Soybean, Maize Import: भाव कमी असतानाही आयातीसाठी सरकारकडून पायघड्या| Agrowon
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- #Agrowon #maize #soyabeanbajarbhav
भाव कमी असल्याने शेतकरी सोयाबीन आणि दुधाला चांगला भाव देण्याची मागणी करत होते. दूध उत्पादक तर आंदोलन करत आहेत. पण शेतकऱ्यांच्या चांगल्या भावाच्या मागणीला सरकारने आयातीला परवानगी देऊन उत्तर दिलंय. सरकारनं जवळपास ५ लाख टन मका, १० हजार टन दूध पावडर आणि दीड लाख टन कच्चे सूर्यफूल तेल आणि दीड लाख टन रिफाईंड तेल आयातीला आहे त्यापेक्षा कमी आयात शुल्कावर किंवा शुन्य टक्के आयात शुल्कावर आयातीला परवानगी दिली.
As prices were low, farmers were demanding better prices for soybeans and milk. Milk producers are protesting. But the government has responded to farmers' demand for better prices by allowing imports. The government allowed the import of nearly 5 lakh tonnes of maize, 10 thousand tonnes of milk powder and 1.5 lakh tonnes of crude sunflower oil and 1.5 lakh tonnes of refined oil at lower import duty or zero percent import duty.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
सरकारचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होणार.
पुढच्या निवडणुकीत पूर्ण साफ होण्याची तयारी करत आहे bjp व मोदया
Tyache bhakt lai zhalet bhava .saale aaite khau loka tyache bhakt ahet tyana kahi dena ghena nahi shetkaryanchi kaay vaat lagtey te
nakkich
bjp vidhan sabhela 0 honar
बीजेपी च्या मागे 2 राजे आहेत 😂😂😂😂
@@Banti-ft1eh कोण राजे, रांजेमहराजांचा जमाना गेला,आत्ता महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी राजेनचे मराठे यान चां राज आहे,चालणार
बीजीपी सरकार शेतकरी विरोधी आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत बीजीपीला त्यांची जागा दाखवा
उत्पादक शेतकऱ्यांनी जागोजागी ताटं वाजत बसून हे सरकार जागे होणार नाही. शेतकऱ्यांना भीक मागितल्याशिवाय काहीच मिळणार नाही याकरता चलो मुंबई..... चाळीस रुपये चे बाजार भाव 25 रूपया वर आणून लोकसभा लढले शेतकऱ्यांच्या कष्टाचे खाल्ले एवढा भाजपाने पैसे वाटला पापाचे पैसे असल्यामुळे वायला गेले अजून पण लुटा विधानसभेत सुपडा साफ होणार. शेतकऱ्यांचे प्रश्न किती गांभीर्याने घ्यावे आरक्षण, दुग्ध उत्पादन, खेड्यापाड्यातील कच्चे रस्ते, बांधकाम क्षेत्रातील अडचणी, खाजगीकरणातील शिक्षण क्षेत्र धोक्यात, भ्रष्टाचारातील वाढ, गोरगरिबांसाठी लढणारी जरांगे पाटेल यांचे मराठा आंदोलन यांच्यावरती एसआयटी तर मग पुण्यात सध्याच भविष्यकाळ प्रकरण कुठे चालले कॅन्सर सारखे पबवालयांनी दोन नंबर धंदे चालवणे त्यांना राजकीय दुकानदार मॅनेजअसल्यामुळे वाढलेला भ्रष्टाचाराला जनता कळून चुकली आहे . सरकार, प्रशासन चालवण्यात अपयशी ठरले आहे. कर्जमाफी कडधान्य कडधान्य अनुदान सरकार भाजीपाला अनुदान का टाकत नाही 80% शेतकरी