Agree with you without the capacity and strength of the woman to do justice to the post is necessary for the development of state and nation. It shld not be of grooming well in clothes and make up only.The woman must be non corrupt and ready to work
योगी adityanath साहेबांन सारखाच प्रचंड ताकदीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र मध्ये हवा आहे, त्यात लाडकी बहीण, लाडकी ताई, लाडकी वहिनी असे करू नये. महाराष्ट्र la मजबूत करायचे असेल तर कणखर मुख्यमंत्री हवा आहे.
महीला मुख्यमंत्री ची काही गरज नाही.... महायुती भरभक्कम प्रवास करताना अन 💯 सत्तेत बहुमताने येतं आहे..तरी हे डोक्यात खुळ उध्दव ठाकरे अन रश्मी ठाकरे च्या आलच कसं....?... नवर्यान अडीच वर्षे वाट लावली महाराष्ट्राची,अन स्वतः च्या शिवसेना ची...अन आता रश्मी मॅडम काय दिवे लावणार? संपूर्ण महाराष्ट्र एम टी करतील त्या? माहेरी पोचवतील सगळं च...किचन कॅबिनेट मुख्यमंत्री मंत्री परवडणारे नाहीत😢😢😢😢😢😢
बटेंगे तो कटेंगे... ही गोष्ट खरी होऊ नये म्हणून आम्हाला आमच्या मतदार विभागांत लोकांना जागरूक करण्यासाठी सर्वाना आत्मीयतेने प्रयत्न करूया. धन्यवाद प्रभाकरराव, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, आम्ही सुद्धा कामाला सुरुवात केली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा राबविणे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण आजच्या परिस्थितीत मविआ मध्ये मुख्यमंत्री म्हणून एकही महिला पात्र नाही हे समस्त जनतेला माहिती आहे. पण युती मध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून दोन तिन नावे आहेत. निलम गोरे , पंकजाताई, वाघ ताई.
निकालानंतर मराठे जरांगेला अजिबात विचारणार नाहीत कारण सारखे मोर्चे आणि सभा घेऊन त्यांचा वेळ फुकट घालवला आणि एव्हडं करून शेवटी हिंदुत्व जिंकले म्हणजेच महायुतीचे सरकार येणार...108%
तुतारी फुंकत आहे, यांचे स्वतःची काही ताकत नाही , स्वतःचे विचारही नाहीत ,शरद पवार यांच्या आर्थिक निधीतून ,तिथूनच उगम पावतात नासके विचार ,मराठ्याला गहाण ठेवले याने.
Thanks for usual perfect Analysis. It is high time Pawar retired from Politics. We cannot understand ANYTHING he says. There is NO NEED NO NEED NO NEED for a female Chief Minister. State Administration is NOT something to be fooled around.
अहोओ परभाकरजी आम्हाला काय वाटतय याची कुणालाच फिकीर नाही तर पुरुष का स्त्री मुख्यमंत्री हा प्रश्न च ऊदवत नाही फारच दयनीय अवस्था आमहममतदारांची करुन. घेतलीय आम्ही च
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏
सामान्य जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्यांनाच प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम जनतेनं हाती घेतले पाहिजे
येणार म्हणून निवांत राहून चालणार नाहीय. सरकार युतीचेच *आणणार* असे म्हणायला हवे आणि त्या साठी झाडून साऱ्या हिंदूनी बाहेर पडून मतदान करायला हवे. त्या दिवशी घरी बसणे , तीर्थ यात्रेला जाणे हा देश धर्माचा द्रोह आहे, पिकनिक करणे हे पाप आहे, कर्तव्यच्युत होणे आहे लक्षात ठेवून कर्तव्य केले पाहिजे. मतदान करायला हवे. नाहीतर हवे ते सरकार काय आपोआप येईल?
