द रचना एक नंबर गाण ऐकून अंगावर शहारे आले आणी डोळे ही भरून आले खुप खुप छान ❤खुप् खुप छान लेखणी ❤❤❤❤😢😢
नटसम्राट सिनेमा डोळ्यासमोर आला
खरं हाय
नोकरी धन द्यासाठी शहरात नाईलाजाने जावे लागते
चार मिनिटाच्या गाण्यातून अख्या कोकणची व्यथा मांडलीत. अशीच स्थिती राहिली तर पूर्ण गावंच्या गाव ओस पडतील. तुमच्या कार्याला, तुमच्या शाहिरीला सलाम.
अप्रतिम गायन काव्य रचना , सत्य वस्तुस्थिती नि:शब्द करणारी . हृदयात घाव घालणारे शब्द
धन्यवाद माऊली
भारदे गुरूजी न सारखी तुमची लेखणी आहे दादा 👌🏿👌🏿👌🏿
सत्य परिस्थिती मांडली या गीतातूनी माऊली 👌👌👌👌👌
खूप सुंदर काव्य रचना विकास दादा लंबोरे.......तुम्ही नेहमी सत्य परिरिस्तीवर नेहमी नेहमी नवीन देत असता .,....खरच तुमचा खूप अभिमान वाटतो......
असं जगाया लागत हे काय घास सुखाचे दोन वेळी 😍🥹.... निशब्द शाहीर 😍
Real fact😢
डायरेक्ट काळजाला हात ....
काय बोलावं...मन सुन्न झालं..
पण काय करणार वाढत्या गरजा,,
बदलते जग....यामुळे सर्व खटाटोप..
नाहीतर प्रत्येकाला अजून वाटतं गाव राहावं पण...
पोटाची खळगी भाग पाडते..
खूप सुंदर वास्तव विषय..
सलाम लेखणीला...
वातावरण इथच तापलं..
खूप छान.....
खूपच छान शब्दरचना ❤️❤️❤️ ही खरी वास्तव स्थिती आहे गावाकडची.... सध्याची.
सुंदर शब्दरचना 😢
वास्तविकता मांडायला तुमचे शब्द पुरेसे असतात.
आणि हे तुम्हालाच जमत
खरं आहे बुवा... ह्या गीताततून खरी वस्तू स्तिथी मांडली.... अप्रतिम गीत...
गावापासून दुर सेटल होण्याच्या नादात गावातील सोन्यासारख्या मातीला आपण विसरत चाललोय......
वास्तव स्थिती या गाण्यातून स्पष्ट होते..
लेखणी नेहमीप्रमाणेच अप्रतिम...
खूप छान...👌👌
शाहिर तुमची लेखणी डायरेक्ट काळजाला हात घालते ❤सुंदर गीत
खूप छान गावची व्यथा मांडली आहे बुवांनी
कोकणातला माणूस बाहेर येतोय कोकणातून आणि इतर परप्रांतीय कोकणात स्थायिक होतोय...वाईट वाटत...पण सत्य परिस्थिती मांडयाबद्दल विशेष कौतुक शाहीर❤️🙏.....
निशब्द माऊली
काय बोलावे, वास्तव
हे गाणं ऐकता डोळ्यात नक्कीच पाणी आलं बुवा...
खुप चांगली लेखणी सत्य परिस्थितीवर सादर केलीत ❤ अप्रतिम गीत रचना
काय बोलणार शाहीर तुमच्यापुढे comment तरी काय करणार सत्य कसं उतवणे काव्यात हे तुम्हीच करू शकता . गावी आताच गेलो होतो एकेकाळी धिंगाणा असायचा तो हरवला आहे . खूप वाईट वाटल.
❤🥺
विकास माऊली ही खरी घटना आहे 👍❤️
नमस्कार साहेब. सत्य परस्थिती मांडली आहेत. सर्वच गावांची सद्या हीच परिस्थिती आहे
गाव संपली आता मुंबई मोठी झाली
सुंदर लेखणी माऊली 😊
सगळी वास्तविकता या गाण्यात ओतलेय बुवांनी .खूप छान आणि शुभेच्छा
दादा हे अगदी खरं आहे हो
प्रेत्येक गावाची हिच आहे कहाणी
म्हाताऱ्या माणसांना सोडलं तर कोण दिसत नाही गावांत
सर काय लिहु काय समजत नाही.अश्रु आले हो डोळ्यातून😢❤
खरच खरी आहे परिस्थिती गाव खाली होत चालली आहेत. खूप छान लेखन केलं आहे शाहीर सलाम तुमच्या लेखणीला
अतिशय सुंदर विषय माऊली
अतिशय सुंदर लेखणी द्वारे सर्व गावांमधील वास्तव मांडले आहे. गावामध्ये रोजगार उपलब्ध झाल्यास ही परिस्थीती बदलू शकेल.
वास्तव छान सुंदर आवाजात मांडलंय, हार्दिक शुभेच्छा
वास्तवदर्शी काव्य......