भाजीपाला पिकवतात आढ दिवस पण टिकत नाही. अनुदान योजना कशासाठी सोयाबीन मका वगैरे वर्षभर टिकणारे कृषी उत्पन्न आहे. शेतकऱ्याला बावळट समजत आहे क्या करता शेतकरी मित्रांनो रस्त्यावर उतरा चलो मुंबई..... शेतकऱ्यांचे मुलं मुख्यमंत्री मंत्री केली. आई घाले फुकटचं खाऊन झाले मालामाल झाले. सालयांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. लाख रुपये कमावणारे शेतकरी च्या मुलाला मुलगी देणार न देणे. याला जबाबदार हे शेतकरी नेते भाडखाउ नेते जबाबदार आहे. लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करून यांना असे मिळणार तरी काय एक एक घरामध्ये तीन-तीन चार-चार पदी लागते यांना खासदार आमदार मंत्री. तरीही यांची भुक भागत नाही म्हणून यांना विसरा आता वेगळा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. एकट्याचा जरांगे पाटलांनी आपला मक्ता घेतलेला नाही. त्यानं एकट्याच्या परीने भरपूर लढाई चालूच आहे. तर मग आपल्यासारखे फुकट बाबुराव काय कामाचे. क्षमस्व माझे काही चुकत असेल. मी संगमनेर तालुक्यात राहतो माझ्या तालुक्यातील फक्त जयहो चालतो. कमना रे कमवतात गमन रे गमवता बिचारा शेतकरी राजा राजाची संघटन नसल्यामुळे तुफान लुटमार चालू आहे. शेतकरी राजा राजा म्हणून राहू नको तू जागा हो.......😢😢😢
अबकीबार विधानसभेत सुपडासाफ
अबकीबार विधानसभेत सुपड़ा साफ करू🙏🙏
त्यामुळे शेतकऱ्यांनो संघटीत व्हा सरकार 10 वर्षा पासुन जो खायला घालतो त्याला च मातीत घालायच काम करत आहे.
घाबरु नका बिजेपी ची उरली सुरली पाळ मुळ लोकसभेला खनउन काढनार😡😡😡
भारतातील शेतकऱ्यांनी शेती सोडून द्यावी शेतकऱ्यांच्या मुलांनी तर अजिबातच शेतीत न राहता इतर व्यवसाय करणे योग्य राहील आणि सरकारने या देशाला आयात करूनच खाऊ घालने
Ekdam right bolale..
एकदम बरोबर
करा बिजेपिला मतदान घेतले शकुन
पाणी 20रू लिटर आणि दूध 25रू लिटर वा अभिनंदन सरकारचे, लाजा वाटू द्या रे जरा, वय झाल्यावर जबाबदार आहे ते तडफडून मरतील, शेतकऱ्यांचा तळतळाट 100%लागेल.
नाशिक आडगाव 20 रूलिटर
शेतकरी फक्त मरतो,आणि हा अंगठेछाप शेतकर्यांच्या मुळावरच उठलाय, भाजपा ला मत देणे म्हणजे शेतकर्यांना मरणाच्या वाटेवर सोडणे., विधानसभेत विचार करा माझ्या शेतकरी भावानो. ....😢
शेती पडीत ठेवा सरकारनं सगळंच आयात कराव आणि फुकट खाऊ घाला
मोग्याम्बो खूष हूवा करा BJP ला मतदान :
पहिले हिन्दू मुस्लिम, आणि आता माळी, वंजारी धनगर विरुद्ध मराठा.....
भांडणे लावायची आणि bjp आपली पोळी शेकायची....
पण
सगळ्या जातीतील शेतकरी मेला...
सरकारने हा निर्णय घेऊन सिद्ध केले आहे कि ते खरोखर शेतकरी विरोधी आहे
येणाऱ्या विधानसभेला शेतकरी दाखवून दितीन
विधानसभा ला बि जे पी ला जबर झटका देनार शेतकरी
करा बीजेपी ला मतदान
शेतकऱ्यांना संप करा सर्व माल शहरात जाणार नाही याची दक्षता घ्या. ताकद दाखवली तरच जगणार माज उतरवा
आता मात्र खात्री पटली शेतकरी विरोधी सरकार
शेतकरी बांधवासाठी सरकार शेतकरी बांधवास बळी 😭राजा बनवणारंच उघडा डोळे बघा नीट करा नीट.
