Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार मदत; मंत्री अनिल पाटील यांचं आश्वासन | Karja Mafi | Agrowon
Вставка
- Опубліковано 27 чер 2024
- #monsoonsession #maharashtraassemblysession #ajitpawar
राज्यातील शेतकऱ्यांना आधीच निसर्गाच्या लहरीपणानं जेरीस आणलंय. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली. त्यात सरकारच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या ताटात माती मिसळली. केंद्र सरकारनं शेतमालाचे दर पाडले. त्यामुळं शेतकऱ्यांची अवस्था पुढे आड मागे विहीर अशी झालीय. मागच्या सहा महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकऱ्यांची पिकं भुईसपाट केली. पण सरकारनं मदतीची घोषणा करून तोंडाला पानं पुसली. त्यामुळं शेतकरी नाराज आहेत.
The farmers of the state have already been affected by the vagaries of nature. Sometimes heavy rains and sometimes drought worsened the condition of the farmers. In that, the policies of the government mixed soil in the plate of the farmers. The central government reduced the prices of agricultural commodities. Due to this, the situation of the farmers has become like a back and forth well. In the last six months, heavy rains and unseasonal weather destroyed the crops of farmers in the state. But the government announced help and wiped its face. Farmers are upset because of that.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर भाजप गेले आणि शिंदे पण
विधानसभा पराभूत करणार शेतकरी महायुतीला
शेतकरी कर्ज माफ करा
Sheytkari karj maap kara
पीक विम्या बद्दल कोण्ही तरी विचार
कर्ज माफी चे काय झाले
कर्ज माफी करा मायबाप सरकार😢😢
मुख्यमंत्र्यांनी 30 जून च्या आत मदत करा हे सांगितले होते हे कुठे गेले
बँक वाले कर्जाची मागणी करत आहे तरी सरकारने लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी
कर्ज माफी घोषित कर नाही तर विधान सभा निवडनुक मध्या सुपड़ा साफ होनार
आता हे सरकार पूना येऊ देणार शेतकरी धन्यावाद
छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी लाभ मिळेल
हो दादा या योजनेची कर्ज माफी झाली पाहिजे 😢
75% पिक विमा नुकसान भरपाई मिळणार काय? वर्ष 2023-24
दूध पावडर आयात कांदा निर्यात बंदी आणि योजना बोगसपना bjp चा निषेध
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णतः गाजर दाखवलेला आहे आशा होती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय होईल पण सरकारची मानसिकता दिसत नाही त्यावर एकच पर्याय यांचं खाली डोकं वर पाय हे भाजप सरकार पाडा शेतकऱ्यांनो नाहीतर शेतकऱ्यांना फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही
१२ महिने झाले तरी आजून पीक वीमानाही प्रोचान चे पैसे नाही फोडाफोडी वाले बारबाब ' पे सगळी फेका फेक 3 महिने काडा
Karj mafi kara nahin to Garib bhasha
कर्ज माफी करा नाहीतर एवढा खटाटोप केलेला वाया जाईल समज दारोको इशारा काफी है एकच पर्व शेतकरी सर्व जय जवान जय किसान 💪💪💪💪
दुष्काळी निधी येवून सुद्धा शेतकरी ला दिले नाही निधी वापस गेला
कन्नड, तालुक्यातील, बऱ्याच, शेतकऱ्यांना, अवकाळी पाऊस झाल्याल मदत, मिळाली नाही
Kdhi bhtnar
, अजून वेळ गेलेली नाही कर्जमाफी द्या नाहीतर नाहीतर गेली म्हणून समजा
0==0
महत्वाची माहिती देण्यात बद्दल धन्यवाद
शेतकऱ्याची कर्ज माफी करायला पाहिजे, शेतकरी खूप अडचणीत आला आहे.