Maharashtrians must unite and give full majority to the MAHA UTI this time in Vidhan sabha elections. Shinde Sir as the CM is the most capable of all leaders who can our state to great heights
महाभारत एका महिलेमुळे घडला त्याचाच एक भाग म्हणून हें घडत आहे ज्या महिलवणे चुलत भावा मद्ये खल निर्माण केला ती महिला महाराष्ट्राचे काय करू शकते ते समजण गरजेचं आहे
राजू परुळेकर ठेवला आहे उध्दव चे कौतुक करायला! कामे करायची नाहीत,फक्तं पत्रकारांन कढून स्वतःचे कौतुक करून घ्यायचे अन सहानभूती मिळवुन सत्तेत यायचे हेच २५ वर्ष केले उध्दव ने!
हा धोका आहे, म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्य पात्र आहेत हे समजून हिंदूंनी मतदान करावे, भाजप हा देश पातळीवरचा पक्ष असल्याने तो महाराष्ट्र करता निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारला जमेस धरणे ही मोठी चूक राहील सर्वांचीच
महिलांना समान अधिकार असले तरी ज्यांची लायकी नाही, अशा महिला मुख्यमंत्री आम्हाला नकोत.
खालमुंडी पाताळधुंडी नजर लावून बसलीच आहे कधीपासून .
@@sushamanaik9997खालमुंडी कसली ? फोटोसाठी दुसर्यांना कशी बाजूला सारते ते पाहिलं ना?
भारती, तुझा हवाला १००% बरोबर आहे!
जय श्री राम 💐🙏
Agree with you without the capacity and strength of the woman to do justice to the post is necessary for the development of state and nation. It shld not be of grooming well in clothes and make up only.The woman must be non corrupt and ready to work
जनतेची कामे करणाऱ्या महायुतीला प्रचंड मताने विजयी करा.
प्रभाकर साहेब आम्ही महायुतीला निवडून देणार
अप्रतिम विश्लेषण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिला मुख्यमंत्री होणार नाही हेच खरे आहे जनता जनार्दन जाणुन जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
अहो हा आजार ममता बॅनरचा आहे हा एक भावनिक ड्रामा आहे हिंदूनी सावध व्हा साहेब तुमच अभिनंदन ❤❤
बरोबर
101%
Playing victim card.
बरोबर
Marathyani obc dna v tyanche mitrapasun savadh rahave...anyatha tumchya mulana rojgar hamuchya kamavar jave lagel
आओ प्रभाकरजी महायुतीच येणार आहे.
❤🎉💪💪🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🔱🕉
खरंच आहे. सुर्यवंशीजी असं बोलत आहेत जणू काही मवीआचेच सरकार बनणार आहे
त्यामुळेच आज डिलाईक बटन
पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र जी किंवा एकनाथजीच हवेत.बाकी कोणी नको
*कट्टर हिंदूंनो, एकच घोषवाक्य लक्षात ठेवा .."बटेंगे तो कटेंगे" आपला सामना वक्फ बोर्डाशी आहे. भाजपा आणि महायुतीला विजयी करा.* 🚩
मदरशांच्या मदतीला महायुती धाऊन गेल्याची बातमी खरी असली तर त्याहून दुर्दैव काय. आमची मतं मनसे ला.
💯%. आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना मतदान करणार नाही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
Ekdam barobar
ऊसमान भाई वालेकुम सलाम।। जय महाराष्ट्र।।।
शरद पासून मुक्ती हवी असेल तर पुक्त या वेळी शेवटचा हा रेडा एकदा धुवा पावसात संपला म्हणून समजा
😂😂😂😂😂😂😂
😀😀
खालमुंडी पाताळधुंडी नजर लावून बसलीच आहे .
खालमुंडी कसली? फोटोसाठी दुसर्यांना बाजूला करते तो व्हिडिओ पाहिला ना?
जबरदस्त एकदम बरोबर बोललात.
सहानुभूती आणी सहानुभूती बाकी काही नाही. जनता काम तमाम करणार भकास आघाडीचा
उद्ध्वस्त ठाकरे मुख्य मत्री असतानी अडीच वर्षात कोणतेहे दिवे लावले ते सांगा.