फक्त सणाला गावी भेटतो आपण
शाहीर... सलाम तुम्हाला... एकापाठोपाठ जनसामान्यांच्या मनातील विषय घेऊन जी काही काव्यरचना करताय.... अपलातून.... प्रत्येकाला आपला वाटाणारा हा विषय... चिंतनीय आहे...❤
सुंदर रचना विकास बुवा गावागावात हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे
खूप छान लेखणी आहे तुमची गाणं ऐकून भारावून गेलो
खूप छान गीत रचना.अगदी सत्य स्थिती मांडली आहे
वास्तव आणि ह्रदयस्पर्शी....... रोजगारासाठी पोटापाण्यासाठी शहरात जावं लागतं...... खेडेगावात ना कसलं प्रबोधन ना शिक्षणाचं मार्गदर्शन..... गावात जी मुलं आहेत ती पण नको त्या गोष्टीत गुंतलेली आहेत...
खूपच छान गीत आहे .👌👌👌
तुमची सर्व गाणी मस्त आहेत.👍💐
सत्य परिस्थिती तुम्ही मांडली साहेब - आपल्या कडील खासदार आणि आमदार यांनी कोकण पूरक व्यवसाय, उद्योगधंदे कसे सुरू येतील याकडे आत्ता तरी लक्ष देण्याची गरज, ईतकी वर्ष स्वतःची पोट भरण्यासाठी घालवली या लोकांनी
त्यासाठी निवडलेला आमदार स्थानिक पाहिजे तसेच शिकलेला पाहिजे आपण मुंबईतील स्थाईक पण आपल्या गावाकडची जो मुंबईमध्ये दोनचार वेळा नगरसेवक असणारा माणूस आपण निवडून देतो त्यांना गावाकडे विशेष आकर्षण नसते फक्त कमाई एवढे च माहीत.
सध्याची खरी गावची परिस्थिती 💯
सत्य परस्थिती माऊली❤🌳💫🌴👌
हे फक्त चार मिनिटांचं गाणं ऐकून अंगावर शहारे आले 😢
खर बुवा आताची परस्तिथि खुप बिकट आहे. सध्या कोकनात भरपूर ठिकाणी गावातील घंराणा लागली आहेत टाली. खरच तुमच्या लेखनीतून खुप काही शिकायला मिळत. काही दिवसाने पूर्ण गावात लोकवस्थी कमी पाहयला मिळेल 😢
विषय पोटापाण्याचा आहे नाहीतर कोणाला नकोय गाव 😢
राग नसावा..... पण मेहनत केली तर गावात राहून पण पोट भरता येईल.
@@dipeshbhide9805 हो बरोबर ... पण मागची पिढी आली मुंबई . पुणे शहरांत आली त्यांना पर्याय नव्हता कसलाच ... पण आज नवीन माझ्यासारख्या पिढीला गावाकडे खूप संधी आहेत . मी स्वतः मुंबई सोडून गावी स्थायिक होत आहे . कारण आज उत्पन्नाच्या खूप संध्या निर्माण झाल्या आहेत ... पुढच्या ५/१० वर्षांमध्ये चांगली शिकलेली मुले आपापल्या गावी परत येतील याची खात्री आहे.
@@dipeshbhide9805 हो बरोबर ... पण मागची पिढी आली मुंबई . पुणे शहरांत आली त्यांना पर्याय नव्हता कसलाच ... पण आज नवीन माझ्यासारख्या पिढीला गावाकडे खूप संधी आहेत . मी स्वतः मुंबई सोडून गावी स्थायिक होत आहे . कारण आज उत्पन्नाच्या खूप संध्या निर्माण झाल्या आहेत ... पुढच्या ५/१० वर्षांमध्ये चांगली शिकलेली मुले आपापल्या गावी परत येतील याची खात्री आहे.
बरोबर बोलला भाई.... परप्रांतीय कोकणात सेटल झालं.....
@ 3.00 हा खरा विषय आहे भाऊ
वा माऊली
खूप छान ... नेहमी प्रमाणे सर्वच उत्कृष्ठ ...... धन्यवाद शाहीर ❤
अप्रतिम रचना सत्य परिस्थिती आहे 😢
जबरदस्त माऊली 🙏
वस्तूस्थितीतलं वास्तव आपल्या गीतातुन सुंदर रचना करुन मांडळात...! ❤
सुंदर शब्द रचना आणि लांबोरे सर आपलं आवाज
जबरदस्त लेखणी 🙏
काही वर्षांनी तर 90% घरांना लॉक असतील
सध्या ची परिस्थिती बघता😞
अप्रतिम शब्द रचना
Khup chan shahir❤️❤️
सलाम तुमच्या लेखणीला❤
सुंदर लेखणी ❤❤❤❤❤❤ सुंदर सादरीकरण
खुप छान शाहीर मनाचा मुजरा
एक नंबर गाणं शाहीर❤
Atishshay manala lagnar Git Aahe Good
😢
आत्ताची खरी परिस्थिती आहे ही...❤ 🙏😞
छान गाणं सत्य परिस्थिती 👍🏻♥️
अप्रतिम गीत. सत्य परिस्थिती 🤝
सत्य परिस्थिती आताची
खुप छान काव्य रचना सलाम दादा👌👌😍
खूप सुंदर लेखणी केली आहे.
खूपच सुंदर ❤
खूप छान 👍👍👍
गंभीर विषय 🙏😔
सत्य परिस्थिती 😢
Khup chan
Khup Chan ❤❤
खुप छान शाहीर ❤
वास्तव परिस्तिथी 😢
लय भारी ❤
खुपच छान! 👌👍
अप्रतिम विचार
अतिशय सुंदर विकास लांबोरे बुवा ❤❤❤
Chan shahir ❤❤❤❤❤
खूप सुंदर
सत्य आहे❤