. आरे धन्या पहिले पीक वीमा दे चाभरा दोन दोन बायका लागतात वापराला मस्तीत आहे❤ आजून जीरनार
अतिवृष्टी च्या पैशापेक्षा कुत्रीम पावसावर जोर द्या..काय होणार आहे त्या पैशानं पाऊस का येत नाही काय केल पाहिजे ते पहा पयले
कर्ज माफ करा धनाजी
काही लोकं केंद्र सरकारचे नाव घेऊन एक दिवस वेडे होतात की काय की कारण रोज एक दिवस मी केंद्र सरकारचे नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम ठीक होत नाही
पैसे आले नाही त vote nhi det 😂
सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ आहे का ?
फक्त ७:५एपी ए जी. पंपधारकंना
यांना तरी सरसकट आहे का ? नाहीतर kyc करणाऱ्यांना किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांना इ. काही निकष लावले जातील ? हे सरकार सांगत एक, अन् पुन्हा वेगवेगळे निकष असलेलं gr काढत. निदान निवडणुकीआधी 00 असलेलं लाईट बिल दिलं तरी तितकंच समाधान...
हो ४६००००० लाख शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सर्व कषीपंपधारकंना विजबील माफ व ४४००००० लाख शेतकऱ्यांना ७:५ एच पी पर्यंत कायम बिल भरण्याच काम नाही अस भाजपचे सरकार चे मत आहे
तारीख पे तारीख 😂😂
पंचनामे करणारे अधिकारी पैसे घेऊन पंचानामे चुकीचे करतात ज्याचे नुकसान झाले त्यांचेच करतात
पिक विम्याची रक्कम आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये यांवर काही माहिती देनार किंवा नाही
कर्ज माफी झाली पाहिजे ही शेतकर्याची अपेक्षा होती आता तुमची पण निवडून येण्याची अपेक्षा असेल च ना
👌👌
कर्जमाफी झालीच पाहिजे
आरे बाबा तुला तरी कुठे काळजी आहे शेतकरयाची मगं गेली पाच महिने काय झाले
घंटा काही नाही देत हे
मस्करी चालू आहे शेतकऱ्याची
₹1 पीक विमा चालू केला आणि अजून एक दमडी सुद्धा मिळाली नाही कोणाला
शेतकऱ्याच शंभर टक्के नुकसान झाले तरी हेक्टरी २००० रु खात्याला आले हि कसली मदत आहे सरकारची सांगा आम्हाला
कर्ज माफी कधी मिळेल
NDVI चा लॉंगफॉर्म माहित नाही हे आहे आपले कृषी मत्री . म्हणून कृषी खात्याच्या माणसाला कृषी मंत्री बनवा
कापूस क्लेम चा विमा द्या .
सरकार शेतकरी विरोधी काम करत आहे
माझ्या शेतीचे खरडुन नुकसान झाले होती, तीनवेळा पंचनामा केला त्यांना लाच दिली नाही म्हणून त्यांनी दुष्काळ भरपाई यादीत टाकलं
पिंक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई
75 %पीक विमा कधी मिळेल
जिऊदे घरी झाली गाई हेघरी जानार जानार❤
महायुती सरकारने केली नाही शेतकरी कर्जमाफी, बॅंकांच्या नोटीसा येत आहेत शेतकऱ्यांच्या दारी, शेतकरी पाठविणार महायुती सरकारला सत्तेतून घरी...
जुमले बाजी करून सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये नाहीतर विधानसभेला शेतकरी त्याची जागा दाखवून देईल
Kyc करून पण पैसे नाही मिळाले
सोयाबिन चे पाच हजार रुपये कधी देणार
गाजर गाजर फक्त 🥕
जे सरकार कर्जमाफीची घोषणा करेल
त्यांनाच मतदान करा
Sarsakat karj maf kara
Doodh anudaan he dhokha aahe me doodh utpadan karito pan mala ek rupay hi anudaan midale nahi
अनिल पाटील हे 100% खोटं बोलतात
मला पण विमा आला नाही विमा ऑफिस वाले मनतात तुमी क्लीम नाही म्हणून विमा मिळणार नाही
2023 चा पिक विमा मिळाला नाही तर लोकसभेच्या जास्त वाईट परिस्थिती विधानसभेला शेतकरी करतील
शेतकरी शेतकरेचे केले हातात देनारथाबा काहीदीवस बाकी ठाकरेजी शेतकरी करनार करनार कजे माफ करनारा वाली शरत प
कर्ज माफ करा नाही तर राजकारण सोडून द्या
शेतकऱ्याला अर्थिक दृष्ट्या मारले . शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय देवून त्याचा माल सरकार स्वस्तात विकायला भाग पाडते . सरकारला शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाशी घेण देन नाही ते मेले तरी चालेल अशी सरकारची भूमिका आहे . तरी शेतकरयां नी आता हुशार होऊन मतदान योग्य ठिकानी करावे . तरच सरकार तुमची नोंद घेईल
30 जूण मणत आता 15जुलय नुसरत तारका वर तारका सरकार जवर पडत नाही नुसत तरका देनार
मदत किती आहे.हे गुलदस्त्यात आहे.
