CRPF चा हा माजी जवान महिलांना मारून त्यांची अंतर्वस्त्रे घालून का झोपायचा ? | Umesh Reddy Story
Вставка
- Опубліковано 2 лис 2023
- CRPF चा हा माजी जवान महिलांना मारून त्यांची अंतर्वस्त्रे घालून का झोपायचा ? | Umesh Reddy Story
18 महिलांची शिकार, त्यांच्या अंतर्वस्त्रानं भरलेली पोती, हिस्ट्रीतला सर्वात खतरनाक सायको किलर कोण ?
वासना या शब्दाला सुद्धा स्वतःची लाज वाटेल असा एक खुंखार क्रिमिनल भारताच्या गुन्हेगारी इतिहासात होऊन गेला. आता मी असं का म्हणालो तर त्याचं कारण म्हणजे या माणसानं त्या काळात जवळपास 18 किंवा त्याहून अधिक महिला आणि मुलींवर अत्याचार करून त्यांचे खून केलेत. बरं तो पेशानं कोणी अट्टल गुन्हेगार होता का तर नाही तो होता CRPF चा एक माजी कर्मचारी आणि त्याचं नाव होत उमेश रेड्डी. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या उमेशला महिलांच्या अंतरवस्त्रांचा भलताच शौक होता. जेव्हा तो महिलांवर अत्याचार करून त्यांना संपवायचा तेव्हा तो त्या महिलांची अंतरवस्त्रे घालून झोपायचा. बरं त्याला कामवासनेनं इतकं खाऊन टाकलं होत की त्याला संभोगाशिवाय दुसरं काहीचं सुचायचं नाही. ९० च्या दशकात या सिरीयल किलर उमेश रेड्डीची कर्नाटकात इतकी भयाण दहशत पसरवली होती की दिवसाढवळ्या बायका घरातनं बाहेर पडायला भ्यायच्या. साठच्या दशकात मुंबईत दहशत माजवणाऱ्या सायको किलर रमन राघवपेक्षा उमेश रेड्डी ह्ये रानटी जनावर होतं. बरेचजण त्याला इंडियाचा चार्ल्स शोभराजही म्हणायचे. कारण कधीकाळी चार्ल्स शोभराज सुद्धा महिलांना मारून त्यांना बिकनीवर कुठेही फेकून द्यायचा. आजच्या या व्हिडीओत त्याचं उमेश रेड्डीच्या क्रूरकर्माची संपूर्ण केसस्टडी तुमच्यासाठी घेऊन आलोय जेणेकरून तुम्हाला ह्ये कळावं की माणूस जेव्हा त्याचं माणूसपण सोडतो तेव्हा तो कुठल्या लेव्हलचा जनावर होतो..?
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#umeshreddystory
#umeshreddykannadafullmovie
#umeshreddy
#umeshreddyinterview
#umeshreddystorykannada
#umeshreddycase
#umeshreddykannadamovie
#umeshreddycrimepatrol
#umeshreddynetflix
#umeshreddymalayalam
#umeshreddynews
#umeshreddycasetamil
#umeshreddyrealinterview
#umeshreddytamil
#arungawlihistory
#arungawlivsdawoodibrahim
#manyasurvevsdawoodibrahim
किती वेळा पकडला जातो आणि पळून जातो म्हणजे म्हणजे पोलिसांचा किती निष्काळजीपणा😢
Tom and Jerry game
Politics
Setting karat asel
Bharpur pagar no tension mag kasa pakadnar gnhegarala
काही वेळा पैसे देवून पळून गेला असेल
गुन्हेगारांपेक्षा पोलीसांना सजा झाली पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच एवढ्या गुन्ह्यांना खतपाणी मिळाल.
Rajeshahichi magni karavi mag police kay pratek vyaktila rajyatil shiksha kaay aste te smjel... Eg Chourang, shirched..😂
भांग पिऊन पैदा केलंय वाटत तुला म्हणून अस बोलतोय 😂
दोष कायद्याचा आहे. पोलिसांचा नाही.
@@dilipdeshmukh3022 Dosha kayadyacha nahi , Dosha police yancha aahe tapas kartana tapasat truti thevane jenekarun ghunegarala tyacha fayda hoil .
तो अजून पर्यंत जिवंत आहे ही आपल्या न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे.. ❌️❌️
100 वेळा पळून गेला तेव्हाच एन्काऊंटर करायला पाहिजे होते, shame on कर्नाटक police पुरावे पण गोळा करू शकले नाही 😡
ह्या साऊथ इंडियन ची फक्त सिनेमा बनवण्यात च हुशारी
योगी सारख्या मुख्यमंत्र्यांची संकल्पना त्यावेळी नव्हती.
