मी आजही ठाम आहे बीजेपी ने महाचूक केली आहे अजित दादा गट ला सोबत घेऊन. सच्चे कार्यकर्ता आणि काही नेते पण नाराज आहे. सोबत भ्रस्टाचारी घेऊन समर्धक जनता पण नाराज आहे. 🙏
@@HamaraHindustann हिंदू धर्माच्या अनेक झोंबणाऱ्या प्रश्णांना महाराष्ट्र -भाजपाने सोडवण्यासाठी केंद्र सरकारची मदत मागायचं सोडलं...उलट मोटाभाईला वाटलं की महाराष्ट्रातील स्व.सुशांतजी, स्व.दिशाजी, पालघरचे हुतात्मा साधूद्वय व ड्राईव्हर ह्या प्रश्नांच्या निराकरणाऐवजी त्या घडवणाऱ्या छुप्या माफिया शक्तीला गोंजारल्याने मोठे तीर मारतां येतील. 😥
येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट भाजपची मते खाऊन भाजपची ताकद कमी करेल आणि पुन्हा एकदा दोन्ही पवार एकत्र येऊन भाजपला तोंडघशी पाडणार हे निश्चित आहे. त्यामुळे अजित पवारांचे लोढणे भाजपने लवकरात लवकर दूर करावे , नाहीतर पुढील ५ - १० वर्षे विरोधात बसायची तयारी ठेवावी.
ज्या दिवशी अजित पवार ला युतीत घेतलं त्याच दिवशी भाजपचा खरा मतदार मनातून खूपच नाराज झाला होता. आजही अजित पवार युतीतून बाहेर पडलेत तर भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना त्याचा खूपच फायदा होईल अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत तीच गत होईल जी लोकसभा निवडणुकीत झाली.
राज ठाकरे ह्यांनी फार पूर्वीच सांगितले होते की राष्ट्रवादीत फूट ही मुद्दाम काका पुतण्याच्या संगनमताने करवुन आणली आहे. राज ठाकरे ना हे समजत तर भाजप चे चाणक्य आणि कार्यकर्त्यांना समजले नाही हे भाजप चे अपयश च आहे.
वेळीच त्यावर उपाय शोधला जावा हे योग्य. अजित पवारांना ओळखा, कारण आताशा त्यांच्या पक्षाला गळती लागल्याचं भासवलं जात, रोज बातम्या येत आहेत, अजित पवारांना धक्का, शेवटी स्वतः अजित पवार भासवतील आता मी एकटाच, मी पण स्वगृही जातो हे नाटक करतील ह्याची शक्यता जास्त आहे. तो पर्यंत महायुतीचा बाजार उठवला गेला असेल. मला तर तेव्हांच वाटत होतं आणि मी लिहिलं पण होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटला नाहीच, पवारांनी युतीत बिब्बा घालण्यासाठी अजित पवारांना पाठवलं आहे. शरद पवारांविरोधात बोलायला भाग पाडून युतीला भ्रमित केले आहे
मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे मी ते गेले वर्षभर समाज माध्यमांमध्ये मांडत आहे त्याचा काही उपयोग होत नाही अजित दादा बाहेर पडले हा सर्वांनी ठरवून घेतलेला निर्णय आहे साहेबांनी दादांना महायुतीच्या गोटात पाठवले आहे पाहूया चाणक्य कसा काय मार्ग काढता ते
मला वाटतेय, बहुधा अमित शहा हेच देवेंद्रांना बाजूला करण्याच्या नादात महाराष्ट्र भाजपाचे नुकसान करणार आहेत, सामान्य भाजपा प्रेमींनी यावर आपले परखड मत अमित शहां पर्यंत पोहोचवायला हवे. - किरण येवलेकर,पुणे
जरा योगी स्टाइल काम केले तर उती सरकारला ही निवडणूक अजिबात अवघड नाहीं. पण मुस्लिमांच्या बाबतीत बोटचेपे धोरण घेतले तर मग ह्यांच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही...
अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभेत भाजपला मोठा फटका बसला. आणि हे भाजपच्या अतिहुशारीमुळे झाले. मुळात अजित दादाला भाजपसोबत पाठवून काकांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.
प्रभाकर मामा तुम्ही खूप छान explain करून सोप्या शब्दात सांगतात खूप चांगले काम करत आहात मामा तुमच्या मुळे हिंदू जागा होतोय किंवा तुमचे विडिओ बगुन आपण कुठे आहोत याची जाणीव होते जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
शरदराव पवारांनी पंतप्रधानपदा साठी नको नको ते खेळ केले नको तिथे काड्या केल्या अटलजी सारख्या ऋषितुल्य माणसाच सरकार एक मताने पाडलं पण हे कायम भावीच राहिले. तसाच अजित पवार हा सुध्दा मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी अतृप्त आत्मा या सारखेच चाळे करतायत.
