वकील महोदय, आपणाला माहीत असेल की CrPC १३३ नुसार SDM/प्रांत यांना सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत, आणि तुम्ही त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित असल्याचे आरोप करताय. Judgement criticise केलं तर contempt of court होतो. आणि कोर्टाने respondent may approach the SDM again with fresh petition असं लिहलंय आणि SDM च परत निर्णय घेणार आहेत. आणि त्यांनी विरोधातच निर्णय घ्यावा असेही काही म्हटलं नाहीय. पक्षकार घाडगे वेळीच सावध व्हा नाहीतर वकील महोदय पोल्ट्री विकायला लावतील फी साठी.
घाडगे कुटुंबानी भावकितील द्वेष बाजूला ठेवून हा प्रश्न चर्चेतून सोडवला पाहिजे. आता असे झाले की माणसे मेली तरी चालेल पण पोल्ट्री काढणार नाही. माणूस मेल्यावर खांदा द्यायला भावकीच असते हे कळे पर्यंत उशीर झालेला असेल.
Khr ahe ith mansala kahi kimat rahili nahi pn ya poletri valyancha bolay bol nahi ye ata masha kon tyar krt ka yanchi poletri tith ahe mg masha ky baherun yetil ka jaudya shevt dev bghtoch
@@itsdeeps-lj4xvतुम्ही त्या घरातले दिसत आहात वाटत पण त्या व्हिडिओ मधे काय बोलय पटण्या सारखं तरी आहे का आधी तुम्ही व्हिडीओ मधे बोलेत ते आणि हे जुळतात का शेवटी ना देव बघतच असतो कुठं ना कुठं तो नकीच याचा हिसाब करतो
माझं प्रामाणिक म्हणणं आहे ही दोन्ही मंडळी घरातीलच आहेत भावकीतील आहेत रक्ताच्या नात्याचे आहेत त्यांनी हा विषय समंजस पणाने मिटवला पाहिजे पोल्ट्री व्यवसाय करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु तो व्यवसाय करत असताना तो लोकवस्तीमध्ये करू नये कारण त्या ठिकाणी खूप दुर्गंधी असते घाण असते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा जमा होतात आणि त्याच घाणी वर बसलेल्या माशा शेजारीपाजारी असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसतात त्यांच्या अन्नपदार्थांवर तिच्या बसतात सगळ्याच गोष्टींवर ती बसतात त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते आपण व्यवसाय करत असताना दुसऱ्यालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तुम्ही व्यवसाय जरूर करा पण लोकवस्तीत करू नका पोल्ट्री व्यवसाय हा लोकवस्तीपासून दूर असावा यात दोन्ही लोकांनी समंजसपणा घेऊन मधला मार्ग काढून हे प्रकरण मिटवावे पोल्ट्री धारकांनी त्या ठिकाणी शेड बांधले आहे एकतर त्या कोंबड्या त्या ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट कराव्यात किंवा या कोंबड्यांचा लॉट संपल्यानंतर त्या ठिकाणी गोपालन शेळीपालन असा व्यवसाय केला तर त्यांनाही नुकसान होणार नाही आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही असा मार्ग सोयीचा वाटतो यावर प्रामाणिकपणे दोन्ही बाजूच्या लोकांनी विचार करावा असं मला वाटते
काहीही बोलण्याला काहीच अर्थ नसतो अहवाल त्या त्या विभागाचे अधिकारी सादर करतात त्यामध्ये त्यांना वस्तुस्थिती नुसार अहवाल द्यावा लागतो यामध्ये कोणाची बाजू घेण्याचा काहीही विषय नसतो आता कुणी काय बोलायचं ज्याने त्याने समाजाला पटेल असं बोलाव
वकील साहेबांनी प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध पोल्ट्री चालकाला न्याय मिळून देण्याचं खूपच छान काम केलं आहे
Vakil sahebanna khup khup shubhecha khupch uttam sahkry kel poltrichalkala
माननीय कोर्टनी योग्य निर्णय दिलेला आहे शेवटी विजय सत्यचाच झाला
विजय सत्याचा झाला..... विनाकारण कांगावा केला गेला होता त्या वेळी
हो बाबा ये तिथ राहायला आणि रहा तिथ खा माश्या
अहो वाणी साहेब भाऊबंदकी व राजकारण ह्यामध्ये समाज भरडला जात आहे.अनेक पोल्ट्री भरवस्तीत आहे. त्यांच्या बाबतीत वेगळा नियम आहे का
Poultry band krel to tyala mahinala 1 lak dya gawani milun
पोल्ट्री चालु ठेवा त्यांना त्यांच्या घराची किंमत द्या
Shevati khar ky ahe te samor alech
सुंदर निर्णय
पोल्ट्री बांधकामासाठी काही नियम असतात ते तपासून बघा
बघायला जा वाणी साहेब
ऐ वकीला खोट नाट बोलू नको.पैसे घेऊन बोलतो
बाई नी डोळ्यात दूरबिन बसवलि का.