Encounter chi order pahije 😂..
Ti Kai bhadkhau Yogi sarkar thodi kadhi pan kuthe encounter karaila
कायद्यावरचा विश्वास उडालेला आहे,
ही बातमी पाहिल्यानंतर कायद्यावरचा विश्वास ,💯उडाला😢
ha na अरब देशातील कायदे लागू झाले पाहिजेत भर चौकात सिधा मुंडी च छाटली पाहिजे अश्यांची
भारतातील न्यायव्यवस्था इतर देशांसारखी कठोर नाही त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसते
Baba cha kayda😂😂😂😂
@@devkharat1039 अरे दादा शे*न्या CRPC कायदा इंग्रजांच्या काळातला आहे ,,,तो 😂😂😂
💯✅
@@devkharat1039तेच्या मूळ तू बोलतोयस लायकी नाही तुझी बाबासाहेब यांच्या विरुद्ध बोलायची तेंच्या एवढं शिक्षण घेऊन दाखव मग बोल 💙💯🇮🇳
@@devkharat1039 Yedzavya kayda chalvayala sagle ucch jatiche harami ch basle aahet. tuze 33 goti dev kuthe ghalun baslele astat jevha gunhe ghadtat 😂😂
अनेकदा आपण समाजात पाहतो, अनेक तरुण काम वासनेने भरकटतात..
अश्या वेळी एकदा वि. स. खांडेकर लिखीत "ययाती" ही कादंबरी नक्की वाचावी...!!!😊
फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे होती, समाजाला घातक सैतान आहे.जन्मठेप नाही, इन्काउंटर नाही तर फाशी..
🙏🦁🚩🚩
वारे कायदा वा ... वाजवा टाळ्या ...
एक वेळ जनावर माणुस बनेल ...
पण माणसाचं रूप घेऊन फिरणारं जनावर कसं बदलु शकेल .. हे त्यानेच त्याच्या वर्तवणुकीतन सिद्ध केलं होतं. तरी त्याला पुन्हा पुन्हा संधी दिलीत .. काय म्हणावं कायद्याला
छञपती शिवाजी महाराज यांची शिक्षा त्यांनी कसे डोळे काढायचे बलात्कार करणाऱ्या यांचे,पाय कापणे तसली शिक्षा पाहिजे
अरेरे किती कमजोर आहे आपला कायदा 2009 ला फाशीची शिक्षा होऊनही 2024 पर्येंत फाशी झाली नाही शेवटी 30 वर्ष शिक्षा झाली काही दिवसांनी तो सुटतात...काय म्हणत असेल त्या आई बहिणीचा आत्मा..देवा सरकार ला बुद्धी रे देवा असल्या कायद्यात वर्षाच्या आत बदल झालाच पाहिजे..महिलांच्या बाबतीतले सर्वच निर्णय 1 वर्षाच्या आत निकाली निघून शिक्षा झालीच पाहिजे....बधिर अशिक्षित लोक कायद्यात बदल करायला पण विरोध करतील त्यांच्या डोक्यात त्यांचे अशिक्षित नेते विष भरवतात आणि हे बधिर लोक झेंडे घेऊन रस्त्यावर उतरतात
संविधान भक्त कायदा बदलू देत नाहीत त्यांच्या एवढं लक्षात येत नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन सुजाण माणसं गृहित धरून लिहिले आता तशी सुजाण माणसं राहिली नाहीत मग तसे सौम्य कायदे कशाला पाहिजेत . आता परिस्थितीनुसार कायदे कठोर करावे लागतीलच तरच गुन्हेगाराला सजा मिळेल व पीडितांना न्याय मिळेल तसेच गुन्हेगारावर कायद्याचा वचक राहिल व गुन्हेगारी पण कमी होईल.अशा निर्दयी अट्टल गुन्हेगारांला वाचवण्यासाठी वकिल कोर्टात त्याची बाजु मांडण्यासाठी उभे राहतात हे अजुन एक आपले दुर्दैव आहे.
You are absolutely right
Aaplya deshachi sarkar jatibhed ,marathokya karnyat busy aahe
या महात्म्याला 30 वर्षाची शिक्षा देण्यापेक्षा त्याला भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता. न्यायालयाने हा खूप चुकीचा निर्णय दिला. असेच निर्णय द्या म्हणजे या प्रजातींची संख्या वाढेल
किती बेजबाबदार प्रशासन आहे आपलं.....
आपल्या लोकांमध्ये प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा अशा सद्गुणांची कमतरता असल्याने असे गुन्हेगार मोकाट सुटतात.