भाजप आणि शिवसेना या फक्त दोन पक्षांनी मिळून १३० चा आकडा क्रॉस केला नाही तर निवडणूक निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाले असेल तरी महाविकास आघाडी ज्या पद्धतीने केंद्रात नितीशकुमारांना, नायडूंना चुचकारत होती तसेच ते राष्ट्रवादीला इकडे या आणि अजितदादांना मुख्यमंत्री करून घ्या अशी ऑफर देऊ शकत नाही का ?
हाच अहंकार देवेंद्र जी ना खड्ड्यात घालतोय मी पुन्हा येईन ऐवजी आम्ही पुन्हा हे उत्तम झालं असतें आणि अंतर्गत कलह ह्यामुळे पक्ष फुटला हे बर झालं असतं बाकी सगळ्यांना माहिती होत की काय झालंय
फक्त हिंदुत्ववादी.. या शिवाय राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात.टोलनाके, मशिदीवरील भोंगे, मध्ये हनुमान चालीसाचं उपठलेलं प्रेम, परप्रांतीयाला मराठी बोलता येत नाही... ठोका, खळ्ळ्खट्याक... कोणतीही खात्री नाही. आता आमचे २५०.उमेदवार स्वबळावर लढणार ही घोषणा पुढील २ महिन्यात कितपत टिकते कुणास ठाऊक... 😮😮😮
उपाय शोधला गेला पाहीजे आणी तसंच होईल असंच वाटतंय. दादांना फोडले नाही तर काकांनीच तशी योजना आखली भाजपाची पुरती वाट लावण्यासाठी. हे लोकसभेतील मतदानाच्या प्रक्रीयेवरुन स्पष्ट झालेलेच आहे. भाजपा शेवटच्या क्षणी एकटी लढणार 👍
भाजप चे मला कठीण वाटतंय एकंदरीत. बजेट मध्ये सुध्दा लोकांना बरेच मुद्दे आवडले नाहीत. Indexation benefit काढून टाकले, टॅक्स वाढवला, ट्रेडिंग वर टॅक्स वाढवला ह्याचा थोडा सेट बॅक बसू शकतो. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारला नितीश आणि बाबू किती हवे आहेत त्यांची किती गरज आहे हे त्यांना दिलेल्या package वरून कळते कारण मागच्या 10 वर्षात असे काही दिले नव्हते ह्यातून सरकार ते दोघे नसतील तर स्थिर नाही किंवा मजबूत स्थितीत नाही हा मेसेज गेला आहे जो मीडिया ला कळला नाही. इतकं obvious करायला नको होतं. बघू आता काय होतं ते घोडं मैदान जवळच आहे.
वेळीच उपाय केला पाहिजे लोकसभेसारखी परिस्थिती नको व्हायला देवेंद्र साहेबाना वेळीच सावधान झाले पाहिजे तुमच्या घरातच तुम्ही शत्रू आणून बसवलाय आम्हाला तर आता असे वाटत आहे की जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजितदादा मला मुख्यमंत्री करा नाहीतर निघालो स्व गृही काका पुतण्याची चाल वाटते प्रभाकरजी तुमच्या बोलण्यावरून आम्हाला तर बीजेपी महाराष्टत निवडून यावी पण आता शंका वाटते अमित शाह हे काय करून बसलेत maharastach🙏🏻🌹
माधव भंडारीना भाजप आमदार खासदार राज्य सभा विघान परिषद या ठिकाणी का नियुक्ती झाली नाही. त्यांनी फक्त प्रवक्ते पदावर राहेचे काय ? या विषयावर एक व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे. खरोखरच माधव भंडारी भाजपचा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे. व्हिडिओ बद्यल धन्यवाद. छान विश्लेषण.
सुर्य वशी साहेब तुम्हाला आणि हिंदुत्व वादी संघटना चे जे कोणी मुंबई तील मुलूड मालवणी भागात तील लोकांना विनंती आहे आम्रपाली शर्मा नावाची एक महिला पत्रकार मुसलमान बहुल भागात राहती तीला तिचे शेजारी काडे त्रास देतात पुलिस पण काही मदत करीत नाही ती फिल्मी पत्रकार आहे त्यामुळे राजकीय लोकांशी संबंध नाही शक्य असेल तर तीला मदत करा आपलीच एक हिंदू ब्राह्मण महिला आहे तिन यू ट्यूब वर खान गैग ची पोलखोल केलीय होऊ शकते ते पण कारण असेल त्रास द्याच
प्रभाकर प्रणाम.कडक बात मज्जा आणता.एवढी मेहनत घेतली तर हे कसे परत जातील?”मिडिया सम्राट”” पडके” पत्रकार आज भन्नाट रंगत आणलीत .”चोरोंका सरगणा”कडक इस्त्रीवाला म्हणजे कोमट पाणीवाला “ क्षमस्व लसणाच्या कांड्यावाले व वाजवा तुतारी वाल्यांचा प्रचार कारणीभूत झालाय.१००% सहमत .महायुतीचा बाजार उठला तर परत पांच वर्ष काटे उलटे फिरणार महाराष्ट्र व युपी दोन्ही कडे पराभवाला हे कारण ठरलयं हे दोघे गुज्जू आपणच सर्वेसर्वा समजतात.दिल्लीतिल एका कार्यक्रमात योगी उभे आहेत ते शहा मोदीना नाहीतर राजनाथ सिंहांना नमस्कार करताना स्पस्ट दिसतय कांहीतरी बिनसले नक्की
खरंच योग्य विश्लेषण वेळीच आम्ही मतदारानी धडा शिकवयला हवा काका हे नाहीतर ते (जरांगे, आता काळे मानव )बाहुले उभे करून त्याला देवेंद्र जी ह्यांना त्रास देतातच त्यात हे मदतिला
हात दाखवून अवलक्षण अशी तर्हा झालीय भाजपाची... भाजपा बद्दल एक खूप आदर होता,..पण आता अशा लोकांना सत्तेत सहभागी करून घेतल्यामुळे खूप लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे...
