Barobar ahe....tyana ashya case ch gabiry kalat nahi ka ?....new law pahije jya madhe jo koni police wala ashaya case la ignore Karel tyala suspend kel pahije Ani jail pan zali pahije......apal nashib vait as ahe ki aplyala prayetk veli road var yav lagat justice sathi kharch apan vikshit Bharat banvat ahot ki vanchit Bharat ? Ha question ahe ........ 😢
पालथघरचासाधु मारला जमावाने मुले पावणारा समजुन कोरोना काळात.मारला भा जे पच्या लोकांनी त्या वेळी भा जे फ चे सर्व छक्के व छक्कीन्यि बोंबलत होते आता कुठे गेले .
सत्ता धारी पक्षातील राजकारणी शिक्षण संस्था यांना पास्को नुसार कारवाई झाली पाहिजे. प्रशांत जी आपण एक सच्चे पत्रकार आहे पोट तिडकिने आपणं विषय जनते समोर आणली आहे.
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
धन्यवाद प्रशांतजी,अतिसंवेदनशील विषय मांडुन जनजागृती केल्या बध्दल.२०१४पासुन २०२४पर्यंत राज्यकर्त्यांच्या मर्जीतील शासकीय अधिकारी त्या त्या पदांवर कार्यरत असतील तर न्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
महाराष्ट्रात बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था नष्ट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गृहमंत्री संपूर्णपणे निष्क्रिय, निष्फळ आणि कुचकामी ठरले आहेत, त्यामुळे गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजिनामा दिलाच पाहिजे.
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
@@demya3464 are kay re tu ya mulinvr zalelya attyacharache samrthn kartoys kay bjp cha ahes mhanun? borad padala tevha pn tuza tarbuj ch hota gruhmantri ani ata hi tarbuj ch ahe...........laj vatateka tula tya kovlya mulinvr zalelya attyacharashi ya board chi ghatna jodtoys......tula pn fashi dyayla pahije itka nich manus ahes tu.
भाजप नेते कोर्टात न्याय होऊ देत नाही तर केस दाखल करून काय होणार.सरकारला खाली खेचलं पाहिजे हे सरकार कामाचं नाही शक्ती कायदा राष्ट्रपती ने सही केली नाही म्हणून रखडले आहे
लाडक्या बहिणीला १५००रूपये देण्यापेक्षा महिला सुरक्षा यावर सरकारणे पैसे खर्च करावेत मतदान विकत घेण्यासाठी नको तुमच्या १५०० रूपयांवर कुणाचे घर चालणार नाही
ह्या गोष्टी ऐकून एक भीती वाटायला लागलीय, बाप म्हणून किती रक्षण करू शकतो तेवढे करू पण जर शाळा वैगरे ठिकाणी अश्या गोष्टी होतात तर विचार करूनच डोकं सुन्न होते,३ वर्षाच्या मुली,विचार तरी कसा आला असेल त्या नराधमाच्या मनात
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
तुमच्या सारख्या स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यां पत्रकारांमुळेच अशा घटना उघडकीस येतात आणि त्यातली सत्यता बाहेर येवून लोकांना माहीत पडते. निषेध करायचा तरी किती. यंत्रणा राजकारण्यांनी पोखरल्या जावून कुचकामी, हुजरेगिरी करणाऱ्या झाल्यात. प्रशांत जी आपल्या निर्भिड पत्रकारितेला शुभेच्छा
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
प्रशांत सर, आपण हा संवेदनशील विषय फार योग्य तऱ्हेने सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितला. धन्यवाद ! महाराष्ट्रात तरी हा दोष भ्रष्टाचारी आणि कलंकित सत्ताधाऱ्यांचा आहे. कारण हे मींधे फडणवीस सरकार आल्या पासून गुन्हेगारीचा दर आणि प्रकार वाढले असून त्यांचेच सहकारी असल्याने गुन्हेगारांना सुटण्याची ग्यारंटी आहे.
राष्ट्रपती या महिला आहेत v त्यांना शक्ती कायद्याची तरतूद कळली नाही का की 4 वर्षाच्या दोन चिमुरडी मुलीं बद्दल किंवा महीलां बद्दल काहीच भावना नाहीत अस वाटतेय.