Durbin dolyansathi aste tumchyat kahi veglya thikani basvtat ka
तिला डबल डोळे आहे तरी दिसत नाही निट
वकील महोदय, आपणाला माहीत असेल की CrPC १३३ नुसार SDM/प्रांत यांना सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत, आणि तुम्ही त्यांच्यावर पूर्वग्रहदूषित असल्याचे आरोप करताय. Judgement criticise केलं तर contempt of court होतो. आणि कोर्टाने respondent may approach the SDM again with fresh petition असं लिहलंय आणि SDM च परत निर्णय घेणार आहेत. आणि त्यांनी विरोधातच निर्णय घ्यावा असेही काही म्हटलं नाहीय. पक्षकार घाडगे वेळीच सावध व्हा नाहीतर वकील महोदय पोल्ट्री विकायला लावतील फी साठी.
बरोबर आहे
EC बनवून काहीच problem येणार नाही
ऐसी बांधायची त्याची लाईकी नाही
घाडगे कुटुंबानी भावकितील द्वेष बाजूला ठेवून हा प्रश्न चर्चेतून सोडवला पाहिजे. आता असे झाले की माणसे मेली तरी चालेल पण पोल्ट्री काढणार नाही. माणूस मेल्यावर खांदा द्यायला भावकीच असते हे कळे पर्यंत उशीर झालेला असेल.
Khr ahe ith mansala kahi kimat rahili nahi pn ya poletri valyancha bolay bol nahi ye ata masha kon tyar krt ka yanchi poletri tith ahe mg masha ky baherun yetil ka jaudya shevt dev bghtoch
चुकीचा निर्णय. पोल्ट्री मुळे तिथे खूप घाण पसरली आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आहे.
पैशेचा विषय साहेब पैशे बोलतात सगळे
तेव्हा माशा होत्या आणि आता तू खल्या का
Ti bai rahayla geli ata tithe tyani khallya astil
@@itsdeeps-lj4xvतुम्ही त्या घरातले दिसत आहात वाटत पण त्या व्हिडिओ मधे काय बोलय पटण्या सारखं तरी आहे का आधी तुम्ही व्हिडीओ मधे बोलेत ते आणि हे जुळतात का शेवटी ना देव बघतच असतो कुठं ना कुठं तो नकीच याचा हिसाब करतो
@@itsdeeps-lj4xvमाशा खाऊ घाला माणसांना शेवटी शेण खाव लागल
खूपच खालच्या पातळीत जाऊन कमेंट करता राव तुम्ही उपोषण वाल्या महिलेच्या घरातील असणार बहुतेक
सत्य बोलायला घरातले नाही लागत
आज तुम्ही पंप माराला असेल बाई तुम्हाला सवय आहे कुणी अधिकारी बोलण्याच्या आधी पंप मारण्याची पावडर टाकायची
Akdyavalya baichya gandit mashya jatat mhnun tynni pump Marla asel
प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी भर वस्तीतील ह्या पोल्ट्री ची पुन्हा गांभीर्याने दखल घेणे जनारोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
Poltry chy dhandayt sampurn bhavkichy virodhat janay yevdha nafa nakich nahi.......
