एवढ्या सगळ्या चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी होऊन हे सरकार बनवलं गेलं तर ते कायदेशीर कसं? आणि जर हे बेकायदेशीर सरकार आहे तर ते राज्य कसं करते? राष्ट्रपती राजवट लागू करून काही काळाने विधान सभा निवडणूक का घेत नाहीत? हे सरकार नक्की कायदेशीर की बेकायदा आहे?
अहो माननीय वकील साहेब सर्व जर बेकायदेशीर आहे तर सरकार ओरडून ओरडून का सांगत आहे की आम्ही कायदेशीर सरकार आहे म्हणून सर्व सामान्य नागरिकांच्या भावनांचा हा खेळ मांडला आहे याचा कडाडून विरोध केला पाहिजे सर्व प्रथम उपमुख्यमंत्री यांना शिक्षा व्हायला पाहिजे कारण त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की हे सर्व मी घडवून आणले आहे
तीन नापास विद्यार्थ्यांना मिळून पहिला नंबर दिला होता, ते विद्यार्थी पुढच्या परीक्षेत नापास झाले. आणि मुळात पहिला आला होता त्याला वर्ग प्रतिनिधी केलं आहे.
आम्हाला मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा झाला तरी चालेल परंतु संपूर्ण शिंदे गट अपात्र झाला पाहिजे कारण यांनी बंड केलं मंत्री झाले तो पर्यंत ठीक होतं परंतु नंतर यांनी पक्षाच नाव घेतल चिन्ह घेतलं टीका करत राहिले हुकुमशाही चालू केली हेच संविधानाच्या विरुद्ध आहे म्हणून हे सर्व अपात्र झालेच पाहिजे तेव्हा यांचा माज उतरेल
हे सगळं म्यानेज करू लागले ला निकाल आहेएव्हढा निकाल द्यायचा होता तर दोन महिन्यातच लागायला मावा होता पण दबाव कीवा विकलेला निकाल असू शकतो एवढे दीवस का लागले
आता आमच्या उद्धव साहेबांना कोणत्याही कोर्टाच्या निकालाची गरज नाही कारण सेनेमध्ये दररोजच इन्कमिंग चालू आहे त्यामुळे उद्धव साहेबांचे पारडे जड होणार आणि जन न्यायालय हे नक्कीच न्याय देणार आहेत
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव शिवसैनिक
अपात्र तेच्या निकात घटना व भविशात या निकालाचा भविष्यात वापर होणार आहे हे लक्षात ठेउन घटनेची व हा निकाल भविष्यात वापरला जाईल याची पाय मली होत आहे हे लक्षात ठेवा ठवणे गरजे आहे च
I think Morally suddha when 40 MLAs nighun jatat existing CM continue Karu shakat nahi. Mhanun Uddhav Thakre yani ghetlela decision yogyach hota. But since he could not manage his own MLA, especially 40 MLAs and 13 MPs that shows his failed leadership which he himself acknowledged by Resigning as CM
ज्येष्ठ वकील श्री हरीश साळवे म्हणाले होते की ठाकरे यांनी रजनामा दिला म्हणून शिंदे फडणवीस सरकार आले हे सत्य आहे म्हणून तर पवार साहेब म्हणत होते की पक्ष हेकेखोर चालविणे शक्य आहे पण सरकार मध्ये सर्व मंत्री आमदार ना सांभाळावे लागते तोच नडला व सरकार गेले
मा. सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय हस्तक्षेपातील मर्यादा लक्षात घेऊनच शिंदे गटाने हे पाऊल उचलले असले तरी राज्यघटना आणि राजकीय पक्षाच्या घटनेला सर्वोच्च अधिकार असतात हे ते विसरले. पुढे याच दोन गोष्टीवर आधारित विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावेा लागणार आहे.
हे सर्व घडत आहे तर ह्याला जबाबदार कोण केंद्र सरकार मग केंद्र सरकार सम्पूर्ण देशात कसे निर्णय घेत आहे सुप्रीम कोर्टाने जे निरिक्षण नोंदवलंय खरच खूप उत्तम आणि योग्य आहे
महाविकास आघाडी कडे १७० आमदारांचा भक्क्क्क्म पाठिंबा असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहूच शकत नाहीत. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणून पवार-ठाकरे त्यांना हटवून पुन्हा उद्धव किंवा आदित्यला मुख्यमंत्री बनवू शकतात.
