Manoj Jarange EWS : मनोज जरांगेंना EWS चा मारेकरी म्हणणं योग्य आहे का? | Bade Mudde
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- Manoj Jarange EWS : मनोज जरांगेंना EWS चा मारेकरी म्हणणं योग्य आहे का? | Bade Mudde
#manojjarangepatil #marathareservation #EWS #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
मराठा समाजाला भिकेला लावणारा नेता जर कोण असेल तर फक्त शरद पवार व कांग्रेस पार्टी आहे. तरी सुद्धा मा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनामुळे मराठा समाजाने मविआ ला, लोकसभेत निवडून दिले. पण मराठा समाजाला , हे निवडून गेलेले ( मविआ चे खासदार) समर्थन देत नाहीत.
😢
तू लय हुशार आहे.
🎉🎉🎉
हे खर असेल पण फडणवीस ने मिळालेल आरक्षण पण संपवल हे पण सत्य चं आहे
काय वाकड्याची टीमकी वाजवतोयरे? त्याला पाडुन सत्ता भाजपला दिली तर प्रश्न सोडविण्यासाठी काम करणं सोडुन, भुजबळ हाके मुंडे आंदोलन करून प्रश्न बीघडवलाय,गद्दार मराठे जमा करून आंदोलन दडपण्यासाठी कट कारस्थान करून भाजपला मतदान मराठे करतील का?
@@Phadtare-deshmukh तुला काय त्रास होतो का ❓ माझ्या हुशारी चा.
आंदोलन भटकलय, केवळ राजकारण गरीब मराठा काल ही मेला आज ही मरत आहे. श्रीमंत मराठे शुद्ध राजकारण करत आहेत!
Tuzya sarki gadar Aulad asel tar honar na
जरांगे ने वाट लावली आहे मराठ्यांची ews रद्द केलं . SEBC मिळत नाही.
अभ्यासातून बोल ना भाऊ मराठा दोष म्हणून बोलू नको पाटलांनी काय मागणी केली होती का ईडब्ल्यूएस बंद करा म्हणून ज्या सरकारने बंद त्यांना विचारा
मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली राजकारण चालू आहे पोलिस भरती मध्ये गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे EWS व SEBC गोंधळात मुलांचं नुकसान झाले आहे.
जरांगेने जातीवादाने मराठवाडाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र नासवला !
या मूर्ख माणसामुळे हिंदू धर्म विभागला गेला आहे .
भविष्यामध्ये जेव्हा हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र होण्याची शक्यता असेल त्यावेळेस या मुर्खाची आठवण सर्वांनी काढावी ....
@@pandurangkate2776 काय नुकसान झालं
काही नुकसान झालं नाही पोलीस भरतीत मराठ्यांचा
बाकीच्यां लोकांना खंत या गोष्टीची आहे की मराठा ews मधून बाहेर पडला म्हणून ews मध्ये अल्पसंख्यानक मुस्लिम समाजातील मुलांना फायदा झाला म्हणून दुःख होतंय त्यांचं
आणि राहिला प्रश्न ews मध्ये अर्ज केलेल्या मराठा मुलांचा तर ते मूल या कारणामुळे ews सोडायला तयार नव्हते कारण त्यांना जेव्हढे मार्क होते ते ews चा cut off मध्ये बसत होते इतर sebc किंवा open मध्ये त्यांना risk घ्याची नव्हती
जनतेच्या प्रश्नांना जरांगे ल उत्तर द्यायला पाहिजे, नुसताच सभा घेऊन माहविकास आघाडीचा प्रचार चालू आहे आणि त्याचा पैसा येतोय माहविकास आघाडी कडून
कळेल तुला
Sarate bjp cha manus aahe
संगीताताई वानखेडे यांना विसरून चालणार नाही
संगिता ताईने मनोज जरांगेला ऊघडा पाडला
Faltu bolat aahe tu
मनोजदादा जरागे यांची सुरवात चागली खुप चांगली झाली होती परंतु आता आरक्षण मुद्दे भरकटुन गेले व राजकारणणाचा वास येऊ लागला साहेब.
भटकत्या भ्रष्टात्म्याने झपाटल्यावर निगेटिव्ह ऊर्जा जरांगेमधे घुसली व ते भरकटले...
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
100%right.