सरळ आहे आपटे संघ संबंधित, तर शिवसेना शहराध्यक्ष म्हात्रे सरकारी लाभार्थी असल्यावर या mahabhaganvar कारवाई करणार का महायुती.... अक्षय शिंदे la तर जनता धडा शिकिण्यासाठी खंबीर आहे पण राजकीय आश्रीतांना धडा कोण शिकवणार?
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
खूप निर्दयी नींदनीय आहे महाराष्ट्र चे राजकारणी यांच्या संस्था चालक तसेच सहकारी यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे विरोधीपक्ष यांचे वर थोपवून माजी नगराध्यक्ष हे बेताल वक्तव्ये करणारे या लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहे खोके सरकार
गृहखाते आणि CM राज्यात हिंदू मुस्लिम करण्यात जास्त रस आहे. आपल्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करणाऱ्यांचे समर्थन सत्तेत बसलेले करतात. ह्यातच सरकार किती तत्पर आहे दिसते. दंगल करुन राजकीय पोळी भाजण्याचे दिवस गेले आता फक्त प्रत्येक नागरिक आपल्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत आहे. सत्ता येते जाते देश आणि देशातील जनता महत्वाची आहे . 🇮🇳🚩🙏🏻
पोलिसांना कोणाचा दबाव होता की ज्या मुळे F I R दाखल करायला एवढा वेळ घेतला त्यांना बळीचा बकरा बनवलं जातंय ,बिचारे सांगू शकत नाहीत की कोणा कोणाचा फोन त्यांना येत होता याची पण चौकशी झाली पाहिजे ,पण तसे होणार नाही हे नक्की!
हो मी मुलींचाच पालक आहे.त्या सर्व मुलींना मी काय सर्वांनीच आपल्याच मुली मानूनच विचार करावा आणी काल जे झाल ते सरकार कसली कसली गॅरंटी देते देणार दंडवत सरकार
बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलेल्या एक गीत, १९७० साली महाराष्ट्र राज्य दिनी गायलेले गाणे. काय महाराष्ट्रातील संस्कारांचा संस्कृती लाभलेला महाराष्ट्रातील राजकारण्यानी काय अवस्था करून ठेवली आहे.
प्रशांत सर तुम्ही पाहिले पत्रकार आहेत त्यांनी शाळेचे आणि संस्थापक यांचे नाव सांगितले आहे.
Prashant जी खूप छान विश्लेषण
अगदी बरोबर...
महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात असूरक्षाचे वातावरण झाले आहे..
सत्तेशी जवळीक असलेला संस्थाचालक असल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणार्या पोलीसांना सुद्धा सदर प्रकरणात सहआरोपी बनवलं पाहीजे.
Barobar ahe....tyana ashya case ch gabiry kalat nahi ka ?....new law pahije jya madhe jo koni police wala ashaya case la ignore Karel tyala suspend kel pahije Ani jail pan zali pahije......apal nashib vait as ahe ki aplyala prayetk veli road var yav lagat justice sathi kharch apan vikshit Bharat banvat ahot ki vanchit Bharat ? Ha question ahe ........ 😢
पालथघरचासाधु मारला जमावाने मुले पावणारा समजुन कोरोना काळात.मारला भा जे पच्या लोकांनी त्या वेळी भा जे फ चे सर्व छक्के व छक्कीन्यि बोंबलत होते आता कुठे गेले .
संस्थाचालक कोण व कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत हे सांगायची गरज आहे.. म्हणजे लोकांना कळेल की उशीर झाला.. 😢
हे सर्व फडणीस निष्क्रिय गृहमंत्री होते म्हणून घडते
Yes
सत्ता धारी पक्षातील राजकारणी शिक्षण संस्था यांना पास्को नुसार कारवाई झाली पाहिजे. प्रशांत जी आपण एक सच्चे पत्रकार आहे पोट तिडकिने आपणं विषय जनते समोर आणली आहे.
प्रशांतजी जय महाराष्ट्र. खरे तर मिंधे व टरबूज महाराष्ट्रातून मुळासकट घालवले पाहीजे.