जो पर्यंत AP अनंतराव ह्यांना पाठीवरून उतरवत नाही, तोपर्यंत शिंदे-फडणवीस जोड़ीला यश मिळणार नाही. हे लिहून घ्या. लोकसभेसारखंच अपयश येणार. बीजेपी च्या नेतृत्वाखाली ( AP ला काढून ) विधानसभा लढली तरच यश मिळणार.
अरे प्रभाकर, आज काय बोलतोस तू,भाजप आणि मराठी माणूस,अरे तुला भैय्यांची आणि गुजुंची मत घालवायची आहेत का? अजित दादाला आणला फडतुस्ने,शिवसेना फोडली फडतूस ने,महाराष्ट्र गुजरातला विकला फडतूस्ने, बिल्डरंच्या घशात कोण मुंबई घालतोय फडतूस ना.आज शिंदे यांच्याकडून वडापाव मिळाला vataoykitihi कोकल तू आणि तुझे भाऊ तोरसेकर टोळी. श्याट फरक पडत नाही. महाराष्ट्राने ठरवलं आहे जशी लोकसभेत ठोकला मोदी शाह आणि फडणवीस याला त्याही पेक्षा जस्त्विधांसभेला ठोकणार. फडतूस चे हाल कुत्राही खाणार नाही. ईथे जे बोंबलत ना ते चाळीस पैसे मेसेज वळे आहेत हे उघड झाले आहे.
मी आजही ठाम आहे बीजेपी ने महाचूक केली आहे अजित दादा गट ला सोबत घेऊन. सच्चे कार्यकर्ता आणि काही नेते पण नाराज आहे. सोबत भ्रस्टाचारी घेऊन समर्धक जनता पण नाराज आहे. 🙏
BJP अस झाल आहे आगोदर वैशा म्हणायचं आणि परत तीला बायको म्हणुन घरी आणुन संसार थाटायचा. घ्या आजुन शिजवून
100टक्के बरोबर आहे
@@HamaraHindustann हिंदू धर्माच्या अनेक झोंबणाऱ्या प्रश्णांना महाराष्ट्र -भाजपाने सोडवण्यासाठी केंद्र सरकारची मदत मागायचं सोडलं...उलट मोटाभाईला वाटलं की महाराष्ट्रातील स्व.सुशांतजी, स्व.दिशाजी, पालघरचे हुतात्मा साधूद्वय व ड्राईव्हर ह्या प्रश्नांच्या निराकरणाऐवजी त्या घडवणाऱ्या छुप्या माफिया शक्तीला गोंजारल्याने
मोठे तीर मारतां येतील. 😥
येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट भाजपची मते खाऊन भाजपची ताकद कमी करेल आणि पुन्हा एकदा दोन्ही पवार एकत्र येऊन भाजपला तोंडघशी पाडणार हे निश्चित आहे. त्यामुळे अजित पवारांचे लोढणे भाजपने लवकरात लवकर दूर करावे , नाहीतर पुढील ५ - १० वर्षे विरोधात बसायची तयारी ठेवावी.
नाही केली
ज्या दिवशी अजीतदादा फुटले तेव्हाच वाटत
होत बिजेपी चा गेम होई.
😂
काका पुतण्या दोघेही बाराचे आहेत.
😂😂😂😂
पण अमित शाह इतका मूर्खासारखं'का वागत आहे ? त्यांना इतका पवार प्रेम का आहे ? फडणविसांचे पंख कापायला ?
का होऊ नये गेम.....तीच लायकी आहे त्यांची
अतिशय मस्त विश्लेषण , देवेंद्र जी चा नेमस्त पणा आणि राजकारणा पलीकडची मैत्री त्यांचा घात करणार
पण अमित शाह इतका मूर्खासारखं'का वागत आहे ? त्यांना इतका पवार प्रेम का आहे ? फडणविसांचे पंख कापायला ?
शंभू राजा दिलेरखानाच्या छावणीत....😅😂
Nemasta ani Devendra 😂..