हे जरांगे यांना मराठ्यांचा पाठींबा मिळत असल्याने गर्व झाला. आहे आणि म्हणून यांची भाषा गुंडगिरीची झाली आहे
आपण आपली सद्सद्विवेक वापर केला तर योग्य उत्तर मिळेल.
बरं ठीक आहे
Uk😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉😢🎉so so I😢s😢just a 😢😮😮😢😢😢😢😢 sd se ba😢😢😢😮😢😢😢😢at nhi🎉🎉😢😢😢😢😮😢😢😢😢😢
Manoj jarange patil chukich kay karatat bhau sangta ka jara. Kay kela tyane tyala kahi fayda aahe ka tyat. Samaj ekatr aala mhnun pot dukhayla lagali. Jara fee bharayla ja m kalel. Tula
जे सत्य आहे ते स्वीकारले पाहिजे उगीच दमदाटी ची भाषा वापरून चालणार नाही कायदेशिर बाबी तपासुन पुढच पॉल उचसले पाहिजे
बाळासाहेब यांचं विश्लेषण योग्य आहे
@@bapusahebshinde5836 सत्य हे आहे की दर 10 वर्षाला जनगणना करावी लागते आणि प्रगत जाती बाहेर काढाव्या आणि मागास जाती आत घ्याव्या obc हा प्रवर्ग काही एका जातीपुरता नसून sc आणि st सोडून इतर सगळ्या जाती त्यात टाकत येऊ शकतात
आणि कायदेशीर बाबी चा रट्टा लवणार्यांनी आपल्या हितापूरता विचार करणं सोडून द्या
@@gokulnavale3429
मातीशी गद्दार आहेत हे सत्य सगळ्यांना माहीत आहेत पाय खेचणे परंपरा आहे
त्याचे वंशज आहेत हे
@@gokulnavale3429भाऊ असं जर झालं तर कुणबी जात पहिली बाहेर निघल 😂😂😂
असा हवेत गोळीबार नाका हो होकरू
तुम्ही आणि आम्ही इथं बसल्या जागेवर ठरवणार का कोणती जात प्रगत आणि कोणती मागास तर
आयोग सर्वेक्षण करून ठरवत असतात ते
आम्ही मराठे, राजेंद्र राऊत साहेबांबरोबर आहोत, धमक्या देतो,जरांगेनी मुख्यमंञी साहेबांना शिव्या दिल्या,जरांगेनी माफी मागितली का?
आम्ही मनोज दादा बरोबर कोणत्या भडव्या आमदारासोबत नाही
@@Mitraz1212 तुम्ही डायरेक्ट पंतप्रधान सोबात आहात 😂(साडे तीन जिल्ह्याच्या)
करपे कधी मराठे झाले 😂😂
@@sagarmane5834 बरोबर करपे तेली आहे 😂😂😂
@@क्षत्रियकुलावतंस-ठ1झअनौरस औलाद जाऊन आधी आईला स्वतःच नाव विचारून ये अन मग काॅमेंट कर.
हे काळकुटे मागे लोकसभेला उभे राहीले होत
राजाभाऊ राऊत योग्य भूमिका घेतली आहे
मी ओबीसी आहे परंतु सराटे सर जे बोलत आहेत ते १००%बरोबर आहे.
मराठे गरीब आहेत पण जरांगे करोडपती झाला. जरांगे अडाणी आहे पण हुशार निघाला.
शेंबड्या गप्प .काहीही बोलतोय
बाकी 340 जातींना प्रतिनिधित्व कुठंय?
राजसत्तेत हेच आणि आंदोलन पण करणार हेच
मी पाटील पण, मी च कुणबी पण... 🤐
मी सुशिक्षित मराठा आहे,त्या जरांगेनी EWS आणि आरक्षणाची वाट लावली,मराठे जरांगेला वैतागले,
लाखो नोंदी सापडल्या adanya हजारो मुलं नोकरी ला लागले.
@@Mitraz1212मुसलमान नोकरीला लागले कारंजे मुळे काठ्या मराठ्यांनी खाल्ल्या
चकीच बोलता
तुला काय शेमन कळते का.
गरजवंत मराठा समाज कायम मनोज दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
हो, मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित होत नाही।
योग्य नाही तर वास्तव आहे ते नाकारुन चालणार नाही. पण चहाबिस्कीटचा तोबरा भरलेला असल्यामुळे लोकांसमोर मांडता येत नाही.