@@ajitnadgouda6079 मुळात 40 आमदार ज्या पद्धतीने सोडून गेले ती पद्धतच अनैतिक, असंविधानिक होती असा कोर्टाने म्हटलंय...त्या बद्दल कमेंट आहे ही...त्याला कसं सपोर्ट करू शकतो आपण?...पद्धत चुकीची आहे आणि ती आपल्याला अमान्य असली पाहिजे...बाकी सरकार पडतात नवीन बनतात हे चालूच राहतं...
@@saintsandesh5463 कोर्टाने असं काही म्हटलेलं नाही. फक्त कोर्टाचा म्हणणं असं होतं की आतापर्यंत फुटीनंतर नवीन पक्ष स्थापन व्हायचा. पण इथे पक्ष स्थापन होत नसल्यामुळे त्याच पक्षावर दावा करता येईल का, हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवून दिलेला आहे. कोर्टाचा यात काही एक संबंध नाही.
@@ajitnadgouda6079कोर्टाने नक्कीच शिंदे गटाची कृत्ये बेकायदेशीर ठरवली आहेत...राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि फडणवीस ह्या सर्वांची कृत्ये घटनाबाह्य तर ठरवलीच आहेत उलट राज्यपाल आणि अध्यक्ष यांनी तर एका गटाला फायदा होईल अशी वागणूक केली आहे असे स्पष्ट म्हटले आहे...कृपया निकाल वाचा...
राज्यपालांचे फ्लोअर टेस्ट निर्णय चुकीचा होता हे सर्वसामान्य माणसाचं मत आहे , ठाकरे गट राज्यपाल निर्णाया विरुद्ध स्टे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेले तेव्हा स्टे का दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर ताशरे ओढले तर सु रतीलाच स्टे का दिला नाही यांचा त्या चुकीने निर्णयामुळे शिंदे सरकार आलं त्याला न्यायालयाचा सहकार्य केले असा अर्थ होतो का
C. J. I. and Superem Courtki Teamko, Shayad, Sambhidhan, Loktantrako majbut karna chahity hai, or only Law, Kanun, sabshe bada hai, not Politician Party.
सुप्रीम कोर्टाने गटनेता विधानसभा अध्यक्ष विशेष राज्यपाल यांच्या विरुद् ताशेरे ओढले तर या सर्व मंडळी कोणत्या पक्षाच्या दबावा खाली होते हे शोधायला पाहिजे
उद्धव ठाकरे वाचले. कारण कोर्टाने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर देवेंद्र जी कडून पुन्हा एकदा धोबीपछाड बसला असता. आता छान पैकी रडत बसायला उद्धवजी मोकळे झाले.
@@jagrutishinde1134 शिवसेना आधीपासूनच भाजप बरोबर होती. पण उद्धव ठाकरे नावाचा एक व्यक्ती दगाबाज होता. त्याला आता बाजूला काढून फेकून दिलेलं आहे. आता शिवसेना भाजप बरोबरच आहे. त्यात काय वावगं आहे?
@@ajitnadgouda6079 Kon konasathi konabarobar hote ka hote he janata janun aahe. Bhajap cha ratsa jari saph jhala asel aajchjya nikalamule tari he sarkar ventilator jivant rahil. Ek ek avyav nikama houn sampel ekdivas. Survat jhaleli aahe
@@jagrutishinde1134 मेलेली महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर ठेवून जिवंत आहे जिवंत आहे असं खोटं बोलण्यापेक्षा, जिवंत असलेले सरकार व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणत बसलात तरी चालेल.
@@ajitnadgouda6079 आता चालू सरकार जिंकली यावर बोलणे चालू होते... महविकास आघाडी आजही तीच आहे.. त्यामुळे जिवंत राहिले ते व्हेंटिलेटर वरचे शिंदे भाजप सरकार 👍 इथे खरे खोट चालू नाहिये... इथे चूक आणि बरोबर चालू आहे. आणि त्या बाबतीत कोर्टाने परखड मत मांडले आहे👍
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर. एकमेकांची पसंती बेकायदेशीर. साखरपुडा बेकायदेशीर. लग्न बेकायदेशीर. हनिमून बेकायदेशीर. पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.