शेतकरी कर्ज़ माफ़ी झाली पाहिजे नाहीतर बी जे पी गेली आणि शिंदे पण गेले ५ वर्षा साठी
दादा जस अर्थ संकलप चालू झालं अजित च तस ऐकत राहिलो संपे पर्यंत हा कधी कधी शब्द काढेल कर्ज माफी चा 😢मी 2017 व2019 या दोन्ही कर्ज माफी योंजना पासून वंचित आहे
केळ दिले सरकार ने
अरे बाबा तू तर 30 जून सांगितली होती.
Niyamit karj mafi zalich nahi
हे फक्त शेतकऱ्याला कळतंय साहेब काही आमदार ला कळतंय नाही
शेवटी शेतकर्यांचे पदरात पडेल तेव्हा खरं
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा करा
पीकविमा कधी मिळणार
शेतकरी ची संपूर्ण कर्ज माफी कोणतेही निकष ना लावता २०२४, नवे जुने सर्व दोन लाखापर्यंत कर्ज माफी करावी
है राज्य सरकार शेतकरी यांनां गाजर दाखवत आहे
दुष्काळी अनुदानाचे केव्हा यांनी सांगितलं का
सरवाना पुन कज माप शेतकरयाना 24 घटे विज
Pikvima 2022-2023 cha deya
हे सरकार काही च करणार नाही.. फकत घोषणा करणार..
घोषणा दिवस फक्त घोषणा बाजी
कर्ज माफीच काय झाल
कृषिमंत्री शेतकऱ्याची चेष्टा करताय पीकविमा settlement करून
Dushkal cha GR hota tyat Education Exam fees maf hoti. Tyachi ambalbjavni zali ka te bagha, Are college mhant Amhala kahi nahi al fee bhara
मला भेटले 450 रुपये😂😂😂😂 आतिरुष्टि चे
सदैव तेच तेच ऐकून बोर झालो.
फूकटच्या घोषणा नको सोयाबीन कापूस ला भाव द्या
Karja mafi pahije
कर्जे माफी मागावी लागली हे दुर्दैव आहे.शेतकरीमाफी मागत नाही. तो कर्ज मुक्ती करा.
50,000 रु राहिलेल्या लोकांना केव्हा देणार.
Amhi tya Talukyat he tya mahsul Mandlat He
कर्ज माफी नाही झाली
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra India
हे सरकार फक्त घोशना करते पन अमलात आनत नाही
जळगाव जिल्हा अमळनेर तालुका उर्वरित 75 पिक विमा द्या 2023
पंचनामे नका करू कर्ज माफी करा
यामधे अमरावती तालुका तील सालोरा बु आहे का आम्हाला ना विमा ना अवकाळी काही भेटले नाही हो साहेब पटवारी बदमास आहे पैसे मागते
हे सरकार पडण्याची वेळ जवळ आली आहे आता
ऑगोवन हे पक्ष पाती चानल
Yalach mahantat chavan Baba🎉
मोठ बोलूं नए मोदी सरकार वातुल्ह काले
No disturb for vidhansabha in Instagram
Maharashtra kiti setkari aahe. Kiti setkryani wima kadhala. Aani kiti setkryala wima dila te vidhansabha madhe dakhwawe
Pik vima kadhi bhetanar