शिंदे सरकारला एकच विनंती आहे उरण पनवेल मधील त्या कांड्याचा बाजार उठवा योगी सारखी ॲक्शन घेऊन दाखवा भगव्याची ताकत दाखवा.
तुम्ही मतदान करा मनोज जरांगे ला. आणि आपेक्षा ठेवा शिंदे फडणवीस कडुन.
कोण
त्यांचा बाजार सर्वच ठिकाणी बसलाय सर्वच उठवायला हवाय
@@suvarnatandale6559ka? Tumchya matdanat dam nahi ka 😂
@@Mharattha96klandya....
आपण एकदम बरोबर सांगताय
अमित शहा हे।देवेंद्र यांना कम कुवत करत आहेत आणि बीजेपी आत्ता पर्यंत मिळालेले यश संपवणार आहेत
अमित शहाच हेच देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापत आहेत .
खरोखर आहे अजित पवार यानां युतीत घावयास नक़ो होते.बिजेपी ने सावध भूमिका घावयास हवी
महायुतीतून 11:05 शक्य तितक्या लवकर अजित पवारांना जय श्रीराम करावा..
हे पवार खानदान महाराष्ट्राला शांतीने जगू देणार नाही..
BJP chya uravar Mothe Pawar Saheb basale ki 🎉😂
ज्या दिवशी अजित पवार ला युतीत घेतलं त्याच दिवशी भाजपचा खरा मतदार मनातून खूपच नाराज झाला होता. आजही अजित पवार युतीतून बाहेर पडलेत तर भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना त्याचा खूपच फायदा होईल अन्यथा लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत तीच गत होईल जी लोकसभा निवडणुकीत झाली.
महायुतीतून अजित पवार ची हकालपट्टी नाही केली तर युती सरकार निश्चीतच गडगडणार...
हिंमत असेल त्या चानक्याची तर करून दाखवा......
अजितदादा ना ..त्यांच्या पक्षाला बाहेर काढा आधी
देवेंद्र जी प्लीज एवढ aaika
Devendrajinchya हातात काय आहे......धडा शिकविण्याची वेळ आली आहे त्या चनक्याची
महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होणार
अजित पवार यांना जसुस म्हणून शरद पवारांनी पाठवले होते.आपल्या आमदार यांना आमदार निधी मिळावा म्हणून ही चाल केली
+ kahi ghotala gunhe mage ghene
तुम्ही दोघे बरोबर बोलला आहात.
शेवटी अजित पवार हा पवार कुटुंबीयच आहे त्याच्या वर किती विश्वास ठेवावा.
Pawar hushar rajkarni ahi devin fadnvisan nhi kalnar
शंभू राजा दिलेरखानाच्या छावणीत....😅
हे भाकीत तर राज साहेब ठाकरे यांनी अगोदरच सांगितले आहे त्यात काय नवीन?
उत्तर प्रदेश चे उदाहरण समोर आहे
योगी यांचा बाजार उठवण्याचा डाव फसला.त्या मागे कोण होते?
Kashala UP chi kalji Padliye
Yogi gujju la bhari padle
आम्हाला काय वाटतं यापेक्षा आपण जे अभ्यासपूर्ण बोलतात यात ताकद आहे 👍👍👏
राज ठाकरे ह्यांनी फार पूर्वीच सांगितले होते की राष्ट्रवादीत फूट ही मुद्दाम काका पुतण्याच्या संगनमताने करवुन आणली आहे. राज ठाकरे ना हे समजत तर भाजप चे चाणक्य आणि कार्यकर्त्यांना समजले नाही हे भाजप चे अपयश च आहे.
माणसं जारंगे chya नावाखाली पवारांच्या उमेदवाराला मतदान करणार आणि अपेक्षा शिंदेन कडून ठेवनार...
महायुती जरी फुटली तरी सर्व मतदारांनी फक्त आणि फक्त' हिंदू ' ह्या शब्दाचा विचार करून महाआघाडीला मत देऊ नयेत .🙏
चल पळ
भाजपची भ्रष्ट, बाटगी aulad नकोच बाकी कुणीही चालेल.
@@ShaunakDeo-gs2prगू खाणाय्रा तुला कळेल विधानसभेत!☺️😊😊😊😂तुला हेक्कडतोंड्या चा "जुलाब" पुसायला जावे लागेल!😂😂😂
Yes
Tu pl@@ShaunakDeo-gs2pr
वेळीच त्यावर उपाय शोधला जावा हे योग्य. अजित पवारांना ओळखा, कारण आताशा त्यांच्या पक्षाला गळती लागल्याचं भासवलं जात, रोज बातम्या येत आहेत, अजित पवारांना धक्का, शेवटी स्वतः अजित पवार भासवतील आता मी एकटाच, मी पण स्वगृही जातो हे नाटक करतील ह्याची शक्यता जास्त आहे. तो पर्यंत महायुतीचा बाजार उठवला गेला असेल. मला तर तेव्हांच वाटत होतं आणि मी लिहिलं पण होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटला नाहीच, पवारांनी युतीत बिब्बा घालण्यासाठी अजित पवारांना पाठवलं आहे. शरद पवारांविरोधात बोलायला भाग पाडून युतीला भ्रमित केले आहे
Powar maharshtra che kadhi bhale hovun denar nhit hech khare aahe
पवारांनी पक्ष फोडला तर त्यांना फायदा, आणि पवारांचा पक्ष फोडला तरी पवारांनाच फायदा 😂. Tarbujya, तुला अजुन खुप अभ्यास करायचा आहे बे 😂🍉🍉🍉
एकदा नाही अनेक वेळा पवारांच्या कडून अशा घटना घडल्या त्यांनी खच्चीकर नाचे राजकारण केले आहे .