ह्या पत्रकारांनी एक वर्षे महाराष्ट्राचा टाइम पास केला...बिन कामाचे मुद्दे बघू नाका...हे फालतू मुद्दे चे views वाढले की यांना TRP आणि पैसे मिळतात..! रोजगार शेती इतर गोष्टी च्या तज्ज्ञांच्या फोउज तयार करा!!शिळे गोष्टी कशाला पुन्हा दाखवताय
राजकारण गेल कोर्टात पण आम्ही सत्ता उपभोगत आहेत झालं आता वर्षभर राहीलय जनतेची पर्वा न करता आम्हाला भाजला राज मिळतंय हे काय चाललंय सरकारी फुकट मिळतय तिजोरी संपवून टाकायची टक्स वसुल करायला मोकळे
या वरुन असे दिसते आहे की कोणत्याही पक्ष प्रमुखांनी आपले सहकारी आणि आमदार खासदार याच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आणि ए. शिंदे. गट आणि अ. पवार गट हे जसे गळचेपी ला कंटाळून बाहेर पडले. असं उदया कोणत्याही पक्षात होऊ शकते. हे सर्व पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.
जर त्यांचा interview घेताय तर त्यांना पूर्ण बोलू द्या राहुल जी.मध्ये मध्ये वाक्य तोडत आहात आपण त्यामुळे लिंक तुटून जाते बोलण्याची.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
विश्वास घात झाला
❤
भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घ्या असे निर्देश दिले ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरविले होते.
एवढ्या सगळ्या चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी होऊन हे सरकार बनवलं गेलं तर ते कायदेशीर कसं? आणि जर हे बेकायदेशीर सरकार आहे तर ते राज्य कसं करते? राष्ट्रपती राजवट लागू करून काही काळाने विधान सभा निवडणूक का घेत नाहीत? हे सरकार नक्की कायदेशीर की बेकायदा आहे?
😊
कोर्टाची भुमिका संशय निर्माण करणारी आहे. जनतेने योग्य न्याय करावा.
सु. रा. रेडकर
अहो माननीय वकील साहेब सर्व जर बेकायदेशीर आहे तर सरकार ओरडून ओरडून का सांगत आहे की आम्ही कायदेशीर सरकार आहे म्हणून सर्व सामान्य नागरिकांच्या भावनांचा हा खेळ मांडला आहे याचा कडाडून विरोध केला पाहिजे सर्व प्रथम उपमुख्यमंत्री यांना शिक्षा व्हायला पाहिजे कारण त्यांनी स्वतः कबूल केलं आहे की हे सर्व मी घडवून आणले आहे
NJ hu to
To fadatus labad anaji pant ahe to khare kase manye karil kutaryache seput vakade te vakadech
कोर्ट ने निकाल देणे योग्य होत पण तसे झाले नाहि कोर्टानं विश्वास घालावला
केसमधे चुका भरपुर पंरतु नीकाल योग्य त्या साठीच न्यायालयात तराजू धरलेली बाई डोळ्याला काळी पट्टी बांधून असते
असे मला वाटते 😅😅😅
तीन नापास विद्यार्थ्यांना मिळून पहिला नंबर दिला होता, ते विद्यार्थी पुढच्या परीक्षेत नापास झाले. आणि मुळात पहिला आला होता त्याला वर्ग प्रतिनिधी केलं आहे.
अशी पत्रकार पध्दत सुरू ठेवा नाहितर लोकशाहि संपेल व हुकूमशाही सहज येईल
अध्यक्षांकडे निर्णय दिला मग उपाध्यक्ष याच्या निर्णय घेतला त्याचं काय चितभी मेरी पटभी मेरी काय चाललंय
🙏 मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हाच मोठा मुद्दा आहे.