ऐकच उपाय शेतकरी ऐकजुट होऊन मोठ आंदोलन करून करण्यात याव, जोपर्यंत शेतकरीवर्ग ऐकजुट होत नाहीत तोपर्यंत सरकार आसेच निर्णय घेऊन शेतकरी दानाला लावणार आहेत
B - बकवास
J - ज्यालीम
P - पार्टी
मोदया भाव वाढवून देणार नाही
महाराष्ट्र त बीजेपी चे बी मोड होईल नक्की
शेतकर्याच्या विरोधातील दलिंदर सरकार
यवतमाळला ७३५० आहे आजचा भाव....आवक खूप कमी असूनही भाव नाही
विधानसभेला विचार पूर्वक मतदान करा, थोडक्यात निवडणुका असताना आपली ही कंडीशन, निवडणुका ऑक्टबरपर्यंत आहे म्हणजे ते सप्टेंबर मध्ये सर्व मालाला बाजारभाव ठेवतील तात्पुरता आणि निवडणुका संपल्या की परत शेतकऱ्यांचं वाटोळं पाच वर्षे हे नक्की
सरकार शेतकऱ्यांवर कोणत्या काळातील राग व्यक्त करते समजत नाही
अबकी बार महाराष्ट्र में बीजेपी सुपडा साप
खा भेसळ दुध आणि जा कँसरला सामोरे😢😢😢😢
दे मादीला निवडून
मला गाज्यां आणि आफुची शेती करावी वाटते.सरकारणे मला परवागीं द्यावी .
शेतकरी बांधवांनो विधानसभेच्या निवडणुकीत या सरकारला जोरात झटका देऊन नीट घरी पाठवा, हाच याला पर्याय आहे. हे सरकार अत्यंत बेशरम नीच शेतकरी विरोधी धोरणे राबवणारी आहेत.
मोदीच वय जबाबदार
लोकसभेला 9जागा आल्या विधानसभेलासुद्धा 9च आल्या पाहिजे तरच खरे शेतकरी समजावे
सरकारचे ध्येय्य धोरण चुकीचे आहेत
म्हणजे सरकारला बाहेरचा शेतकरी मोठा करायचा आहे
मोदीच वय जबाबदार आहे
ते कापसाचे भाव कधी वाढणार?
यावेळेस लोकसभा निवडणुकीत थोड़ा-बहुत हलका सा धक्का बसला पण बाधवानो विधानसभा निवडणुकी अगोदर च कर्ज माफी मिळवुन घेण महत्वा च ठरणार आहे कारण आता पर्यन्त चा अनुभव नंतर विधानसभा निवडणुकीत काय करायच ते तर आपण करूच पण त्याचे अगोदर जे काय ओढायच आहे ते ओढून घया
शासन काय सिद्ध करायचा प्रयत्न करतंय हेच कळायला तयार नाही आपल्या देशातील शेतकरी देशोधडीला लागावा की मोठा होता कामा नये.... उद्देश काय
शेतकर्यांनो फक्त माल एक महिना विक्री केला नाही पाहिजे तरच शेतकरी टिकेल नाही तर त्याला फाशी घ्यावी लागेल त्या पेक्षा एक केले तर फक्त आणि फक्त माल विकू नका
पहिले हिन्दू मुस्लिम, आणि आता माळी, वंजारी धनगर विरुद्ध मराठा.....
भांडणे लावायची आणि bjp आपली पोळी शेकायची....
पण
सगळ्या जातीतील शेतकरी मेला...
ONlY modi sarkar yenar tr फडणीस सरकार
Aayat honor asel tar deshat production band Kara.
शेत माल आणि शेतकरी दोघानाही
सरकार किंमत देत नाही
हेच सत्य आहे
शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय करूच नाही फुकटच्या पाण्याची बॉटल ₹20 आणि दूध 25रू
जय श्रीराम जय श्रीकृष्ण. जय सनातन त्याच्या विदेशातील जीजाजींना खुश करणारच अकबरकालीन जिजिया कर लावणारच कुठल्या बीळात आहे मोहना
भारतातील दुधाचे भाव बेंगलोर 36रूपये पंजाब 42रूपये गुजरात 38रूपये महाराष्ट्रात 26रूपये आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडलेत म्हणे दूध उत्पादक शेतकरी आता नाही तर पुन्हा नाही मतदानातील एकजूट हिच शेतकरी पाॅवर
याच्या साठीच परत बोकांडीवर घेतले आहे 😂😂
सुपडा साफ होन्याच्या मार्गावर आहे
20 रू ली बिसलेरी अन 25 ली दुध भाव कमी झाल्यावर पाण्याच्या भावात विका निर्लज्ज सरकार
एकदाच काय ते सगळंच आयात करून घ्या आणि देशातील शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही शेतीच करू नका
खूप पाटोळे करून ठेवलाय शेतकऱ्यांचे या सरकारने
ज्या शेतकऱ्यांनी भाजपला मत टाकले त्या शेतकऱ्याला सरकार घोडा लावायचे काम करते
Aankhi 5 varsh shetkaryanchya aushatle Jaana.r.