अगदी बरोबर या सातवीपासनच ewsसोडून obc मधूनच पाहिजेत म्हणुन मराठ्यांचे नुकसान केले.
जरांगे ना मुख्यमंत्री करा.२८८ जागा लढवा.मना सारखं आरक्षण मिळेल.
सदावर्ते एकटाच लढतोय तरी परिणाम काय झाला लक्षात असू द्या
पंतप्रधान करा
तुझा साहेबाची इच्छा नाही का मराठा ची मत लागतात का फक्त
खरोखर किती भोळा समाज आहे. त्यानं तूतरी दयची आहे .जर निवडणूक लढवाची असेल तर पक्ष काढावा उमेदवार द्यावे .उगाच बैठका घेऊन काय होणार .जरी सगळे आमदार निवडून आले तर बहुमत यावे लागेल . ते येणार नाही .. आले तरी लोक कोर्ट जाणार अहो आपली कडे लोकशाही आहे तुम्ही देव नाहीत .फक्त तुतारी एक तुटरी
बरं
आतापर्यंत जो भी गरीब माणसांकरिता पुढे आला तोच श्रीमंत झालं आहे..
पण
गोरगरीब कधीच श्रीमंत झाला नाही...
आणि मराठा आरक्षणावर नुसत राजकारण चालु आहे
सराटे साहेब बरोबर मत मांडले
जरांगे एकटा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे समाजाचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेत नाही सगळा प्रयत्न तुतारी वाजावणया साठी चालू आहे
दर्शन कोणीही घेवू शकतो कुणाला ठेका नाही दिला 1 गरीब शेतकरी ते अंबानी कोणीही राजाचे दर्शन घेवू शकतो...
श्री मान श्री राजेंद्र भाऊ राऊत साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब
एक मराठा लाख मराठा 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
सराटे direct सैराट , परवा परवा तर म्हणत होता election लढावे, एका मुलाखतीत म्हणाले आता आमचं गरजवंताच सरकार येणार
दबाव आणू नये त्यांची मत मांडू द्यावे महाविकास आघाडी ला सपोर्ट करतात मनोज दादा हा समोर आलेला कळू द्या अख्ख्या मराठी समाजाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून छोटा समाजावर अन्याय करता
धन्यवाद राऊत साहेब आपल्या मुळे मराठा एक होत आहे आणि जारांगे पाटील यांच्या बाजूने उभा राहत आहे .❤
तुम्ही मराठा समज जो शांत झाला होता तो पुन्हा जागरूक करून पाटलांच्या बाजूने उभा करता आहात त्या मुळे आभार
आणि हा जरांगे फडणवीस शिंदेला शिव्या देत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकसुद्धा महायुतीला मदत करणार आहेत
@@hemantgaikwad844 तेच हवं आहे आम्हला पण.❤️💯🤞 शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर.
SEBC कोर्टाने रद्द करणार आणि आम्ही OBC मध्ये 🤞💯
बाळासाहेब सराटे यांनी खुप छान मांडणी केली
नाना आणि sarate सर लगे रहो
जराणगे हा मराठ्यांच्या मारेकरी म्हणून, जण मनात कायमचा नोंदला जाईल..
वार कोणाचही असतं परंतु वाऱ्याचं रूपांतर वादळी तुफानात झालं की नुकसान होणारंच, हे जागतिक सत्य आहे..
कुत्रा चावला वाटतं😂😂😂
नाही,पाटलांनी कुठेही EWS नाकारले नव्हते.
Sarate साहेब योग्यच बोलत आहे
लोकसभेला माविआला मदत केली ते का जरांगेबरोबर सभेला जात नाही
जवालेस m b b s चा नंबर जाते tay Wales kalta jarange kay ahe
Use & थ्रो
उभाठा पक्ष जसा संपत् गेला तसा तसच होणार
EWS पण पाहिजे ओबीसी पण पाहिजे सर्व मागासवर्गीयांना पण पाडायचं आणि आरक्षण पण पाहिजे
जरांग्या राजकारण करतोय हे मात्र खरे आहे
राजाभाऊ चुकिच काहिच बोलले नाहीत
Tuje nete lok bap ahe वाटत
नेत्यांनी zaun kadleli aulad disto tu
मनोज् जारांगे tuza baap आहे
सराटे साहेबांनी योग्य भूमिका घेतली आहे
फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील
जरांगेचा शिकवीता धनी वेगलाची....