कोरोनात तु आणि तुझ्या बापाने किती दिवे लावले ते पहिले सांग..जनतेला पण कळले पाहिजे
Tuza bapane kiti dive lavale te sanga na @@rameshmore9352
Corona madhe kiti paise banawale sanga?@@rameshmore9352
योगी adityanath साहेबांन सारखाच प्रचंड ताकदीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र मध्ये हवा आहे, त्यात लाडकी बहीण, लाडकी ताई, लाडकी वहिनी असे करू नये. महाराष्ट्र la मजबूत करायचे असेल तर कणखर मुख्यमंत्री हवा आहे.
मुख्यमंत्री महायुतीचा असणार यात शंका नाही ! जय श्रीराम !
कंञाटदार गुजरात्याकडून मिळालेले कमिशन कसे चालते?
उद्धव ठाकरे हे असले काय आणि नसले काय , जनतेला काहीही फरक पडणार नाही.
उत्तम विश्लेषण !
महाराष्ट्रात सर्वमतदारांनी विचारपूर्वक मतदान करणे फार अवश्यक आहे. काळाची गरज आहे नाहीतर बटेंगे तो कटेगे हे मात्र नक्की.
बटेंगे तो कटेंगे...
महायुती सरकार फक्त
ख्वाजा हाजरत उस्मान वाकरे जिंदाबाद 🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰
उठा पेक्षा ,शिवसेना उलथापालथ च केंद्र ह्याच बाई आहेत,,,
I thing DF sir will be next cm
सतत गुजरात्यांचा रागराग करणाऱ्यांना स्वतःच्या फायद्यासाठी, आणि गरजेच्या वेळी गुजराती चालतात . शाही विवाहसोहळ्यात तर किती मिरवून घेतलं ..
🙏🖕👌👏🏻👍🚩🚩🚩
🖕👌👏🏻🙏🚩🚩🚩
मागच्या रांगेत मुजरा पण केला.
बायको पोरासगट गेला आणि भिकारचोट खा खा हादडून आला .
नुसतं मिरवलं नाही,तर चांगली पक्वान्नं ओरपली.दोन्ही हातांनी!
साहेब एक वेळ एफझवा मुख्यमंत्री परवडला पण रश्मी ठाकरे व वांगे ताई बिलकुल नाही,,,,, जय श्री राम ❤
🙈🙉🙊
❤❤❤🎉
😂😂
हो नक्की च नाहीतर ताई रोज वांग्याची भाजी च खाऊ घालतील आणि रश्मी ठाकरे तर भांडी घासायला लावतील
मुख्यमंत्री कोणीही असो, फक्त तो घंटी वाजवणारा हिंदू नसावा, आणि हिंदुविरोधी तर अजिबातच नसावा. 🙏
महीला मुख्यमंत्री ची काही गरज नाही.... महायुती भरभक्कम प्रवास करताना अन 💯 सत्तेत बहुमताने येतं आहे..तरी हे डोक्यात खुळ उध्दव ठाकरे अन रश्मी ठाकरे च्या आलच कसं....?... नवर्यान अडीच वर्षे वाट लावली महाराष्ट्राची,अन स्वतः च्या शिवसेना ची...अन आता रश्मी मॅडम काय दिवे लावणार? संपूर्ण महाराष्ट्र एम टी करतील त्या? माहेरी पोचवतील सगळं च...किचन कॅबिनेट मुख्यमंत्री मंत्री परवडणारे नाहीत😢😢😢😢😢😢
मुंगेरीलालके हसीन सपने.😅😅😅
कारण त्यांना माहित आहे की हिंदु कधि ही एकजूट होउन मतदान करणार नाही, हिंदु आता महागाई आणि तेल तांदूळ चे भाव बघत राहील
20 नोव्हेंबर ला महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाली आहे
महाराष्ट्रात महायुती येणारच.