उशिरा न्याय हा अन्याय च असतो, धिक्कार अश्या बकवास न्याय व्यवस्थेचा,७ ते ८ निष्पाप लोकांचे जीव घेउन सलमान खान मस्त एंजॉय करतोय असे बरेच उदाहरण आहेत
Tyala tar pahila thokala pahije
हां पोलीसांच्या तावडीतुन किती वेळा पळाला पोलीसा चा गहाळ पणा व शेवटी फाशी ची शिक्षा पण नाही
फाशी द्यायची की नाही हे फक्त भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे आहे अडाणी लोकांनी आपले विचार अभ्यास करून मांडावे 🙏💯🇮🇳
माफीचा अधिकार आहे राष्ट्रपती ला कलम 72 (ब)
@@Bhim-th2lc Jay Bhim bhauu 💙😊🇮🇳
न्यायव्यवस्था जर अशीच राहिली तर एक वेळ अशी येईल की जनता न्यायव्यवस्था हातात घेईल आणि गुन्हेगाराला शिक्षा देईल.
Yasathich Savidhan badhla mohim ahe na 😂😂😂😂😂😂😂
खुप छान माहिती दिलीत. Good 👍
10ते 15 वर्ष एका इतक्या मोठया गुन्हेगाराला शिक्षा देण्या साठी लागतात तरीही शिक्षा भेटत नाही हेच कारण आहे भारतात गुन्ह्यात वाढ होण्यासाठी
Shame on indian system
Bharich video banvta dada 👍
That is called the Indian Judicial System....
सर्वात खराब कायदा 🙏कमजोर,हीन,व्यवस्था
तुझ्या नावावरुन , हेच बोलशील अशी अपेक्षा 😂
@@pmarutib1466 भिक्कार
कायदा खराब नाही. माणूस खराब आहे
Are zatu kayda chalvnare murkh ahet tu andh bhakt ahes tula kay ssmjnar shalet jay agodar
Rajeshahi kayde pahije hote . Chourang ,Shirched ....
पोलीस एनकाउंटर का नाही झालं ह्या सैतानाचं
यामुळेच गुन्हेगारी वाढते. गुंडांना शिक्षा भेटतच नाहि. नावालाच आहे न्याय व्यवस्था.
न्याय व्यवस्थेत 'न्याय मिळत नाही' हे न्यायव्यवस्थेनेच सिद्ध केलं !! गुन्हेगाराचा विचार करणारी न्यायव्यवस्था पिडीतांचा विचार करण्यास असमर्थ ठरली आहे !! #अंधाकानून
अरे कुबड्या पळालाय किती वेळा ते बघ😂😂😂
बोकाळलेली लोकशाही, कायद्याचा नाही धाक,वेळकाढूपणा न्याय व्यवस्था, कायद्याचा रक्षणकर्ता ढिसाळ, समाजात नाही एकता अन्यायाविरुद्ध लढण्याची. मग होणार काय ❓
तो पळून जाऊन हे सगळे प्रकार करत होता... पोलिस वाले किती जबाबदार आहेत ह्या घटना मध्ये
१० गुन्हेगार सुटले तर चालतील पण एका निर्दोष व्यक्ती ला शिक्षा नको म्हणून आपल्याकडे सर्व पडताळणी करायला वेळ लागतो 🙏
काँग्रेस सुरुवाती पासून देशाची व कायद्याची वाट लावली... 🚩🚩🙏🙏
पुरावे किंवा पोलीस कमी पडले नाहीत सर तर कायदा आणि न्याय व्यवस्था नपुंसक झाली आहे
कतर सारखी नशेचे पदार्थ विक्री करणा-या लोकांना फाशी दिली जाते तशी कडक शिक्षा भारतात दिली जावी
Bhau aapan kuthe practice karata.....mhanje kontya court madhe practice karat aahat.....
हिच तर खासियत आहे आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेची...😂
@devkharat1039 खैरलांजी मधील बलात्कारी मराठ्यांना सगळे पुरावे असून पण स्वतःच्या जातीचा असल्याने कोणत्याही मराठ्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही.. त्या गुन्हेगार लोकांना सोडवायला संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. जेल मधून सुटल्यावर त्यांच्या आई आई बहिणी त्यांची ओवाळणी करतात आणि या सगळ्यात मराठे कायद्याला दोष देतात. समाज आणि नैतिकता पण महत्वाची असते... एकदा sc st लोकांचे सरकार बनवून बघा सगळे अधिकारी आणि गुन्हगार लायकीत येतील..
