Dear viewers , Government ke koi bhi system failure se koi bhi off hota hai to min 25lakh max 1Cr milna chahiye. Jo Jo sahmat hai like Kare. Kyuki ham log bhi usme ate hai ji.
भाऊ तुमच्या सारखे सर्व जण वागले तर खरोखर पुन्हा माझ्या शिवबाचे, श्री, रामाचे राम राज्य येईल पण, असं होणार नाही तुमच्या सारखे विचार करणारे शोधूनही सापडणार नाही हे आपले दुर्भाग्य
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही,
कडु साहेबा ना मंत्री पद द्या म्हणजे लाय बोलणार नाहीत ते ते राज्य मंत्री होते महाविकास आघाडी मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री पद पाहिजे होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली आता त्यांना राजकारणातून सपवायचा डाव आहे भाजप चा कारण त्यांन चा आता काय उपयोग नाही सरकार ला हे महाशेय लाय हुशार आहेत ह्यांना आता पाडा जनतेने असली लोक पडली पाहिजेत 😮😢 बसा आता नुसतं बोमलात 😅
भाऊ प्रत्येक वाक्य वास्तव सत्य बोललात भाऊ असे आमदार खासदार लोकांची गरज आहे दादा
एकदम खरी व्यथा मांडली दादा
बचू भाऊ पोट तिडकीने काळीज पिळवटून टाकणारे गोष्टी पुढे येऊन सांगतात पण भेसळ सरकार दुध कोणतं पिवर आणि शुध्द मिळणार . बरोबर बचू भाऊ सांगतात.
Nice
दिव्यांग विद्यार्थी कडून १००० रू.😢
वारे सरकार
कलेक्टर परीक्षा फी -१००रू
फवारणी आरोग्य सेवक -34000 रू 🥕
बचू. भाऊ सारखे खरे बोला
साहेब जिओ चा साठरुपयेवाढले पण महिना तिस दिवसाचा आहे आठंठाविसाचाका देता येचावर कोनीच बोलतनाही
Dear viewers ,
Government ke koi bhi system failure se koi bhi off hota hai to min 25lakh max 1Cr milna chahiye.
Jo Jo sahmat hai like Kare.
Kyuki ham log bhi usme ate hai ji.
good reforms
Real man
एकदम खरे बोललात भाऊ
भाऊ ग्रेट आहे.
कडू साहेब अधिवेशनामध्ये आपल्यासारखे खरं वक्तव्य करायला लागली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल
बच्चू कडू दादा तुम्ही प्रकाश आंबेडकर तुमची आणि प्रकाश आंबेडकर ची
Prahar janshakti Paksh shindkheda taluka Adhyaksh Kishorsingh Sisodiya
Jay Prahar
खर बोललात भाऊ
भाऊ सरळसेवा 1000 रू फिस बद्दल काहीच नाही बोललात... खूप अपेक्षा होती तुमच्याकडून. नाराजी झाली....
Bacchubhai lage raho
Bachu Kadu ❤
भाऊ समवेशीत शिक्षण कंत्राटी कर्मचारी पण मुद्दा घ्या दादा
Farmers god
Manoj patil jarnje
Aplyababobar ghya saheb
खरंच आहे साहेब एकदा तिरगंl साठी लाडायची गरज निर्माण झाली आहे.... पण आपल्या सारखे लोक पाहिजे... पोटीडकीने प्रश्न मांडले पाहिजे
नमो शेतकरी सन्मान निधी शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 2000 अजून एकही हप्ता आला नाही
Apna bhidu ❤
भाऊ तुमच्या सारखे सर्व जण वागले तर खरोखर पुन्हा माझ्या शिवबाचे, श्री, रामाचे राम राज्य येईल पण, असं होणार नाही तुमच्या सारखे विचार करणारे शोधूनही सापडणार नाही हे आपले दुर्भाग्य
Hello sir my village Shirkhed ham adivashi hai sir ham 20-25 saal Shirkhed me hai ham ko Gharkul nahi Mila sir
सर्वाना लाजवेल अस भाषण केलंय दादा पण याना लाज वाटली पाहिजेत
1,000 उम्मीदवार, लोकसभा तो झाँकी है, विधानसभा अभी बाकी है, बच्चू kadu प्रहार ने प्रत्येक मातणार संघात एक उम्मीदवार थांबावा, येन वेली मराठा अणि BJP प्रहार ला सपोर्ट करेल, इंडिया gatbandhan येणार नाही,
Loksabha ladu bhau akola se
बचु कडू खरे बोलणारे नेते ... त्यांनी मराठा आंदोलनात सक्रिय व्हावे .. पवार साहेबांची मराठ्यांना काही गरज नाही...ते स्वतः OBC आहेत असे वाचले
मंत्रीपद मिळाले नाही म्हणून केलेली आगपाखड. कमीत कमी आमदार म्हणून तरी निवडून यावे यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न.
मंत्री पद द्या कडू सुद्धा गोड होणार 🙏
Bhesal tar govt encourage karat ahe. Soyabean powder cha doodh. Powder imported from Australia 5kg at 50 rupees
कडु साहेबा ना मंत्री पद द्या म्हणजे लाय बोलणार नाहीत ते
ते राज्य मंत्री होते महाविकास आघाडी मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री पद पाहिजे होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली
आता त्यांना राजकारणातून सपवायचा डाव आहे भाजप चा कारण त्यांन चा आता काय उपयोग नाही सरकार ला हे महाशेय लाय हुशार आहेत ह्यांना आता पाडा जनतेने असली लोक पडली पाहिजेत 😮😢 बसा आता नुसतं बोमलात 😅
ह्यांना काय जेणतेच काय गेन देण नाही असल्या लोकन मूळे राजकारण घाण झाल
ट
कडू साहेब गेम बंद झाले पाहिजे मुलं बरबाद झाली
जय प्रहार
🫡🫡
मतदान करायला जाऊच नका
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र व्हायला हवे
मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नैराश्य आले आहे.
आपल विचार खरोखर सत्य आहे परंतु पैसे मिळवणारे नालयक
बदलने अवघड आहे आपले अभिनंदन
बच्चु कडुसाहेब जे बोलतात तेच सामान्य जनतेचेच प्रश्न आहेत सरकारने दखल घेतली पाहिजे
अरे बाबा अध्यक्ष सामान्य माणसाचं बोलतात ते त्यांना बोलू दे 😢
२० वर्षात अचलपूर तालुक्यातील ओलीताची अर्धी शेती कोरडवाहु झाली सिंचन मधले पैसे कोणी खाल्ले, प्यायचे पाणी नाही कित्तेक गावात फ़क्त नौटंकी
आम्हा ला संत्रा तोडावा लागला दुधाच काय सांगत
इलेक्षण आया कीं नौटंकी का जोर बढ़ता
बचू. भाऊ सारखे खरे बोला
Nice