आम्हाला आमचा लाडका भाऊराया च मुख्यमंत्री म्हणून हवा आहे.दुसरे कोणीच नको 😂
हे तुमचं मत आहे बाकि हिंदु च मत काय आहे ते लगेच पलटी मरतील आता जाती जाती आणि महागाई मोजत बसतील
जय श्री राम प्रभाकर जी
आम्हाला पिक विमा भेटला आम्ही महाबती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा यांना मतदान करणार
एकदम बरोबर शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढा पिकं विमा भेटला आम्ही bjp सोबत
ह्यावेळचा हार्ट प्रॉब्लेम हा दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करण्याच्या प्रयत्नाचा तर परिणाम नसेल ना ?
याच्या दुःखण्याचे रूपांतर सहानभूतीत होण्या सारखी परिस्थिती होऊ नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
नाही होणार . बैकोला मुख्यमंत्री करायचा दावा करायचाय ना !!!
शिंदे ,फडणवीस आणि अजित पवार यांचेच सरकार येणार.❤❤
बटेंगे तो कटेंगे... ही गोष्ट खरी होऊ नये म्हणून आम्हाला आमच्या मतदार विभागांत लोकांना जागरूक करण्यासाठी सर्वाना आत्मीयतेने प्रयत्न करूया.
धन्यवाद प्रभाकरराव, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, आम्ही सुद्धा कामाला सुरुवात केली आहे.
सुर्यवंशी सर मा . शिंदे साहेबांचे सरकार येणार आहे . जयहिंद .
शेवटी काय तर मुघली व सुलतानी खानदान मध्ये व्हायची तशीच सत्तेसाठीची कारस्थाने.
आम्हाला वाटतं महायुतीच येणार❤
महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा राबविणे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण आजच्या परिस्थितीत मविआ मध्ये मुख्यमंत्री म्हणून एकही महिला पात्र नाही हे समस्त जनतेला माहिती आहे. पण युती मध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून दोन तिन नावे आहेत. निलम गोरे , पंकजाताई, वाघ ताई.
निलम गोरे
पुरुषांसाठी काही खास करण्याची गरज नाही , पण संविधानात अश्या कायदे आहेत जे गैरमुस्लिम पुरुषांसाठी कर्दनकाळ आहेत. त्यांना हटवलं गेलं पाहिजे.
@@swapnapandit478pun shinde bare ahet ankin 5 varsh
नमस्कार आम्हाला काय वाटनार आमच्या मनातलेच सर्व काही आपण खूप छान पणं आपण बोलत आहात लय भारी ❤❤
निकालानंतर मराठे जरांगेला अजिबात विचारणार नाहीत कारण सारखे मोर्चे आणि सभा घेऊन त्यांचा वेळ फुकट घालवला आणि एव्हडं करून शेवटी हिंदुत्व जिंकले म्हणजेच महायुतीचे सरकार येणार...108%
हिंदूनी जाती भेद विसरून एकजुटीने महायुती laमतदान केले पाहिजे. नाहीतर आपले काही खरे नाही. जागो हिंदू जागो रात्र vairyachi आहे.
लग्न, हाॅस्पीटल च काय यांचा पैसाही गुजराती कडेच आहे की. ....?😂 कुणी कांही म्हणो रश्मी ताई काही सिएम होणार नाहीत.
आणि करोडपती वांगीवाली सुसूताई बद्दल काय विचार आहे . . . . . .?
नमस्कार साहेब 🙏
प्रभाकरजी, परवा च उठा चे भाषण ऐकून अस वाटत की उठा च्या बाबतीत जास्त न बोलल बरं आहे, कारण तेवढी राजकिय उंची नाही आहे उठा ची अस वाटत
फक्त एकनाथ शिंदे साहेब
हो प्रभाकर राव, तुमचे कडून ऐकले आहे. तूमचे मिस्किल बोलणे खूप खूप ऐकावे से वाटते. असो चालू दे.