आम्हाला मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा झाला तरी चालेल परंतु संपूर्ण शिंदे गट अपात्र झाला पाहिजे कारण यांनी बंड केलं मंत्री झाले तो पर्यंत ठीक होतं परंतु नंतर यांनी पक्षाच नाव घेतल चिन्ह घेतलं टीका करत राहिले हुकुमशाही चालू केली हेच संविधानाच्या विरुद्ध आहे म्हणून हे सर्व अपात्र झालेच पाहिजे तेव्हा यांचा माज उतरेल
सत्याचाच विजय होणार शिवसेनाप्रमुख ठाकरेच
विध्यार्थी सर्व विषयांमध्ये नापास तरी पण वर्गात पहिला. 😂🤣😂🤣शिंदे -फडण२० दोघांनी सुप्रीम कोर्ट पण फेल केलं. 😂🤣
राहूल सर कोर्टाने आदेश दिले की फ्लोर टेस्ट समोर जाव हा आदेश का अजुन का अजून एकदा फ्लोर टेस्ट घ्या ना मग
निवडणुका घेऊनच खरी शिवसेना कोणाची ते ठरवा🚩🚩
शेवटी उद्धव ठाकरे यांना राजकारण कळत नाही हे न्यायालयाने मान्य केल
कोर्ट ला म्हणावं अपत्रा वर बोला की राजीनामा दिला नसता तरी सरकार विरोधात मतदान झालं असतं
Chukiche bolu naye attachya rajakaranat nitimatta rahili nahi,jar he sarakar madil pyade emandar asate udhav sahebansarakhe tar yani jaga mokali karun dhili asati ani udhav saheb punha mukhyemantri jhale asate.coratavar pun dabav ahe mahashy kendra cha karan sagale galat tari sarakar chalu yachach aratha asa hoto ki tyana yek karan have hote te karan tyana milale udhav sahebani rajinama dhila to bas.
राज्यपालांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले व कोर्टाने बहुमत चाचणीस परवानगी दिली हा तपशील वगळला आहे.
हे सगळं म्यानेज करू लागले ला निकाल आहेएव्हढा निकाल द्यायचा होता तर दोन महिन्यातच लागायला मावा होता पण दबाव कीवा विकलेला निकाल असू शकतो एवढे दीवस का लागले
आता आमच्या उद्धव साहेबांना कोणत्याही कोर्टाच्या निकालाची गरज नाही कारण सेनेमध्ये दररोजच इन्कमिंग चालू आहे त्यामुळे उद्धव साहेबांचे पारडे जड होणार आणि जन न्यायालय हे नक्कीच न्याय देणार आहेत
😢 उध्दव ठाकरेना राजिनामा का दयावा लागला हे शोधून काढणे गरजेचे आहे ,राज्यपालांच्या चेकीमुळे सगळे रामायण घडले ,
हा राज्यपाल कोशियारी बिजेपीचा दलाल होता तर न्याय कसा काय मीळनार
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव शिवसैनिक
सगळ बेकायदेशीर पण मग सरकार कायदेशीर,,🤔
खोके सरकार
@@anandgosavi9647 अजुनी येडचॅपगिरी जात नाही.
केळं खा आता😂😂😂
@@anandgosavi9647 शेट्टी मोजत बस😂😂
@@anandgosavi9647 Dusarkahi bola lok kantalale khoke khoke akun 2024 paryant rahilele sagalech jatil
सगले उद्धवचे वकील बसलेत इथे. शिंदेचे वकील खुशी मनवत अस्तिल.
सभेस हजर राहीले नाही हा व्हीपचा भंग होतो का? की सभागृहात विरुध्द मतदान केले की होतो?
अपात्र तेच्या निकात घटना व भविशात या निकालाचा भविष्यात वापर होणार आहे हे लक्षात ठेउन घटनेची व हा निकाल भविष्यात वापरला जाईल याची पाय मली होत आहे हे लक्षात ठेवा ठवणे गरजे आहे च
abp maza tumhala shinde govt padnyat khup interest ahe
Rahulya cha चेहरा का पडलाय 😂
Legal literacy must for voters
आता यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत हिच आमची मागणी आहे
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 👍
Very nice
Good step
मुळात उद्धव साहेब मुख्यमंत्री पदा साठी लडतच नाही ते लढले पक्षासाठी कोर्टाने हा विचार करायला पाहिजे होता
I think Morally suddha when 40 MLAs nighun jatat existing CM continue Karu shakat nahi. Mhanun Uddhav Thakre yani ghetlela decision yogyach hota. But since he could not manage his own MLA, especially 40 MLAs and 13 MPs that shows his failed leadership which he himself acknowledged by Resigning as CM
ज्येष्ठ वकील श्री हरीश साळवे म्हणाले होते की ठाकरे यांनी रजनामा दिला म्हणून शिंदे फडणवीस सरकार आले हे सत्य आहे म्हणून तर पवार साहेब म्हणत होते की पक्ष हेकेखोर चालविणे शक्य आहे पण सरकार मध्ये सर्व मंत्री आमदार ना सांभाळावे लागते तोच नडला व सरकार गेले
मागील आठवड्यात शरद पवार हेच म्हटले होते .... उद्धव ठाकरे नी राजीनामा दिला तो कोनालाहि न विचारता, विश्वासात न घेता परस्पर दिला होता ...