हि शरद पवार + अमित शहांची चाल आहे असे वाटते ! बिचारे प्रामाणिक फडणवीस काही करू शकत नाही ह्याचे वाईट वाटते !
मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे मी ते गेले वर्षभर समाज माध्यमांमध्ये मांडत आहे त्याचा काही उपयोग होत नाही अजित दादा बाहेर पडले हा सर्वांनी ठरवून घेतलेला निर्णय आहे साहेबांनी दादांना महायुतीच्या गोटात पाठवले आहे पाहूया चाणक्य कसा काय मार्ग काढता ते
फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट या दोघांनी च लढवल पाहिजे पण विनाश काले विपरीत बुध्दी का आठवू लागलीय काय माहित
Baseless & useless strategy . No communication between centre & state . Decisions are taken after 9.00 pm only .
अजित दादा आले काय आणि गेले काय आम्ही तर मोदी- शहा -योगी - फडणवीस या लोकांकडे बघूनच मत देणार आहोत.....
मुंबई सुरक्षित हवी .... 👍
मला वाटतेय, बहुधा अमित शहा हेच देवेंद्रांना बाजूला करण्याच्या नादात महाराष्ट्र भाजपाचे नुकसान करणार आहेत, सामान्य भाजपा प्रेमींनी यावर आपले परखड मत अमित शहां पर्यंत पोहोचवायला हवे. - किरण येवलेकर,पुणे
अमीत शहाना सांगा फडणवीस बाजुला झाले तर भाजपे चे महाराष्ट्रात कठीण आहे
@@NilkanthBALmi jau ka sangayala 😂😂😂
मोदींनी अमित शहा लाच दूर केले पाहिजे
Bjp Bajula zali tar turbuj aamdar tari hoyil ka
अगदी बरोबर अजितदादाला शहाने घेतल्यापासून जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे,शहाने यूपीत पण तेच केले योगींबरोबर ,
जरा योगी स्टाइल काम केले तर उती सरकारला ही निवडणूक अजिबात अवघड नाहीं. पण मुस्लिमांच्या बाबतीत बोटचेपे धोरण घेतले तर मग ह्यांच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही...
अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे लोकसभेत भाजपला मोठा फटका बसला. आणि हे भाजपच्या अतिहुशारीमुळे झाले. मुळात अजित दादाला भाजपसोबत पाठवून काकांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.
एकंदरीत पवार घराण्याचा इतिहास पाहता ही धोक्याची घंटा असू शकते. कदाचित हा एखाद्या नव्या डावपेचांचा भाग असू शकतो.
कदाचित........हाच डाव होता आणि त्या मूर्ख चाणक्यला कळलं नाही
हो.... हे तेच आहे....
शंभू राजा दिलेरखानाच्या छावणीत...😅
प्रभाकर मामा तुम्ही खूप छान explain करून सोप्या शब्दात सांगतात
खूप चांगले काम करत आहात मामा तुमच्या मुळे हिंदू जागा होतोय किंवा तुमचे विडिओ बगुन आपण कुठे आहोत याची जाणीव होते
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
शरदराव पवारांनी पंतप्रधानपदा साठी नको नको ते खेळ केले नको तिथे काड्या केल्या अटलजी सारख्या ऋषितुल्य माणसाच सरकार एक मताने पाडलं पण हे कायम भावीच राहिले.
तसाच अजित पवार हा सुध्दा मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी अतृप्त आत्मा या सारखेच चाळे करतायत.
युतीचा बाजार उठलाच पाहिजे
जागावाटपाच्या कात्रीत अडकवून A. P. ला नो व्हेअर करा!
Aagadi sopa and saral upay sap bhi mar jayaga aur lathi bhi nahi tutegi
Barobar ha chalkhi kartoy aapan ka nhi karachi mag 😂bagu naka
भाजप आणि शिवसेना या फक्त दोन पक्षांनी मिळून १३० चा आकडा क्रॉस केला नाही तर निवडणूक निकालानंतर महायुतीला बहुमत मिळाले असेल तरी महाविकास आघाडी ज्या पद्धतीने केंद्रात नितीशकुमारांना, नायडूंना चुचकारत होती तसेच ते राष्ट्रवादीला इकडे या आणि अजितदादांना मुख्यमंत्री करून घ्या अशी ऑफर देऊ शकत नाही का ?