Shame on Law and order 😢
फाशीची शिक्षा झाली पाहिजे
हे जर खरे असेल तर मग पोलिस आणि सुरक्षा, कायदा, न्यायव्यवस्था यावरचा विश्वास नाहीसा होतो.
प्रसिद्ध❌कुप्रसिद्ध✅
यासाठी फक्त योगी सरकार पाहिजे
Yogi sarkar karvai kartana aapla kon dusara kon asa bhedbhav karto.. Ani minority var kadak niyam lavto
Reality jara वेगळी aahe
@devkharat1039 खैरलांजी मधील बलात्कारी मराठ्यांना सगळे पुरावे असून पण स्वतःच्या जातीचा असल्याने कोणत्याही मराठ्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही.. त्या गुन्हेगार लोकांना सोडवायला संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. जेल मधून सुटल्यावर त्यांच्या आई आई बहिणी त्यांची ओवाळणी करतात आणि या सगळ्यात मराठे कायद्याला दोष देतात. समाज आणि नैतिकता पण महत्वाची असते... एकदा sc st लोकांचे सरकार बनवून बघा सगळे अधिकारी आणि गुन्हगार लायकीत येतील..
हिंदू मत पडायला फ्क्त मुस्लिम गुनहगारना मारतो , इतर देशातिल घान हिंदू डॉन , धर्म रक्षक ,, 24 ला bjp आल्यवर समजेल crime काय असतो , सर्व बेरोजगार तरुन , हिंदू डॉन म्हनुन वोटिंग साठी bjp नेते जवल, पोलिस शांत ,ड्रग, धार्मिक दंगली , इतर crime
ईतका वेळी पळून गेला कसा कुठे तरी पाणी मुरत होते
योगी महाराजने एन्काऊंटर करुन मोकळे केले असते
Khun What a serious crime he has committed, and not once but 18 times.
Khup hushar mansane he niyam banavle aahet ha ha ha
Asach ak gunhegar nagar jilhamadha akole taluka madhe hota anna vaidya naav hote tiyache pan ak vidio banva
घ्या कायदा न्याय मिळवून देतो म्हणे...😂
@only0048 Dada tya mdhe tynchi Kiva kaydychi chuk nahi...Jo manus kayda handl krto to manus chukich ahe
Nyaydewta khrch andhali zaliy..
Pn tya 18 bayanchya ghrche lok hi andhle zalet ky
Ekichya hi ghrchyana watl nhi ka ki aplya ghrchya baicha/mulicha khunekryala marav?????
यला तलवारिने कापल पहिजे j
जय श्रीराम 🚩👑
असला कोण हाताला लागला तर जागेवर संपवा 💪🏻
पळून गेला पळून गेला, अरे हे पोलीस काय करत होते 😑😑
18 mahilanche ayushyya sampaval ...tyala fakt 30 varsh shiksha .....judge che gharche koni tya mahila madhe nahi mhanun ha nirnay ....
हा नक्की पळून जात होता का पोलीस पैसे घेऊन सोडत होते
Police 🚨 var kiti vishwas thevava haa prashnacha mudda ahe
Kiti bhangar police department ahe manjhe kiti vela palala ha
आणि 30 वर्षानंतर सुटून आल्यावर परत तेच .......वाईट .......लाचार सरकार👎👎
Kayda ha Shikshesathi aahe ki swatala vachavnyasathi Tech kalat nahi........
Shivshasan Khoop Changl jithlya tithe vishay sampvaycha Mrutyudand.......Jay Shivraay
Court what about 18 ladies
एन्काऊंटर करायला पाहिजे तेव्हाच.
फक्त आणि फक्त फाशीच
Encounter karayala pahije hota pudhil goshti talata alya assta
पोलीस काय करत होते. किती वेळा पळून गेला..
त्याचा provet part kapla pahije
Kayda kitihi changla asel pan te chalwanare lok changle nasel tar kayda ha vaitch tharnar ahe ani kayda kitihi vait asel pan te chalvnare lok changle asel tar tyache parinam pan changlech honar
भारतीय संविधान बदलून टाकरायला पहिजे
😂
प्रकरण ऐकून असं वाटतं को, "कायद्याच्या मते बलात्कार हा काही एवढा मोठा गुन्हा नाही, की ज्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी !!"
Fasi chya aadlya divshi tyala police ni sodl ast
असे गुन्हे करणाऱ्या लोकांन साठी न्यायव्यवस्थेत बदल करायला हवेत
पहिल्याच घटने नंतर ,ऐनकाँऊटर करायला पाहीजे .
फक्त आणि फक्त फाशीच नाहीतर एन्काऊंटर करायला हवे होते😢
फक्त फाशीच
फक्त फासी....