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
धन्यवाद प्रशांतजी,अतिसंवेदनशील विषय मांडुन जनजागृती केल्या बध्दल.२०१४पासुन २०२४पर्यंत राज्यकर्त्यांच्या मर्जीतील शासकीय अधिकारी त्या त्या पदांवर कार्यरत असतील तर न्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.
राणे चा निल्या जिवंत असता तर बदलापूर च्या चिमुकली साठी नक्कीच रस्त्यावर उतरला असता miss you निलू
#भावपूर्ण श्रद्धांजली #चिनाहनलानीवूनशिणी
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
सगळ्यात अपयशी गृहमंत्री लाभला राज्याला. फक्त पक्ष फोडण्यासाठी आपल्या मंत्रालयाचा उपयोग करतो.
100% बरोबर
अत्यंत निर्दयी आणि अत्यंत क्रूर गृहमंत्री भेटला आहे महाराष्ट्राला. फक्त गोड गोड बोलून शब्दांचे खेळ करतो
Sarv bharstachar chalu aahe ghotalebaj sarkar aahe 😊😊😊
अभिमान आहे आपल्या निभ्रिड पत्रकारितेचा👍👍👍🙏
प्रशांत साहेब,आपण खरोखर चांगले विश्लेषण केले आहे.आपल्यासारखे जागृत पत्रकार आहेत म्हणून थोडेफार तर सत्यता बाहेर येते.आपणास धन्यवाद.
महाराष्ट्रात बिहार सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था नष्ट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गृहमंत्री संपूर्णपणे निष्क्रिय, निष्फळ आणि कुचकामी ठरले आहेत, त्यामुळे गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजिनामा दिलाच पाहिजे.
भाजप आणि राज्याचे गुहमंत्री एकदम खालच्या थराला गेले आहे...😡😡
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
@@demya3464Bhinde ne balatkar navhte kele.
@@demya3464Tumhche sanghi kutre Balatkari aahe.
@@demya3464 are kay re tu ya mulinvr zalelya attyacharache samrthn kartoys kay bjp cha ahes mhanun? borad padala tevha pn tuza tarbuj ch hota gruhmantri ani ata hi tarbuj ch ahe...........laj vatateka tula tya kovlya mulinvr zalelya attyacharashi ya board chi ghatna jodtoys......tula pn fashi dyayla pahije itka nich manus ahes tu.
Right
अत्यंत वास्तवदाई माहीती या दूर्दैवी घटने संबंधात दीली.प्रशांत कदम यांना धन्यवाद🙏
योग्य विश्लेषण
माजी नगराध्यक्षाला भर चौकात ऊभे करून चाबकाचे फटके दिले पाहिजे
भाजप नेते कोर्टात न्याय होऊ देत नाही तर केस दाखल करून काय होणार.सरकारला खाली खेचलं पाहिजे हे सरकार कामाचं नाही शक्ती कायदा राष्ट्रपती ने सही केली नाही म्हणून रखडले आहे
राष्ट्रपती महोदया प्रधान मंत्रांच्या परवानगी शिवाय कोणतेही काम करत नाही बंधने आहेत असे दिसते
अतिशय निंदनीय घटना
नराधमांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध 😡
आरे लाज वाटुद्यारे थोडि त्या चीमुर्डी देशाच भविष्य आहें अनी त्या चीमुर्डी वर अत्याचार होने म्हणजे किती लाजीर वानी गोष्टी आहे 😢😢
दोन कवढी ची राजनीती देशातून जो पर्यंत नस्ट होत नाही तो पर्यंत देशाच भलं होणार नाही🙏
लाडक्या बहिणीला १५००रूपये देण्यापेक्षा महिला सुरक्षा यावर सरकारणे पैसे खर्च करावेत मतदान विकत घेण्यासाठी नको तुमच्या १५०० रूपयांवर कुणाचे घर चालणार नाही
किवा नाही भेटले तर कोणी मरणार नाही. जय महाराष्ट्र.
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राज्य सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी आणि राजीनामा द्यावा
Hyanchyach tondala kale fasle pahije Jantene😡😡
निषेध करायचा तर किती? सर्वच यंत्रणांची भीती गुन्हे करणारांना राहिलेली नाही.