संगिता वानखेडे या मनोज जरांगे ला चांगल्या भारी पडल्या आहेत.
ओबीसी नेता आहे संगीत वानखेडे 😂😂
काय घंटा ओळखतय तिला...😂
ती छिन्साल रांद आहे.. 2 नवरे असलेली... कांबळे सुद्धा होती काही दिवस.. बेवडी आहे ती डान्स गर्ल
मनोज।जरांगे।भाजपलाच।का।टार्गेट।करतात।हेच।समजत।नाही।भाजपचेच।एकशे।तेरा।पाडणार।महणजेच।महावीकास।आघाडीला।मदत।करणार।म्हणून।आंदोलन।भरकट।चाललय
राऊत माजुरा आहे जरांगे पाटील आणि मराठा समाज याची जिरवणार
😄😄😄👌👌
😂😂
राऊत साहेबांच्या मताशी मी सहमत आहे
सराटे चा आवाज वाढला की…जरांगे पाटलांना विरोध करायची खूप इच्छा होती, आज टी करता आली
एकदम बरोबर
Right 👍
सराटे सारखे अभ्यासक याना मुद्दाम डावलले जाते
अभ्यास नसलेली जारांगेसारखी काळकुटेसारखी माकड ,प्यादी प्रपोज केली जातात राष्ट्रवादी IT cell कडून
अडाणी अडग्या माणसाकडे मुद्दाम नेतृत्व दिले आहे
Onlyi dada❤❤
जरागे पाटील हे गुंडागर्दीची भाषा बोलत आहेत आणि यांना महाविकास आघाडी चे सर्वेसर्वा शरद पवार साहेब जबाबदार आहेत याचं छुपा पाठिंबा हा जरागे पाटील यांच्या पाठीमागे आहे हे महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे नाही
EWS हीआरक्षण भाजप सरकार चे रद्द केल करियरची गरज नव्हती
Are semanya bjp ne nahi tujya tya bindok jarangya mule gele ews cha marekari jarangyachi ahe
मिथुन ने रद्द केले
अरे त्यांनीच दिलं होतं तेच कसं रद्द करतील
@@vinayakjadhav8283 कुठे या अडाणी लोकांना समजावतो
काळकुटे बधीर दिसतोय या चर्चेत बोलताना, सराटे साहेबांनी बरोबर सांगितले आहे साहेब
Only मनोज दादा सच्या योद्धा
जरांग्याने समाजाचं वाटोळे केले आहे जरांगेच्या हेकेखोर पणामुळे समाजाचे नुकसान होते आहे याला फक्त राजकीय आरक्षण पाहिजे
सगळं मराठ्याच नुकसान जरांगे पाटलामुळे झालं परंतु कोणत्याच पक्षाच्या नेत्याकडून काहीच झालं नाही समाजसेवक देश सेवक बिना पैशाची सेवा करणारे नेते यांचे सर्व समाजावर खूप खूप उपकार आहेत
राजेंद्र राऊत वरोवर आहे जय हिंदू धर्म जय शिवराय काळपुटाय किती पैसा मिळला महाविस कडुन
गंगाधर अभ्यास करा हुकूमशाही पध्दत बंद करा
अरे गंगाधर शक्तिमान आहे
अखंड हिंदुस्थान अखंड महाराष्ट्र प्रगती पथावर जाण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी व समाजसेवक व नेतेमंडळी यांनी प्रयत्न करावे पण समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे जयहिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान
1000 takke brbr jarangyani vatula kela marargacha
अनौरस अवलाद तुझ नाव काय.
