वसंत देशमुख यांनी चूकच केली परंतु त्यानंतर थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन जे कृत्य केल ते खुपच चुकीच आहे.... या घटने मध्ये दोषींना कठोर शिक्षा व्हावी..... आ. थोरात यांचा अकार्यक्षम कारभार पुढे आला आहे........
या घटनेमुळे एका गोष्टीचा प्रत्येय आला ती म्हणजे संगमनेर मधील दहशत. आ. बाळासाहेब थोरात यांनी पाळलेली गाव गुंड काल सक्रीय झाले व संधीचा फायदा घेतला.... थोरात साहेब हाच का तुमच्या तालुक्याचा विकास????
या घटनेमुळे संपूर्ण तालुका भयभीत झालेला आहे...... जर वक्तव्य करून अशा घटना घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतला आहे थोरात च्या लोकांनी.... थोरात यांनीच सुपारी दिली असेल...........
परिवर्तन अटळ आहे संगमनेर तालुक्यात🎉🎉
विखे कुटुंब एकनिष्ठ नाही.... एकच साहेब थोरात साहेब...
एकदम बरोबर सुजय विखे पाटील , थोरात यांनी कितीही कट.रचू द्या , संगमनेर ची जनता आपल्या सोबतच राहणार आहे
वसंत देशमुख यांनी चूकच केली परंतु त्यानंतर थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन जे कृत्य केल ते खुपच चुकीच आहे....
या घटने मध्ये दोषींना कठोर शिक्षा व्हावी.....
आ. थोरात यांचा अकार्यक्षम कारभार पुढे आला आहे........
सुजय दादांचं काम नेहमीच प्रेरणादायी असतं. त्यांच्या निर्णयांमुळे अनेकांना फायदा झाला आहे
ही दंगल बघून अस वाटतय कि, थोरात् साहेबांचे कार्यकर्ते कुठल्याही नीच थराला जाऊ शकतात. त्यांनी महिलांनाही मार हान केली आहे .. .. ..
बरोबर आहे गाड्या जळण्या पेक्षा जो बोलला त्या जाळा
राधाकृष्ण विखे ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतिशय मेहनत घेतली आहे
साहेबांनी ठरवलेली दिशा योग्य आहे. गावबंदी म्हणजे एक प्रकारचा गळा घोटणे!
सर्व गोरगरीब जनता ही सर्व विखे साहेबांच्या मागे आहे.
सुजय दादा यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या विचारशक्तीने अनेक समस्यांचे निराकरण केले आहे
भाग्य आहे मग निवडून का दिले नाही..... 😂
मग दक्षिणेकडील लोकांनी त्यांना का झिडकारले -
विखे पाटील यांचे कार्य स्थानिक समुदायाची गरज पूर्ण करते.
किती वर्ष सत्तेत आहे विखे पाटील तरी अहिल्यानर चा विकास झाला नाही
राधाकृष्ण विखे नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतात.
भांडन लावणार वाटतं
वसंत देशमुखचा जाहीर निषेध
या घटनेमुळे एका गोष्टीचा प्रत्येय आला ती म्हणजे संगमनेर मधील दहशत.
आ. बाळासाहेब थोरात यांनी पाळलेली गाव गुंड काल सक्रीय झाले व संधीचा फायदा घेतला....
थोरात साहेब हाच का तुमच्या तालुक्याचा विकास????
Only thorat
महीलांचा अपमान करून हेच करा
या घटनेमुळे संपूर्ण तालुका भयभीत झालेला आहे......
जर वक्तव्य करून अशा घटना घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतला आहे थोरात च्या लोकांनी....
थोरात यांनीच सुपारी दिली असेल...........
बघु वेळ आल्यावर
सर्वांनी एकत्र येऊन या मुद्द्यावर आवाज उठवायला हवा. आपल्या गावांचा हक्क जपला पाहिजे!
हा विखे हरणार भामटे
1000%😂😂😂😂😂
@@DipakChkgorथोरात चे पाळीव आले कमेन्ट मध्ये
विखे पाटील ग्रामीण भागात विकसित होण्यासाठी दिशा दिली
महसूल मंत्र्यांनाच गाव बंदी, राज्यातील भ्रष्टाचारास महसूल मंत्री च जबाबदार
सुजय विखे पाटील only ❤
सुजय पर्व ❤
विखे पाटील यांचे कार्य समाजातील एकतेसाठी महत्त्वाचे आहे
गावांचा विकास लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे. गावबंदीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे
महसूल मंत्री म्हणून साहेब तुम्ही योग्य भूमिका घेत आहात. गावबंदीला कदापि मान्यता मिळू नये!
विखे पाटील यांचा आवाज जनतेसाठी मार्गदर्शक ठरला आहे.
राधाकृष्ण विखे यांचे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत.
विखे पाटील जिंदाबाद
फक्त बाळासाहेब थोरात साहेब 🔥🔥✌️✌️
1 no saheb asech akaramk raha samor chhe chandila paay palatil.
सुजय दादा तुम आगे बढो हम हमेशा तुम्हारे साथ है..........
थोरात यांची संस्कृती दिसून आली.......
आता परिवर्तन होणार........
सर्व गोरगरीब जनता ही माझ्या विखे पाटील साहेबांच्या मागे आहे त्यामुळे आमचे साहेब आजच निवडून आलेले आहेत.
Excellent Saheb
विखेचा अहंकार संपणार
परिवर्तन होणार नक्की
विखे साहेब हे सर्व धर्म जपतात म्हणून आज त्यांना सर्व जाती धर्म यांच्या कडून समर्थन आहे
विखे पाटील
Amhi sangamneri pan sujay dada support
नगरचे पालकमंत्री म्हणून काय विकास केलाय
विखे पाटील यांचे नेतृत्व सकारात्मक परिणामांसाठी ओळखले जाते.
Only sujaydada maarasteache bhavi kendratil bharat sarkarche strong netrutwa
सुजय विखे पाटील यांची जनमानसात लोकप्रिय आहेत. म्हणून थोरात यांनी केलेला केविलवाणा प्रयत्न..पराभव होणार आहे.. आम्ही सुजय विखे पाटील यांच्या सोबत...❤❤🎉🎉
ओन्ली विखे साहेब, विकासाचा पॅटर्न
Right only vhike
Fix aamdar sujay dada
पार्सलच का ..... संगमनेर मधीलच ऊभा करा आणि दय