कायदा बदलून,अशा आरोपीला भर चौकात दगडाने ठेचावे ही शिक्षा अमलात आणायला हवी.
Mag kaida badalala mhanun tumhich manvadhi........... andolan karnar
प्रशांत सर या महाराष्ट्राला आपल्या सारख्या सच्च्या पत्रकाराची गरज आहे🙏
अत्यंत निंदनीय प्रकार...निषेध...शाळा मॅनेजमेंट आणि गृहमंत्री यांचा...😠
ह्या गोष्टी ऐकून एक भीती वाटायला लागलीय, बाप म्हणून किती रक्षण करू शकतो तेवढे करू पण जर शाळा वैगरे ठिकाणी अश्या गोष्टी होतात तर विचार करूनच डोकं सुन्न होते,३ वर्षाच्या मुली,विचार तरी कसा आला असेल त्या नराधमाच्या मनात
गुलाबी अजित पवार कुठे गेलाय परत असे लोक राजक्तानात दिसू देऊ नका
गुलाबी पोपट
Gulab ne lal karun thevli
आतापर्यंतचा सर्वात क्रूर गृहमंत्री😡
महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनसोक्त शिव्या शाप खाणारे देवा शेठ फडणवीस .
100 % barobar
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
अरे बापरे अनिल देशमुख बरा 😂. सचिन वाजे दिशा, सुशांत, १०० करोड फक्त मुंबई मध्ये, mansukh hiren
निर्लज्ज फडणवीस, #Resign_फडणवीस निर्लज्ज bjp
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
स्वस्था चालकाने जर सीसीटीव्ही काढले असतील तर पुरावा लपवाल्याचे कलम लावून त्यांचेवर देखील कारवाई करण्यात आली पाहिजे.
गुजराती लॉबी 6:10 6:11 bjp ला महाराष्ट्रातून हटवा मग सर्व महाराष्ट्रात बरं होईल
तुमच्या सारख्या स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यां पत्रकारांमुळेच अशा घटना उघडकीस येतात आणि त्यातली सत्यता बाहेर येवून लोकांना माहीत पडते.
निषेध करायचा तरी किती. यंत्रणा राजकारण्यांनी पोखरल्या जावून कुचकामी, हुजरेगिरी करणाऱ्या झाल्यात.
प्रशांत जी आपल्या निर्भिड पत्रकारितेला शुभेच्छा
One and only Prashant Kadam sirji
Right. .salute to Prashant Ji. 🙏
अक्षय शिंदेचा टिळा लक्षात ठेवा.
टिळा हा हिंदू लोक अभिमानाने लावतात, इथ त्याचा काय संबंध!
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
मुस्लिम आणि निळे झेंडे वाल्यांचा गुलाम आहेस तू 😂
पोलीस सरकार साठीच काम करतात. जनते साठी .नाहीतर तुम्हीच काम आमच्या साठी विडिओ. बनता सर thank you so much
सरकार चा धिकार असो up बिहार केला महाराष्ट्र राज्य चा आरोपी ला पोलीस चा धाक नाही राहिला
कायद्याचे रक्षक पोलीस च असे वागतात कुणाकडे न्याय मागायचा ॽ
या प्रकरणात फक्त फडणवीस जबाबदार आहे कारण त्याने पोलिसांना वेठीस धरून कारभार चालवत आहे या निर्लज्ज माणूस आहे त्याला राजीनामा द्यायला पाहिजे
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
निर्लज्ज सदासुखी सरकार!
प्रशांत जी good विश्लेशण..... पण पुढे काही होणार नाही.... हे BJP सरकार आहे..
धन्यवाद प्रशांत कदम.
धन्यवाद प्रशांतजी खुप छान विष्लेशन .हे सरकार सत्तेत राहु नये
आपटे आणि सहकारींचे फोन ट्रेस करा.
गृहमंत्र्यांनी राजकारणापेक्षा आपल्या मंत्रालयात लक्ष द्यावे.bjp हटाव देश बाचाओ
विचीत्रा वाघ (मांजर) कुठल्या बिळात लपून बसली आहे,जर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असते तर ह्याच भाजपने संपूर्ण महाराष्ट्रभर धुडगूस घातला असता.