अहो पण जागा वाटपात पर्यंत ते थोडेच थांबणार आहेत, त्यांचे काम झाले की मग......
.स्वृग्रही 😂😂
त्याचावर असलेले आरोपातून निर्दोष सुटका होण्यासाठी साहेबांनी पाठवल इकडे त्यांना
हाच अहंकार देवेंद्र जी ना खड्ड्यात घालतोय
मी पुन्हा येईन ऐवजी आम्ही पुन्हा हे उत्तम झालं असतें आणि अंतर्गत कलह ह्यामुळे पक्ष फुटला हे बर झालं असतं बाकी सगळ्यांना माहिती होत की काय झालंय
Totally agree with you.
अजित पवारांना लवकरात लवकर साइड केलं पाहिजे नाहीतर नाहीतर विधानसभेला खूप मोठा फटका बसू शकतो.
काकांनी दादांचा मोरचूद भाजपच्या वृक्षात घातलाय का? मला सुरवातीपासूनच शंका होती
Barobar
अगदी बरोबर
हॉलीवूडपट "ट्रॉय" बघा, त्या चित्रपटातील "ट्रोजन हॉर्स" कोण ? तुम्हाला सुद्धा लक्षात येईल.
100001% खरंय..
करण bjp चे मूर्ख विद्वान ना समजलंच नाही..😂😂😂
शंभू राजा दिलेरखानाच्या छावणीत...😅
खरोखरच आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या राजकीय कारकीर्दीत एक खुप मोठी घोडचूक केली आहे की , अजीत पवार सारख्या महा चोराला युतीत घ्यायलाच नको होते .
महाराष्ट्रात जाती दंगली निर्माण करणारा जाणता राजा........नेमक महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार....?
महाराष्ट्राला प्रगतीसाठी देवेंद्रजींची नितांत गरज आहे हे नक्की.
😂 fakt mami chi pragati 🍉💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻
@@ShaunakDeo-gs2pr: मूर्खाना दिसत नाही प्रगती. 😂😂😂 ओकादीचा प्रश्न असतो म्हना. 😂😂😂
शेवटी जोशीच ना ! ☺️☺️
😂😂😂😂😂
अरे त्याला अमित शाह कानाला पकडुन हाकलतो, तो काय भल करणार आहे महाराष्ट्राचं, त्याला फक्त गद्दार सांभाळायला ठेवलं त्याला अमित शहांनी 😂
महायुतीतून अजित पवार यांना काढून त्यांच्या जागी राज ठाकरे यांना घेतले तर निर्णय चांगला लागू शकतो
फक्त हिंदुत्ववादी.. या शिवाय राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात.टोलनाके, मशिदीवरील भोंगे, मध्ये हनुमान चालीसाचं उपठलेलं प्रेम, परप्रांतीयाला मराठी बोलता येत नाही... ठोका, खळ्ळ्खट्याक... कोणतीही खात्री नाही. आता आमचे २५०.उमेदवार स्वबळावर लढणार ही घोषणा पुढील २ महिन्यात कितपत टिकते कुणास ठाऊक... 😮😮😮
✅💯बरोबर
काही नको. ते पण रंग बदलणारे आहेत.
अजित पवार : ७०००० कोटी चं भाजपने पोसलेल पाप 😂😂😂
यावर आपण "ही श्रींची इच्छा " एवढेच बोलू शकतो
अजित पवार युतीचा बझात उठवायला आला हे सांगायला पंचायग बघायची गरजेचं नाही
प्रभाकर सर ,खूप समाधान तुमच्या सूक्ष्म सर्जरीमुळे वाटलं....हें दादा अल्सर ...महाभयंकर ...लवकर कापा.
छान विश्लेषण
फडणवीस फिनिक्स पक्षा सारखा आहे. विपदा मध्ये देखील अवसर शोधेल.
This is right
लोकसभा ला पक्षी कुठ गायब झाला होता 😅😅
@@shubhamm_88 ठीक आहे बाबा पवार मोठा😊
सद्यस्थितीत महायुती चा पराभव होण्याची दाट शक्यता आहे.
अजित दादा मुळे महाराष्ट्राच्या जनतेचे खूप मोठा नुकसान झाले
प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.
राजकारण सगळ्यांना समजले असते तर गल्ली गल्लीत राजकारणी दिसले असते....
He pan barobar aahe 😂😂
Khatarnaaaaak
@@shaileshbandekar1564 कधी
कधी गल्लीत राहून जे समजते ते दिल्लीत एसी ऑफिस मध्ये बसून नाही कळत!
उपाय शोधला गेला पाहीजे आणी तसंच होईल असंच वाटतंय. दादांना फोडले नाही तर काकांनीच तशी योजना आखली भाजपाची पुरती वाट लावण्यासाठी. हे लोकसभेतील मतदानाच्या प्रक्रीयेवरुन स्पष्ट झालेलेच आहे. भाजपा शेवटच्या क्षणी एकटी लढणार 👍
अगदी बरोबर विश्लेषण......