ईतके मुख्यमंत्री झाले पण कोणाचीही बायको राज्य कारभारात हस्तकषेप करताना ऐकले नाही. रश्मी वहिनींना जर महत्वंकक्षा असेल तर निवडणूक लढवावी
जरांगे ला बाजूला केले पाहिजे. . युतीचे सरकार येणार आहे.
तुतारी फुंकत आहे, यांचे स्वतःची काही ताकत नाही , स्वतःचे विचारही नाहीत ,शरद पवार यांच्या आर्थिक निधीतून ,तिथूनच उगम पावतात नासके विचार ,मराठ्याला गहाण ठेवले याने.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आजार खरंच आहेका 🙀🙀
की ममता दीदी ने सांगितले 😭😭
हे आजारी बुजगावणे, हिम्मत लागते सरकार चालवायला ,मनगटात दम लागतो ,नुसतं तोंडात दम असून चालत नाही,
Thanks for usual perfect Analysis. It is high time Pawar retired from Politics. We cannot understand ANYTHING he says. There is NO NEED NO NEED NO NEED for a female Chief Minister. State Administration is NOT something to be fooled around.
खूप छान विश्लेषण! नेहमी प्रमाणे.
JAIModi Jai Modi.
एकदम बरोबर...ममता.. पॅटर्न...
हे दुखण्याचे सॉंग देखील अंगावर बेतणार आहे, असेही त्यांची 10 शीट पण येणार नाहीत
भारतीय जनता पक्ष शिवसेना🐯🐯🐯 🚩🚩🚩जिंदाबाद✌🐯✌🐯✌
बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सुरक्षित रहेंगे
अहोओ परभाकरजी आम्हाला काय वाटतय याची कुणालाच फिकीर नाही तर पुरुष का स्त्री मुख्यमंत्री हा प्रश्न च ऊदवत नाही फारच दयनीय अवस्था आमहममतदारांची करुन. घेतलीय आम्ही च
महायुती चे मुख्यमंत्री होणारच.... 🚩
सर्व हिंदूंना विनंती आहे आपापल्या विभागात हिंदूंना जागृत करा नाहीतर पश्चिम बंगाल सारखी परिस्थिती होईल
ह्या परिवारवादी जहागीरदारांना कायमचं घरी बसवण्याची सोन्यासारखी संधी आहे ... आपण आपलं बहुमूल्य मत भाजप आणि युती मित्रपक्षांना देऊन हे सत्कर्म करावं ...
Apratim.
तुमचं काम लईच भारी समिरभाऊ
मला संपूर्ण ठाकरे कुटुंबाची खरी कीव येते, या कुटुंबाचा त्यांच्या लोभी स्वभावाचा पर्दाफाश झाला.
Khup chan vishkeshan
Dhanyawad-Namaskaar
1 नंबर विश्लेषण 👍
अगदी बरोबर आहे
उत्तम विवेचन
तुमचे विषय आणि विश्लेषण परफेक्ट
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏
काही लोक बोलण्या पेक्षा सरळ मुस्लिम लोक बोला, साद मुसिल्म लोक बोलायला घाबरता............
👍
नमस्कार सर जय श्रीराम
सामान्य जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्यांनाच प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम जनतेनं हाती घेतले पाहिजे
प्रभाकर साहेब, सरकार युतीचेच येणार,
येणार म्हणून निवांत राहून चालणार नाहीय. सरकार युतीचेच *आणणार* असे म्हणायला हवे आणि त्या साठी झाडून साऱ्या हिंदूनी बाहेर पडून मतदान करायला हवे. त्या दिवशी घरी बसणे , तीर्थ यात्रेला जाणे हा देश धर्माचा द्रोह आहे, पिकनिक करणे हे पाप आहे, कर्तव्यच्युत होणे आहे लक्षात ठेवून कर्तव्य केले पाहिजे. मतदान करायला हवे. नाहीतर हवे ते सरकार काय आपोआप येईल?