आदरणीय पत्रकार प्रशांत कदम साहेब अतिशय सविस्तर विश्लेषण तुमच्या पत्रकारिता मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
शाळेच नाव आणि अनुदान बॅन केल पाहिजे
त्या संस्थेच्या अध्यक्षा ला पुरावे नष्ट केल्याबद्दल तसेच माजी नगराध्यक्ष ला महिला पत्रकाराला वाईट बोलणारा या दोघांनाही अटक केली पाहिजे
सगळ्यात पैसे खाऊ गृहमंत्री दाखवू देत नाही महाराष्ट्राचं बिहार केलंय यांनी
प्रशांत सर, आपण हा संवेदनशील विषय फार योग्य तऱ्हेने सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितला. धन्यवाद !
महाराष्ट्रात तरी हा दोष भ्रष्टाचारी आणि कलंकित सत्ताधाऱ्यांचा आहे. कारण हे मींधे फडणवीस सरकार आल्या पासून गुन्हेगारीचा दर आणि प्रकार वाढले असून त्यांचेच सहकारी असल्याने गुन्हेगारांना सुटण्याची ग्यारंटी आहे.
प्रशांत भाऊ एकदम परखड मत मांडतात तुम्ही... जय महाराष्ट्र...🙏🙏🚩🚩
अनाजी पंतांची परंपरा चालवणारे सरकार हटवा महाराष्ट्र वाचवा
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
सरकारमधली सर्व नेते निर्लज्ज आहेत.गुन्हेगारांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही. याला राजकारणी नेते सर्वस्वी जबाबदार आहेत.सरकारचं जाहीर निषेध.
Perfect विश्लेषण thanks dada
एक संतप्त बदलापूरकर 🎉🎉🎉
अशी कृत्य करणारा जिवंत ठेवलाच नाही पाहिजे. जेणे करून पुन्हा असे कृत्य करण्याची संधी मिळाली नाही पाहिजे.
फडणवीसांनी फोडाफोडी करायचे राजकारण सोडून महाराष्ट्र हितासाठी काहीतरी करायची मानसिकता ठेवली पाहिजे.
राष्ट्रपती या महिला आहेत v त्यांना शक्ती कायद्याची तरतूद कळली नाही का की 4 वर्षाच्या दोन चिमुरडी मुलीं बद्दल किंवा महीलां बद्दल काहीच भावना नाहीत अस वाटतेय.
महाराष्ट्र up, bihar झालाय
सरळ आहे आपटे संघ संबंधित, तर शिवसेना शहराध्यक्ष म्हात्रे सरकारी लाभार्थी असल्यावर या mahabhaganvar कारवाई करणार का महायुती.... अक्षय शिंदे la तर जनता धडा शिकिण्यासाठी खंबीर आहे पण राजकीय आश्रीतांना धडा कोण शिकवणार?
चित्रा वाघ काय बोलणार यावर?
काहीही बोलणार नाहीत. एकेक किळसवाणी मंडळी आहेत.
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
चित्रा बाई कुठे गेली
गृहमंत्री आपले कर्तव्य विसरून फक्त पाडापाडीच्या राजकारणात गुंतलेले आहेत.
भा ज प च्या दबावाखालील लाचार पोलीसांना पहिले शाशन द्यायला पाहिजे हे गृहमंत्री कदापि करनार नाहीत
आता राणे कुठे आहेत
Great great विश्लेशण
प्रशांत सर उत्तम काम करताय! तुमच्या
सारख्या यु-ट्युब वर "खरी माहिती"देणाऱ्यांची गरज आहे.
Thanks Sir!
साहेब
BMC जाहिरात आली आहे त्यात खूप भयानक अटी घातल्या आहेत
आपण लक्ष घालून हा मुद्दा चर्चेत घेऊन योग्य न्याय मिळावा या साठी आपण प्रयत्न करावा......
Chitra wagh atta tari Jaag..😢😢😢
सरकारने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे
प्रथम नैतिक जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. व त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी.
Love you Mr.Pranshant best "PATRAKAR.reality to show common people is the motto of our PATRAKRITA.and is best.for society.thanks lot and go ahead .
राजकीय लागेबांधे म्हणुन ऊशीर झालाय ?