जय हिंद....
प्रभाकर जी
लै भारी
१००% सत्य बोललात
भाजप चे मला कठीण वाटतंय एकंदरीत. बजेट मध्ये सुध्दा लोकांना बरेच मुद्दे आवडले नाहीत. Indexation benefit काढून टाकले, टॅक्स वाढवला, ट्रेडिंग वर टॅक्स वाढवला ह्याचा थोडा सेट बॅक बसू शकतो.
आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारला नितीश आणि बाबू किती हवे आहेत त्यांची किती गरज आहे हे त्यांना दिलेल्या package वरून कळते कारण मागच्या 10 वर्षात असे काही दिले नव्हते ह्यातून सरकार ते दोघे नसतील तर स्थिर नाही किंवा मजबूत स्थितीत नाही हा मेसेज गेला आहे जो मीडिया ला कळला नाही. इतकं obvious करायला नको होतं.
बघू आता काय होतं ते घोडं मैदान जवळच आहे.
Apratim Khupch Sunder. Dhanyawad ❤
भाजपा श्रेष्ठीने सांगेल ते करायला जनता मूर्ख नाही 🤔 सत्ता पाहिजे असेल तर जनतेच ऐकावे लागेल 🫡
एवढा राग बरा 😂😂😂
बाजार उठणार असं वाटतंय.
अमित शहा मुळे.
AP ला नारळ द्या.वेळीच.
Right
वेळीच उपाय केला पाहिजे लोकसभेसारखी परिस्थिती नको व्हायला देवेंद्र साहेबाना वेळीच सावधान झाले पाहिजे तुमच्या घरातच तुम्ही शत्रू आणून बसवलाय आम्हाला तर आता असे वाटत आहे की जास्तीत जास्त आमदार निवडून आणून अजितदादा मला मुख्यमंत्री करा नाहीतर निघालो स्व गृही काका पुतण्याची चाल वाटते प्रभाकरजी तुमच्या बोलण्यावरून आम्हाला तर बीजेपी महाराष्टत निवडून यावी पण आता शंका वाटते अमित शाह हे काय करून बसलेत maharastach🙏🏻🌹
प्रभाकरजी भाजपा चा बाजार बिजार काही उठणार नाही. बाजार उठवणर्यांचाच बाजार उठेल. आगे आगे देखो होता है क्या.
हाहा. तुमचे लोक किती हो. 😂😂😂
@@sanjayjoshi6436 बीजेपी चा बाझार दिल्लीतील दोन अती शाहण्या मूळे उठणार नक्की.
@@sanjayjoshi6436 २३ खासदार ९ झाले, अजून पुढे काय दाखवायचं राहिलं आहे ?
बेटा लोकसभा विसरला का
अजून समजना झालय
माधव भंडारीना भाजप आमदार खासदार राज्य सभा विघान परिषद या ठिकाणी का नियुक्ती झाली नाही. त्यांनी फक्त प्रवक्ते पदावर राहेचे काय ? या विषयावर एक व्हिडिओ बनवा अशी विनंती आहे. खरोखरच माधव भंडारी भाजपचा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे. व्हिडिओ बद्यल धन्यवाद. छान विश्लेषण.
खरतर पहाटेच्या शपथविधी नंतर फडणवीसानी या फंदातच पडायलाच नको होतं. अमित शहांना पटवून द्यायला हवं होतं... आता सगळंच जर - तर, बाकी काय????? 😮😮😮
अमित शहांना फडणवीस नकोच आहेत
विधानसभेत भोगतील आता कर्माची फळे.
अहो मुळातच अजित पवार ला तुम्ही युतीत घ्यायलाच नको होत त्याच्यामुळे भाजपची घसरण होत आहे
सुंदर विचार..... धन्यवाद सर..
आजही आम्ही ठाम आहोत, गंगाधर ही शक्तिमान हे. दोन्हीही पवार आतून एकच आहेत.
Loved ur honest vishleshan !!!
AP अनंतराव ट्रोजन हॉर्स असणार असच वाटत होत.
You're right!