राज्यसरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे
राज्यसरकार घटनाबाह्य ठरलं हे सिध्द झालं.
हे असंच होणार होतं . उध्दव ठाकरे साहेबांनी कोर्टात न्याय मागायला नको पाहिजे होतं.जोपर्यत भाजपा सरकार आहे तोपर्यंत कधीच शक्य होणार नाही.
मा. सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय हस्तक्षेपातील मर्यादा लक्षात घेऊनच शिंदे गटाने हे पाऊल उचलले असले तरी राज्यघटना आणि राजकीय पक्षाच्या घटनेला सर्वोच्च अधिकार असतात हे ते विसरले. पुढे याच दोन गोष्टीवर आधारित विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावेा लागणार आहे.
हे सर्व घडत आहे तर ह्याला जबाबदार कोण केंद्र सरकार मग केंद्र सरकार सम्पूर्ण देशात कसे निर्णय घेत आहे सुप्रीम कोर्टाने जे निरिक्षण नोंदवलंय खरच खूप उत्तम आणि योग्य आहे
अनेकांना नैतिकता आणि अनैतिकता ह्याच्याशी काही फरक पडत नाही....निकाल आपल्या पक्षाच्या बाजूने लागतोय का बस हे हवं असता...
चाळीस आमदार सोडून गेल्यावर देखील मीच मुख्यमंत्री म्हणणं हे नैतिक??
महाविकास आघाडी कडे १७० आमदारांचा भक्क्क्क्म पाठिंबा असताना, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहूच शकत नाहीत. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणून पवार-ठाकरे त्यांना हटवून पुन्हा उद्धव किंवा आदित्यला मुख्यमंत्री बनवू शकतात.
@@ajitnadgouda6079 मुळात 40 आमदार ज्या पद्धतीने सोडून गेले ती पद्धतच अनैतिक, असंविधानिक होती असा कोर्टाने म्हटलंय...त्या बद्दल कमेंट आहे ही...त्याला कसं सपोर्ट करू शकतो आपण?...पद्धत चुकीची आहे आणि ती आपल्याला अमान्य असली पाहिजे...बाकी सरकार पडतात नवीन बनतात हे चालूच राहतं...
@@saintsandesh5463 कोर्टाने असं काही म्हटलेलं नाही. फक्त कोर्टाचा म्हणणं असं होतं की आतापर्यंत फुटीनंतर नवीन पक्ष स्थापन व्हायचा. पण इथे पक्ष स्थापन होत नसल्यामुळे त्याच पक्षावर दावा करता येईल का, हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न निवडणूक आयोगाने सोडवून दिलेला आहे. कोर्टाचा यात काही एक संबंध नाही.
@@ajitnadgouda6079कोर्टाने नक्कीच शिंदे गटाची कृत्ये बेकायदेशीर ठरवली आहेत...राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि फडणवीस ह्या सर्वांची कृत्ये घटनाबाह्य तर ठरवलीच आहेत उलट राज्यपाल आणि अध्यक्ष यांनी तर एका गटाला फायदा होईल अशी वागणूक केली आहे असे स्पष्ट म्हटले आहे...कृपया निकाल वाचा...
😂😂😂😂😂असीम सरोदे आणि बापटाचं आपटा आपटी न्यायालय चालू झाल का😂😂😂😂
राहुल सर लोकांना चांगल्या पद्धतीने सांगताय.राहुल सर लोकशाही टिकली पाहिजे
जे झालं ते चांगले आता सरकारने विकासा चे काम वेगाने सुरू केली पाहिजे
बाकी सर्व बरोबर आहे जे झालं ते चांगले झालं
जयमहाराष्ट्र ऊध्दठाकरेजिंदाबाद🎉
Nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
2 + = 5 - ÷ = 8 *{+ = 9 ) /000 + 4 = ¿?????????