एक महिला म्हणजे संपूर्ण भावकी नाही
Sampurn bhavki eka bajuni ani uposhan vali bai eka bajuni ahe bhavkichya virodhat jaun hya baine stuntbaji keliye
Paise khau vakil
Hya vakialne four wheeler ghetli paise khaun
Tu tujh Kam kr tu Kay gu khato Kay bhadvya bokdya
बाई प्रोपरटी सांगते कीती आहे बाई चा नुसता पैसा बोलतोय ईला लोकांच्या आरोग्याच काही पडल नाही
माझं प्रामाणिक म्हणणं आहे ही दोन्ही मंडळी घरातीलच आहेत भावकीतील आहेत रक्ताच्या नात्याचे आहेत त्यांनी हा विषय समंजस पणाने मिटवला पाहिजे पोल्ट्री व्यवसाय करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु तो व्यवसाय करत असताना तो लोकवस्तीमध्ये करू नये कारण त्या ठिकाणी खूप दुर्गंधी असते घाण असते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा जमा होतात आणि त्याच घाणी वर बसलेल्या माशा शेजारीपाजारी असणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसतात त्यांच्या अन्नपदार्थांवर तिच्या बसतात सगळ्याच गोष्टींवर ती बसतात त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते आपण व्यवसाय करत असताना दुसऱ्यालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे तुम्ही व्यवसाय जरूर करा पण लोकवस्तीत करू नका पोल्ट्री व्यवसाय हा लोकवस्तीपासून दूर असावा यात दोन्ही लोकांनी समंजसपणा घेऊन मधला मार्ग काढून हे प्रकरण मिटवावे पोल्ट्री धारकांनी त्या ठिकाणी शेड बांधले आहे एकतर त्या कोंबड्या त्या ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट कराव्यात किंवा या कोंबड्यांचा लॉट संपल्यानंतर त्या ठिकाणी गोपालन शेळीपालन असा व्यवसाय केला तर त्यांनाही नुकसान होणार नाही आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही असा मार्ग सोयीचा वाटतो यावर प्रामाणिकपणे दोन्ही बाजूच्या लोकांनी विचार करावा असं मला वाटते
खरा त्रास अस ता तर खोट नाट करून तुझ्यासरख्या गांव गुंडांची सहानुभूति आनि मदत घेण्याची गरज काय होती हा विषय घरात च मिट वायला हवा होता
Yz vakil
अहवाल महिलेने सादर केले अस बोलतोय सहकारी अधिकारी महिलेच्या हाताखाली काम करतात की काय जय सदगुरू खर बोला
काहीही बोलण्याला काहीच अर्थ नसतो अहवाल त्या त्या विभागाचे अधिकारी सादर करतात त्यामध्ये त्यांना वस्तुस्थिती नुसार अहवाल द्यावा लागतो यामध्ये कोणाची बाजू घेण्याचा काहीही विषय नसतो आता कुणी काय बोलायचं ज्याने त्याने समाजाला पटेल असं बोलाव
आता देव खरे जे बोलेल त्याला नाही खोटा बोलले त्यांच्या मागे आहे
प्रांताचा निकाल घेऊन पेपर आऊट करायला तुला खूप मजा आली होती ना रे बोकड्या
जय सदगुरू म्हणा आणि रेटुन खोटा बोला लोकांना त्रास द्या आणि कमवा पैसे
पोल्त्री घराशेजारी असल्यास खूप त्रास होतो माश्यांचा
अरे पण त्या बाईला पोल्ट्री शेजारी घर बांधायची काय गरज होती
तिची जागा आहे कुठे पण बांधेल पण तु नियमांचे पालन कर ना गावाजवळ कुणी पोल्ट्री बांधतात का
आहो महिला डिस्को करणारी आहे तर तु शहाण्यासारख वागायच ना सगळीकडे तु घाण घातली ना
ही बाई बोलती मुल आहे आमची घरात पाळ मग
पैसे देऊन सगळे प्रकरण दाबले पण कधी तरी सत्याचा विजय होईल कारण आता फक्त पैसा फेको हा धंदा आहे ह्या लोकांचा
बाई बरोबर आहे विजय फक्त सत्याचाच झाला आहे
आहो गलिच्छ व्यवसाय आहे हा त्याना म्हणाव घरात येऊन बघा माश्या