किती वाईट काम केल आजुन सजा मिळेल नाही फाशी......आजुन किती काही करत असेल.. ..
Even In recent women wrestlers case, the politician was not even called for investigation, leave alone jail him..
Atha to jivanta ahe ka???
एन्काऊंटर बेस्ट पर्याय होता
😮😮😮😮😮
निकृष्ट दर्जाची न्यायव्यवस्था
आरोपी 10 वेडा पडून जात आहे म्हणजे तेथी सुरखा व्यवस्था व्यवस्तीत नसेल
Beast of Bengalore Netflix series
हिडयाची पोलिस प्रशासननाला न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 😡😡😡😡😡
गरज संविधान संशोधनाची आहे
एकूणच पोलिसांची अकार्यक्षमता दिसते
1st te 10th class पर्यंत शाळात ipc crpc शिकवली पाहिजे जर तुम्हाला सजा माहीत असते तेव्हा माणूस चूक करायला घाबरतो
Fact fasi
भारतात पोलीस खात एकदम कडक केले पाहिजे, आणि गुंडाधारी मंत्री संत्री यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे
फाशी शिवाय दुसरी कोणतीही नाही मरेपर्यंत फासी
जे अरब देश आहेत त्यांचे कायदे ह्या गुन्हेगारी कृत्यासाठी श्रेष्ठ आहेत...
गुन्हेगार भारतीय कायद्याला काडीचीही किंमत देत नाही, अनेक टोळ्या, खुनाच्या गोष्टी fb वर पोस्ट करून कबूल करतात ही आपल्या कायद्यांची लायकी आहे.
आणि विशेष म्हणजे आपली संसद यातून काहीच मार्ग काढत नाही..
Tya veles mobil hota ka
Indian predator 4che overall story
Hamre desh kanun weak hai isliye crime jyada hote hai etna bada crime karne ke bad bhi chut jata hai ise badi vidambana kya ho sakta hai
यात पूर्ण पने पोलिस अधिकारी लोकांच्या हलगर्जी पणा दिसून येतो गुन्हे माहित असून त्याला सुटका होते पळून जातो एकदा नाही कित्यांदा यामुळे त्याने कित्येक गुन्हे केले विनाकारण स्त्री हे सहन करावं लागलं
पोलिसांना आरोपी सांभाळता येत नाही😂
जागेवरच फाशी द्यायला हवी होती,तो अजून ही जिवंत आहे याचा अर्थ आपली न्यायव्यवस्था व पोलीस मेले आहेत असेच म्हणावे लागेल
mafi mangato pan charbi wadhalele police aka crpf samor khup kamajorch asatil ani apale kayade gunegaransathi khup fayade pohachavatat , ani jar he kruty china madhe zaal asat tar to pahilyach barila fodala asata
Police yana mahiti hoti pahilach gunah var tyala encounter kele aste tar 16 mahilanche jiv vachle aste
मला एक कळत नाही हा नराधम सतत पोलिसांच्या तावडीतून कसा काय पळून जात होता... 😡😡
पोलीस किती कर्तव्य दक्ष हे कळतं
पोलिस सर्कस मधिल जोकर भारती केलेले काय , येवढ करुन 10 वेला पलुन जातो ,, एखादयाने आयुष्यभर जेल मधे सडत ठेवला असता ,,
पुलिस सुस्त आणि भारतीय justice system तर seems like corrupted and lazy and hence seems working like in favor of criminals..
भावा १० गुन्हेगार सुटले तर चालतील पण एका निर्दोष व्यक्ती ला शिक्षा नको म्हणून आपल्याकडे सर्व पडताळणी करायला वेळ लागतो 🙏
@@piyushghodekar3036..ह्याएका वाक्याच आड घेऊन..तर..गुन्हेगार....बरोबर .justicesystemच्या..आधी..न्याया.करून..मोकळे होतातच....आणि म्हणजे..तो गुन्हेगार....तोपर्यंत तो आपराधि ..जोपर्यंत तो निर्दोष गुन्हेगार..म्हणून..सिद्ध नाही होत आपल्या justice system कडून..तो ईतका वेळेमध्ये..ईतका..निर्दोषl लोकांना मारतो.....
लय गावठी भाषा वापरता राव तुम्ही पण लय भारी
त्याला मरे पर्यंत कारागृहात ठेवा..
यासाठी फक्त योगी सरकार पहिजे डायरेक्ट एक घाव दोन तुकडे
अश्या न्याय व्यवस्थेमुळे अन्याय वाढतातच.
This example shows how poor judiciary system in India. And allow criminals to repeat the crime.