मांडणी चुकीची पण उत्तर अगदी बरोबर. !!!¡!
सगळं जग हसते अशा निर्णयाला...
Mastchji ❤❤❤
You are entertaining peoples for 90 days and keep it up good programs
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 thakkare Saheb
If you real why20/25advocate.must only one advocate
At present Udhveji Thakare 's condition like Ashvastham commndar without military
निवडणूक आयोगावर कुठेही सर्वोच्च न्यायालयाने टिका केलेली नाही.
इतकं अनैतिक वागण आहे तिथ थांबणं म्हणजे निर्लज्जपणाला खतपाणी आणि गुन्ह्याला प्रोत्साहन देणे आहे.
असले विकले गेलेले राज्यपाल काय कामाचे, ज्यांनी स्वत:ची बुध्दी गहाण ठेवली होती, हे कसले न्यायनिवाडा करणार
But why no any action taken by sc against governer?
❤
योग्य झाले .उद्धव ने चूक केली काँग्रेस राष्ट्रवादी युती अयोग्य होती म्हणून हे घडलेय
राज्यपालांचे फ्लोअर टेस्ट निर्णय चुकीचा होता हे सर्वसामान्य माणसाचं मत आहे , ठाकरे गट राज्यपाल निर्णाया विरुद्ध स्टे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेले तेव्हा स्टे का दिला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर ताशरे ओढले तर सु रतीलाच स्टे का दिला नाही यांचा
त्या चुकीने निर्णयामुळे शिंदे सरकार आलं त्याला न्यायालयाचा सहकार्य केले असा अर्थ होतो का
C. J. I. and Superem Courtki Teamko, Shayad, Sambhidhan, Loktantrako majbut karna chahity hai, or only Law, Kanun, sabshe bada hai, not Politician Party.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर तरी निकाल लागेल का.
Rahul sir
Stipulated means laid down by the procedure and reasonable time means depend up on the authority to whom /with power is related .
सुप्रीम कोर्टच्या व्हेकेशन बॅंच च बरंच काही चुकलं. त्यांना त्यावेळी पॉवर सेपरेशन ही संकल्पना माहिती नव्हती का
Nicr
सुप्रीम कोर्टाने गटनेता विधानसभा अध्यक्ष विशेष राज्यपाल यांच्या विरुद् ताशेरे ओढले तर या सर्व मंडळी कोणत्या पक्षाच्या दबावा खाली होते हे शोधायला पाहिजे
लाखात एक बोल !
सर आपण वकील पेक्षा काही कमी नाहीत
एबीपी चॅनल ने घटना व कायदा सामाजिक साक्षरता अशीच वाढवावी तर मतदार जागरुत होईल. पक्षविरहित व घटना संरक्षित व्हावे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
उद्धव ठाकरे वाचले. कारण कोर्टाने पुन्हा त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर देवेंद्र जी कडून पुन्हा एकदा धोबीपछाड बसला असता. आता छान पैकी रडत बसायला उद्धवजी मोकळे झाले.
खूप छान झाल सीदें साहेब जिकंले
अजूनही ते जिंकलेले नाहीत.. फक्त खांदा मिळाला आहे त्यांना 😅.. भाजपचा
@@jagrutishinde1134 शिवसेना आधीपासूनच भाजप बरोबर होती. पण उद्धव ठाकरे नावाचा एक व्यक्ती दगाबाज होता. त्याला आता बाजूला काढून फेकून दिलेलं आहे. आता शिवसेना भाजप बरोबरच आहे. त्यात काय वावगं आहे?
@@ajitnadgouda6079
Kon konasathi konabarobar hote ka hote he janata janun aahe.
Bhajap cha ratsa jari saph jhala asel aajchjya nikalamule tari he sarkar ventilator jivant rahil. Ek ek avyav nikama houn sampel ekdivas. Survat jhaleli aahe
@@jagrutishinde1134 मेलेली महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर ठेवून जिवंत आहे जिवंत आहे असं खोटं बोलण्यापेक्षा, जिवंत असलेले सरकार व्हेंटिलेटरवर आहे असे म्हणत बसलात तरी चालेल.