सरकार एकदम ,,गाढव,,आहे सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे सरकारने आयात न करता निर्यात केली पाहिजे म्हणजे चढ्या बाजाराचा फायदा घेण्यासाठी शेतकरी पाहिजे तेव्हढा माल पिकवतील
Maka soyabin bhartat nahi ka??
Bjp hakala.
विधानसभेला लोक बरोबर करतील
कॅन्सर पासून मुक्त करण्यासाठी पावडर मागितली
सरकारचे धोरण चुकीचे आहे
Shetakari virodhi sarkar
जे लोक B J P चे काम करतात त्याचे दूध चांगल्या बाजारात जातेय त्यामुळे काही फरक पडत नाही
थांबा विधासभेपर्यंत दाखवू
जय श्रीराम जय श्रीकृष्ण. जय सनातन त्याच्या विदेशातील जीजाजींना खुश करणारच अकबरकालीन जिजिया कर लावणारच कुठल्या बीळात आहे मोहना आता बोल
मका आज साडे चार ते पाच हजार रुपये भाव पाहिजे तर शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील.
सोयाबीन दहा ते बारा हजार रुपये भाव पाहिजे
आणि दूध साठ ते सत्तर रुपये प्रति लिटर भाव पाहिजे तर दूध उत्पादन वाढेल आणि निर्भेळ दूध शहरी जनतेला मिळेल...
विधानसभा निवडणूकित दाखवून देऊ.
आशा धोरणा मुळे शेतकरी मूलाचे लग्न जमत नाही
आगामी विधानसभा निवडणुकीत पाडा यांना 😠😠😠
Government is not in favour of farmers
बीजेपी च निवडून येईल.... यांना शेतकरी आणि मराठा समाज्याशी काहीच घेणं देणं नाहीये 😂😂😂
विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पराभव कसा होईल याची तयारी बीजेपी करत आहे
Thik aahe vidansabela padu...
आपण आता केंद्र सरकारला फक्त कोपरा पासून हात जोडू शकतो बस.
भाजप ( मोदी ) शेती व शेतकरी विरोधी आहे
हे सरकार सेतीवीरोधी आहे
भा. ज. पा. ला विधानसभेला महाराष्ट्रातून सपाटा करनार आमची एकच जात शेतकरी जात
Piush goyal la niudan anna
40₹नी रोज 1 लिटर दूध पाठवून
समोर शेतकऱ्याचे हाल हाल होणार आहे
घ्या शेकून
सरकार वेड झाले
आता तरी जागे व्हा पुढे विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे सरकारला धडा शिकवला पाहिजे आणि वरून म्हणतात की आम्ही शेतकरी बांधवांचे पाठीशी ठामपणे उभे आहे कशासाठी तर पाठीत खंजीर खुपसण्यासाठी भाजप शिंदे हटाव शेतकरी बचाव
उद्धव ठाकरे भावी मुख्यमंत्री 💪💪
Bindok sarkar.oilseeds chi shethi total band kara.
100 टक्के विधानसभेत bjp सुपडा साफ होणार ....भ्रष्ट bjp शासन.....
आता भाव भेटला तो काय कामाचा
तुरीला आणि चना चांगला भाव भेटला म्हणुन अग्रोवनच एक एपिसोड च नुकसान झालं...
सोयाबिन कापुस मध्ये झवळली होती का टरबूज ची
Atta b g pla matdan nahi
भाजपा सुफडा साफ विधानसभा
Sarkar se Kari virodhi aahe
मोदी सरकार शेतकरी विरोधी
बीजेपी सरकार सुफडा साफ
Aaplyatlech shetkari Putra jyanna thode thode tukde fekle te yancha prachar karat hote.
Tya rakshala kahihi farak padt nahi
Attasi kalalaka.
फेक बातमी आहे फक्त सरकार विरोधी भडकवण्याचे काम
मोदी सरकारलाआयात करायची काय जरूर आहे शेतकरीच काय फायदा
पुन्हा एकदा BJP ला दे धक्का शेतकरी बांधवांनो
विधानसभा निवडणूक मधे भाजपा सरकार चा सुफडा साफ करतील शेतकरी
घ्या मोदी मोदी