@@laxmanmore7651 tuja bap ahe mi tuji Mai zavli tyatun tu nighala chut maticha abhays jar ews 10 paiki 9 takke martha na fyada hot hota tya jagi lande lagle bjp ni ews dila anasaheb patil mahamandal sebc dila kunbi nodi dila sarthi dila sharad khan ani baki ni kai shrmnya dila ka 19 takke pahle 10 takke atta bjp nich dila tuja adani bap jarnagya supri vajvtoy tutarichi shard Khan ni ka nai dila kai prashna vichrna chukicha nai lunala
दोन्ही पक्षांकडून लिहून घेतले पाहिजे किंवा तिसरा पक्ष काढला पाहिजे हे यौग्य ऊगाच एकाची बाजू घ्यायची आणि एकाला टार्गेट करायचं हे चुकीचे आहे
बार्शी कर मराठेच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील मराठा बंधू राजेंद्र भाऊ राऊत यांच्या सोबत आहेत तळमळी ने खर बोलणार माणूस
😂😂
😂😂😂 kiti बापाचा आहे रे तू
कुठं थांबाव हे जरंग्या ला कळलेच नाही समजूतदार भूमिका म्हणजे अगतिकता नाही जरंग्या रोज नवीन मागण्या करतो भाजपा तुला भीक घालत नाही
आमदार राजेंद्र राऊत यांना मराठा समाज शेताला आडवा बनतो मराठा समाज राऊतचा येत्या विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करणार
Jare semanya tutari gandit ghalun ghe nig
जरांगे आंदोलण करताय एकदम उत्तम आहे पण उमेदार पाडु म्हणजे हे चुकीचे आहे हा पक्षपाती धोरण आहे
अम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील
अणि पोलिस भरती पण झालो
पाटलाचे उपकार कधी विसरणार नाही
जरांगे पाटलांनी मराठी समाजाचं वाटोळं केलं
पाटिल बोलते सबको कोलते 💥🔥🔥🔥
तुम्हालाच कोलताय लोक....
एक पाटील भिकारी झाला आनि तेच हातात कटोरा आला बायको पोराना घेउन भीक मागत फिरू लागला जय महाराष्ट्र जय
त्यात तुम्ही पण आला
वीट आलाय आत्ता...... तेच तेच तेच तेच ऐकून.....! 😢 आरक्षण आरक्षण आरक्षण....... बस्स्स झाले बाबा..... सरकारला काम तरी करू द्या ना... राव...! त्या पलीकडे अजून भरपूर काम आहेत कीं....? राजकारण राजकारण राजकारण....! हेतू फक्त राजकारण करण्याचाच दिसतोय.....आरक्षण मुद्दा होता असेच दिसत आहे. मविआ आली कीं सगळे गायब होतील बघा.. असंच वाटतं आहे.
मला तर वाटते सरकार ने हे लोक manage केले आहे
पाटील सत्तेवर आल्यास आरक्षण भेटलेच अस जाहीर करा दुसऱ्यांना शिव्या देऊन काय साध्य होणार
जरागे पाटील म्हणतात तसच होणार
पळीपंचपात्र वितळवून जर कोणत्या प्रांतात तलवारी घडवल्या असतील तर तो प्रांत महाराष्ट्र....!!..... म्हणून म्हणतो जपून रहा ❤
खरी खुरी मराठी माणसाची फसवा फसवी जरांगे करत आहे
He cukiche ahe
राऊत यांनी दिलेले चॅलेंज योग्य आहे सर्व मराठा जरागे यांचे बरोबर नाही
फक्त फडणवीस ला टार्गेट आहे...दुसरं काही नाही....
जरांगे पाटील हा रंग बदलणारा आहे हत्ती. सरडा 😊😊 रंग आहे नावात जालन्यामध्ये हाती सरडा सारखे चाल😮😮
जारगे जिंदाबाद
😂😂😂😂
जरांगे पाटील मुख्यमंत्री आहे का ई डबलयु एस देण्याचा काढण्याचा त्यांना अधीकार आहेका रावुतला डोकंच नाही मेंदुपण नाही
नाही ,राजेंद्र राऊत यांचे आव्हान नाहीच.
जरांगे ची भाषा हुकुमशाही ची आहे आणि आंदोलनाची दिशा भरकटली आहे
या तिघांना बी भाजपला घालायचे या तिघांचा कार्यक्रम करेक्ट
Jrange che एकच लक्ष् बारामती हाती सत्ता देणे
मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आहे
टारगेट फडणवीस हे वेगळे वाटत नाही का
सगळे पक्ष,घरे फिरवणे ह्या, फोडायला कोण करतंय !!!! निट विचार तपासावा!!!!
नवीन नेता, सुसंस्कृत नेता मा. आण्णासाहेब शिंदे .एक वादळ
पवार साहेब यांना विचारण्याची हिंमत कोणाकडे नाही
Great. Kalkute. Nana. Marathe. Sobat. Ahet. Jay. Shivray.
सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढावा कारण हे आरक्षणाविषयी भरकटत चालला आहे राजेंद्र राऊत सराटे साहेब बरोबर बोलतात आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण चालू करायला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जरांगे पाटिल यांची भाषा बदलली आहे, जरांगे खूप गर्विष्ठ झाले आहे.
आंदोलनाची दिशा भरकटली आहे. जरांगे स्वतः च्या च पायावर दगड मारत आहेत. व जाती जाती मध्ये तेढ निर्माण करत आहेत.
या आधी आम्ही सपोर्ट मध्ये होतो पण आता काय करावे हे समजत नाही
अत्यंत योग्य आहे.
हो नुकसान झालं मुलांचे ews गेलं त्यांच्या मुळे दुसऱ्या लोकांचे नुकसान झाले
राऊत साहेब दादा म्हणू नका
अगदी बरोबर बोललात
मनोज जरांगे नी 346 जातीच्या ओबीसी मद्ये गर्दी करायला लावायची आणि ews मद्ये 4 जाती त्यात जैन. ब्रम्हणं, मुस्लिम , लिंगायत सगळ्यांना कळत आरक्षण फक्त राजकीय फायद्याचं जरांगेना कळत कारण ते परावरचे व्यक्ती आहे आणि पक्के जाती वादी.
10% sebc दिल्यामुळे EWS गेल , EWS सरकारन घातलं त्याच जरांगेची काही चूक नाही . जरंगे च्या मागणीप्रमाणे आरक्षण दिले असते तर कुणबी म्हणून ओबीसी आणि मराठा म्हणुन EWS या दोन्ही आरक्षण चा फायदा झाला असता .
एका वेळी एकच आरक्षण मिळत असत, दोन दोन नसतेत मिळत. EWS दादा मुळंच गेलंय
हे असले अर्ध्या डोक्याचे जारांगे चे भक्त आहेत
@@gurudev3253SEBC दिले म्हणून EWS गेले.SEBC मागितले कोणी सरकारने मनाने दिले. याला सरकारच जबाबदार आहे
@@rohidassuryawanshi6773 घ्यायचं न्हवत वाशी ला गेल्यावर, गुलाल उधळला दादांनी. सराटे साहेबांचा interview पहा तुम्ही एकदा
मिळालेले फायदे जरांग्यामुळे गेले आहे.
मनोज रंगे चांगल्या माणसाची किंमत करा नाहीतर मराठा लांब जातोय
आमच्या हक्काचं OBC मधील आरक्षण आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमच्या कडून सुसंस्कृत भाषेची अजिबात अपेक्षा करू नका..!
#मराठा #maratha
भांडण करून आरक्षण मिळेल का ,कायदेशीर लढाई करून मिळेल हेच समजून घ्या
मिळालं तरी करणार नाही
मिळालं तरी करणार नाही
अरे मनोज दादा काय म्हणताव म्हणून जरांगे पाटील म्हणा ना मनोज जरांगे पाटील हा शरद पवारला मॅनेज आहे राजेश टोपे चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे
गंगाधरजी चांगलं बोलल्याबद्दल धन्यवाद
अरे वो तो शक्तिमान है
सत्तेतील आमदार फक्त निवडनूक येईपर्यंत च आशी भाषा वापरतील कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे नंतर त्यांना कोणीही ओळखले जाणार नाही
सराटे साहेब फुटल्या सारखे वाटतात.
Sagle viklele ahe
अरे तुमचा दादा पादा कधीच फुटला आहे
मराठा आरक्षणावर वर सगळेत जास्त फायदा शरद पवार यांनी घेतला,, पण जे वेळेस मनोज जरांगे पाटील बोले याला pada त्याला pada तिथे राजकीय वास यायला लागला आहे
लड़ेगे जीतेगे हम सब जरगे
जे तुतारिचे आहेत तेच फक्त जरानगेना चांगले महनत आहेत त्यांनी च 1990,,1994,ला मराठा मातीत घातला
कुठे लढला राज्या राऊत.
अम्ही तर कधी नाव देखील ऐकले नाही.
गंगाधर पण 5 वी पास हे बाकी लोक काय बोलताय ते त्याला कळतच नाहीये