@@ajitnadgouda6079 आता चालू सरकार जिंकली यावर बोलणे चालू होते... महविकास आघाडी आजही तीच आहे.. त्यामुळे जिवंत राहिले ते व्हेंटिलेटर वरचे शिंदे भाजप सरकार 👍 इथे खरे खोट चालू नाहिये... इथे चूक आणि बरोबर चालू आहे. आणि त्या बाबतीत कोर्टाने परखड मत मांडले आहे👍
साहेब तरीही एवढ्या चुकीच्या मार्गाने गेले तर सरळ कोर्टाने यांना अपात्र करुन टाकायला हव होत यांन राजीनामा द्यायला लावून निवडून येऊन हव ते कराव
Dish I don't want to get markets alive
या विषयावर किती चर्चा केली तरी उत्तर एकच. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व माहित पडेल. मतदार राजा आहे.
शिवसेना फक्त मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचीच🚩🚩
Punish the people/person who did not follow the weep and the constitution.....
कुलकर्णी पक्षविरहित च रहा आम्ही तुम्हास पहात आहोत
Shame on Maharashtra government..
मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर.
एकमेकांची पसंती बेकायदेशीर.
साखरपुडा बेकायदेशीर.
लग्न बेकायदेशीर.
हनिमून बेकायदेशीर.
पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.
नवरा हलकट निघाला तर बाळाचा काय दोष?
एकदम बरोबर
ह्या पत्रकारांनी एक वर्षे महाराष्ट्राचा टाइम पास केला...बिन कामाचे मुद्दे बघू नाका...हे फालतू मुद्दे चे views वाढले की यांना TRP आणि पैसे मिळतात..! रोजगार शेती इतर गोष्टी च्या तज्ज्ञांच्या फोउज तयार करा!!शिळे गोष्टी कशाला पुन्हा दाखवताय
ABP channel please feed some food these lawyers please
Cort bolato te barobar ahe panh ayoacha nienhay ka rhadd kala nahi
Excellent analysis of the judgment
ग आसकागवकाकरितहोतगवरनरतेकारनहोतमनलेवटत
@@bt-yx9tv ❤❤❤ irctc th jiio❤❤❤❤😊ju 😮😮 5:49
@@maleshsakam pp❤%fa0
@@bt-yx9tv y
@@bt-yx9tv अटक अंक अअकअअट
तुम्ही..
Je zal te uttam zal ata vikas kaam margi lagtil .mukhyamantri upmukhyamntri bharpur wel detayt he distay.
पुन्हा बेकायदेशीर अध्यक्षाला बेकायदेशीर निर्णय घेण्याची मुभा दिली हे विषेश
तो असीम आणि बापट कुठे आहे
राजकारण गेल कोर्टात पण आम्ही सत्ता उपभोगत आहेत झालं आता वर्षभर राहीलय जनतेची पर्वा न करता आम्हाला भाजला राज मिळतंय हे काय चाललंय सरकारी फुकट मिळतय तिजोरी संपवून टाकायची टक्स वसुल करायला मोकळे
या वरुन असे दिसते आहे की कोणत्याही पक्ष प्रमुखांनी आपले सहकारी आणि आमदार खासदार याच्याशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आणि ए. शिंदे. गट आणि अ. पवार गट हे जसे गळचेपी ला कंटाळून बाहेर पडले. असं उदया कोणत्याही पक्षात होऊ शकते. हे सर्व पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.
सरकार पाडणे हा राज्यपालांच्या उद्देश होता
आसं कधीच घडले नाही त्या मुळे सगळ्या चा चुका झाल्या
राहुल सर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला ते जाऊदे विप मुळे जे आमदार अपात्र होनार आहेत ते लवकर करा
इथून पुढे देशात फोडाफोडीच्या राजकारणाला,अनखीन बळ मिळनार आहे.....
Adhikar nasatana ghetale nirnhay rhadda ka karushakat nahit
Are pn he vakil ahet ka akch kadat firtoy😂😂😂
Shyasan Aapalya Dari Aani Khote Aapalya Dari .
Y uh
महाराष्ट्र मध्ये लोकशाही ही जिवंत राहिली आहे का............??????