पॉवर फुल कसले संपले आता मुलगा पडला बायको पडली आता तेच पडणार
50/50
Only hindutva no politics
Excellent video
घात झालाय
Very good analysis sir
सुर्य वशी साहेब तुम्हाला आणि हिंदुत्व वादी संघटना चे जे कोणी मुंबई तील मुलूड मालवणी भागात तील लोकांना विनंती आहे आम्रपाली शर्मा नावाची एक महिला पत्रकार मुसलमान बहुल भागात राहती तीला तिचे शेजारी काडे त्रास देतात पुलिस पण काही मदत करीत नाही ती फिल्मी पत्रकार आहे त्यामुळे राजकीय लोकांशी संबंध नाही शक्य असेल तर तीला मदत करा आपलीच एक हिंदू ब्राह्मण महिला आहे तिन यू ट्यूब वर खान गैग ची पोलखोल केलीय होऊ शकते ते पण कारण असेल त्रास द्याच
प्रभाकर प्रणाम.कडक बात मज्जा आणता.एवढी मेहनत घेतली तर हे कसे परत जातील?”मिडिया सम्राट”” पडके” पत्रकार आज भन्नाट रंगत आणलीत .”चोरोंका सरगणा”कडक इस्त्रीवाला म्हणजे कोमट पाणीवाला “ क्षमस्व लसणाच्या कांड्यावाले व वाजवा तुतारी वाल्यांचा प्रचार कारणीभूत झालाय.१००% सहमत .महायुतीचा बाजार उठला तर परत पांच वर्ष काटे उलटे फिरणार महाराष्ट्र व युपी दोन्ही कडे पराभवाला हे कारण ठरलयं हे दोघे गुज्जू आपणच सर्वेसर्वा समजतात.दिल्लीतिल एका कार्यक्रमात योगी उभे आहेत ते शहा मोदीना नाहीतर राजनाथ सिंहांना नमस्कार करताना स्पस्ट दिसतय कांहीतरी बिनसले नक्की
अजित दादांना बाजूला केलं नाही तर भाजपचा काही खरं नाही
100% barobar aahe.
भाजपचीच चुक अजित पवार यांना बरोबर घेतले.
खरंच योग्य विश्लेषण वेळीच आम्ही मतदारानी धडा शिकवयला हवा काका हे नाहीतर ते (जरांगे, आता काळे मानव )बाहुले उभे करून त्याला देवेंद्र जी ह्यांना त्रास देतातच त्यात हे मदतिला
बरं होईल असं झालं तर.... भाजपने पूर्ण स्वबळावर लढावे....आणि हा फालतू ट्रेण्ड पण बंद होईल....उगाच खोगिर्भराती करून ठेवलीय😢
महायुतीचा विधानसभेला पराभव होणार
हात दाखवून अवलक्षण अशी तर्हा झालीय भाजपाची... भाजपा बद्दल एक खूप आदर होता,..पण आता अशा लोकांना सत्तेत सहभागी करून घेतल्यामुळे खूप लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे...
जो पर्यंत AP अनंतराव ह्यांना पाठीवरून उतरवत नाही, तोपर्यंत शिंदे-फडणवीस जोड़ीला यश मिळणार नाही. हे लिहून घ्या. लोकसभेसारखंच अपयश येणार. बीजेपी च्या नेतृत्वाखाली ( AP ला काढून ) विधानसभा लढली तरच यश मिळणार.
महायुती चा बाजार ऑलरेडी उठला आहे.
Good presentation🎉❤❤🎉. Prabhakar Sir🙏
अजूनही वेळ गेली नाही..
लवकरात लवकर झालेली चूक सुधारा..
चाचा भतीजा लवकरच भाजपा मुक्त महाराष्ट्र करणार
मला अजूनही वाटतेय की काका पुतण्या मिळून बीजेपी ला धोका देऊन नेस्तनाबूत करणार हेच निश्चित
😅😅
आता याच्या पुढे अजित पवार यांच्या वर कोण विश्वास ठेवणार?
ए.पी अनंतराव&नॉन बायोलॉजिकल& तडीपार जुमलोद्दीन सरकार जिंदाबाद.
खूपच अचूक विश्लेषण
Be positive!
अरे प्रभाकर, आज काय बोलतोस तू,भाजप आणि मराठी माणूस,अरे तुला भैय्यांची आणि गुजुंची मत घालवायची आहेत का?
अजित दादाला आणला फडतुस्ने,शिवसेना फोडली फडतूस ने,महाराष्ट्र गुजरातला विकला फडतूस्ने, बिल्डरंच्या घशात कोण मुंबई घालतोय फडतूस ना.आज शिंदे यांच्याकडून वडापाव मिळाला vataoykitihi कोकल तू आणि तुझे भाऊ तोरसेकर टोळी. श्याट फरक पडत नाही. महाराष्ट्राने ठरवलं आहे जशी लोकसभेत ठोकला मोदी शाह आणि फडणवीस याला त्याही पेक्षा जस्त्विधांसभेला ठोकणार.
फडतूस चे हाल कुत्राही खाणार नाही.
ईथे जे बोंबलत ना ते चाळीस पैसे मेसेज वळे आहेत हे उघड झाले आहे.
100% बरोबर
उगाचच महाराष्ट्र चाणक्य बोलून चढवलेल्या माणसाची उतरली 😂😂😂
😂😂
महाराष्ट्र मधे महायु ति चा बाजार नक्की उठना र
ककांनी एक सडका आंबा युतीच्या आढीत टाकून युतीची वाट लावली आहे
Dhananjay mundena sadka amba mhanlyat
Y0u are 100% right❤❤❤
Amit Shah should be removed from BJP
नक्किच महायुतीचा गेम होणार
लय भारी
Only BJP 👍🏹🇮🇳🚩
भुजबळ, मिटकरी हे पहिल्यापासूनच काहीतरी बोलून याचे संकेत देत होते.