छान
CM should be either Shinde Ji or Devendra Ji
एकनाथ जी शिंदेच आम्हाला मुख्यमंत्री हवे आहेत.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना चे वाटोळं रश्मी ठाकरे यांनी केले पडद्या मागील दिग्दर्शक
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ ubatha sena vasuli sena 😊😊
महिला मुख्यमंत्री करण्यासाठी राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, तसेच राज्यकारभार कसा करावा हे माहीत असलेली एकही महिला आत्ता तरी दिसत नाही.
आम्हाला नको ह्या दोन्ही महिला मुख्यमंत्री म्हणून
महिला काय किंवा पुरूष काय लायक आहे का एकतरी?
एक नांदायला जात नाही आणि एक घराबाहेर नवऱ्याला निघु देत नाही, घराच्या आतमध्ये बाथरूम मध्ये नवऱ्याला कोंडून ठेवते,
छान विश्लेषण
आम्हाला फक्त फडणवीस आणि शिंदे यांचीच जोडी आवडेल महाराष्ट्रात, बाकी च्यांना कृपया नारळ द्यावा हातात. ओन्ली ई डी
Maharashtrians must unite and give full majority to the MAHA UTI this time in Vidhan sabha elections. Shinde Sir as the CM is the most capable of all leaders who can our state to great heights
True
असं काही होनार नाही, हा महाराष्ट्रीयन आता जाती जाती आणि महागाई मोजत बसेल
साहेब हे BKC च SRA scam मध्ये सगळेच ' हमाम में नंगे ' आहेत असं वाटतंय , कारण एका देशद्रोही ला एवढा राज्य सन्मान कसा दिला गेला , है तर अयोग्यच होतं !!!
🙏
radhe radhe
महाभारत एका महिलेमुळे घडला त्याचाच एक भाग म्हणून हें घडत आहे ज्या महिलवणे चुलत भावा मद्ये खल निर्माण केला ती महिला महाराष्ट्राचे काय करू शकते ते समजण गरजेचं आहे
जय श्रीराम 🙏
Kemps corner la basayche ka....vaat baghat?
राजू परुळेकर ठेवला आहे उध्दव चे कौतुक करायला! कामे करायची नाहीत,फक्तं पत्रकारांन कढून स्वतःचे कौतुक करून घ्यायचे अन सहानभूती मिळवुन सत्तेत यायचे हेच २५ वर्ष केले उध्दव ने!
अटीतटीची निवडणूक असेल. सर्व हिंदू एकत्र यायला हवे. नाहीतर दादा होनार kingmaker. आणि तीन तिगाडा होईल. प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.
हा धोका आहे, म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्य पात्र आहेत हे समजून हिंदूंनी मतदान करावे, भाजप हा देश पातळीवरचा पक्ष असल्याने तो महाराष्ट्र करता निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारला जमेस धरणे ही मोठी चूक राहील सर्वांचीच
You really read everything not only between the lines but between the words as well. Perfect on the footsteps of Bhau. Kudos!🎯💐
ही लोकशाही आहे की राजेशाही..! मुख्यमंत्री हा सर्वार्थाने योग्य असावा ही इच्छा
Hare Krishna ❤❤
Shinde sir ch pahije
राज्य चे वाटुळ करण्यार पेक्षा मतदान ने मदत करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या जनता ने ठरवावे
छान बोलता प्रभाकर जी
धन्यवाद.
महायुतीच येणार यांना फक्त स्वप्नच पाहू द्या
ऐक कुनभी लाख कुनभ अशी घोषणा दिल्या पाहिजेत
अहो प्रभाकरजी सत्ता महायुतीची येत आहे आणि तुम्ही काय महाविकास आघाडीचा विचार करताय. सत्ता महायुतीचीच येणार.
हिंदू बंटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे🕉🚩
शेतकरीयांचे वीज बील माफी झाली, आणि पुन्हा महायुती आली
No Rashmi ever.
महाविकास आघाडी कधीच बहुमत मिळू शकत नाही
Mahayuti ch yenar nakki