ह्या आमदार / खासदार व फुकट्ययांचे यांचे 30 टक्के पोलिस संरक्षण काढुन जर प्रत्येक विभागात नियुक्त केले तर पोलिसांचे काम योग्य रित्या विभागले जाईल.
खूप निर्दयी नींदनीय आहे महाराष्ट्र चे राजकारणी यांच्या संस्था चालक तसेच सहकारी यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे विरोधीपक्ष यांचे वर थोपवून माजी नगराध्यक्ष हे बेताल वक्तव्ये करणारे या लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहे खोके सरकार
मी ठाणे जिहाल्यातील आहे आम्हाला आमचा पालकमंत्री कधी thane😂जिल्यात दिसलाच नही ☹️☹️
गृहखाते आणि CM राज्यात हिंदू मुस्लिम करण्यात जास्त रस आहे. आपल्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करणाऱ्यांचे समर्थन सत्तेत बसलेले करतात. ह्यातच सरकार किती तत्पर आहे दिसते. दंगल करुन राजकीय पोळी भाजण्याचे दिवस गेले आता फक्त प्रत्येक नागरिक आपल्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत आहे. सत्ता येते जाते देश आणि देशातील जनता महत्वाची आहे . 🇮🇳🚩🙏🏻
संस्था चालक शाळेचे मुख्याध्यापक प्रशासन पोलिस स्टेशन सर्वांना आरोपी बनवुन खटला दाखल केला पाहिजे पण विकलं गेलेले राजकारणी भाजपाचे पुढारी.
सदर शिक्षण संस्थेची नोंदणीच रद्द करुन त्या विद्यार्थ्यांची दुसरीकडे व्यवस्था करावी.
Home minister state che as well as country che bin kamache ahet....careless..कळस केलाय .
सर्व आटापिटा आपटे साठी आदर्श शाळा महाराष्ट्राची महाराष्ट्राचा लाडका भाऊ की भाड....
Thank you sir video banla badal
15 तारखेला मुख्यमंत्री शिंदे साहेब बदलापूरला आले होते प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन करण्यासाठी
पोलिसांना कोणाचा दबाव होता की ज्या मुळे F I R दाखल करायला एवढा वेळ घेतला त्यांना बळीचा बकरा बनवलं जातंय ,बिचारे सांगू शकत नाहीत की कोणा कोणाचा फोन त्यांना येत होता याची पण चौकशी झाली पाहिजे ,पण तसे होणार नाही हे नक्की!
यावर कळस म्हणजे या घटनेचा निषेध करणाऱ्या पालकांवर कायद्याचा बडगा उगारला जात आहे
हो मी मुलींचाच पालक आहे.त्या सर्व मुलींना मी काय सर्वांनीच आपल्याच मुली मानूनच विचार करावा आणी काल जे झाल ते सरकार कसली कसली गॅरंटी देते देणार दंडवत सरकार
आता भाजपचा आमदार नारायण राणे पोरगा नितेश राणे का प्रतिक्रिया देत नाही
शाळेवर बुलडोझर चालवणार का ?
कदम. साहेब. नमस्कार.
सरकार हे आधळे शाळेतल्या संस्था चालक मात्रे जन्म ठेप शिशा द्या
सर्व पक्षांचे लाडके हे परप्रांतीय आहेत!
बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलेल्या एक गीत, १९७० साली महाराष्ट्र राज्य दिनी गायलेले गाणे. काय महाराष्ट्रातील संस्कारांचा संस्कृती लाभलेला महाराष्ट्रातील राजकारण्यानी काय अवस्था करून ठेवली आहे.
निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस आपण राजीनामा द्या आपण आपण न्याय देऊ शकत नाही
ती पप्पी वाली बाई कुठे आहे, तिला म्हणावं काय तो दांडा कुठे आहे तो काढ.
Good job sir
"लाडकी बहीण" योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनो, बदलापूर घटनेचे श्रेयही तुमचंच आहे हे विसरू नका.
गृहखाते फक्त पक्ष फोडणे ,विरोधकांना जेल मधे टाकणे यातच मश्गुल आहे. सामान्य जनते बद्दल काहीही आस्था नाही.फक्त आव आणणे व दिखावा करणे एवढच काम...