सरकार कर्जमाफी करणार हालचाली वाढल्या | Ajit Pawar | Dnyaneshwar Kharat patil
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #ajitpawar #devendrafadanvis #eknathshinde #nanapatole #uddhavthackeray #sharadpawar #dnyaneshwarkharatpatil #karjmafi #karjmafi_yojna #karjmafilist #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #agriculture #news #farming #agriculture
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर) - Навчання та стиль
2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
Ok
Ol
Ok
कर्जमाफीची खरोखरच गरज आहे 🙏
कर्ज माफ केले तर च सत्ताधाऱ्यांना मतदान
Tari sudha nahi... Pudachi 5 varsh madhe shetkari barbad hoyil
कोनतीही अट न ठेवता सरसगट कर्ज माफी व्हावी
Nahi.Sagdyanche 3 lakh/5 lakh paryant loan minus karne he best aahe.
Vidarbhat lokanche jast loan nastat.
Samja ekhadya cha 10 lakh loan asel te 5/7 houn jael asa.
Jyacha 3 ahe te zero.
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी तरच सरकार येणार
❤🎉❤🎉
कर्जमाफी झाली नाही तर यांना मतदान करणार नाही
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे.
खरच कर्जमाफी जाहीर केले पाहिजे
कर्जमाफी तरच सरकार येणार
रेगुलर कर्ज भरतात ते काय पाप करताता का जे कर्ज थकवतात ते सोकले ले बोके असतात कर्ज माफीची वाट बगतात रेगुलर वाल्यानच सुद्धा कर्ज माप झालेच पाहिजे नाहीतर सरकार सरसकट आपटणार
चालू मधल्या शेतकऱ्यांची ही कर्ज माफ झाली पाहिजे नाहीतर चालू मधला दरवेळेस अन्याय होतो आणि थकीत वाल्यांची कर्जमाफी होते
कर्ज माफी करायची असेल तर 30 जून 2024 पर्यंतची केली पाहिजे तरच सर्व शेतकरी कर्ज मुक्त होतील
रेगुलर वाल्याना पुर्ण माफ आणि थकित वाल्याना 50% भरले तर 50% माफ अस केल तर सरकार शहन नाहितर चोराना मदत करणार सरकार
@@suwarnapawar2010 खरंय की
जो कर्जमाफी करेल तोच सत्तेत असेल ❤
शक्य वाटत नाही कारण आचारसंहिते लवकरच लागणार.
खरच गरज होती. शेतकरी फक्त दुसर्यासाठी जगतोय.😢😢😢😢
खरंच कर्ज माफी झाली पाहिजे
शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्याशिवाय पर्याय नाही शेतकरी मोठा हल्ला दिल झालेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
तुमचे म्हणणे खरो होवो शेतकर्यांना मदत मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏼
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ...
कर्जमाफी हे ब्राम्हस्तरत्र आणि ते शेवट शेवट निघणार आहे
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा.... 🙏
कर्जमाफी झालीच पाहिजे..
कर्ज माफी झालीच पाहिजे तरच सरकार यैईल
सर्व रेगुलेर शेतकरी यांची सुध्दा कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जे माफ झाली पाहिजे तर.सरकार
कर्जमाफी झाली तरच मतदान नाही तर नाही
कर्जमाफी थकित व रेग्युलर अशी दोघांची पण झाली पाहिजे
फक्त रेग्युलर शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे
कर्ज माफी होन श्क्य नाही आता हया सरकार नि शेतकरी ची खुप मजा घेतली आहे
विनाअट कर्जमाफी झाली पाहिजे
कर्जमाफी दिली तरच सरकार येणार
कर्ज माफ झाले पाहिजे
फक्त घोषणा होणार आहे कारण कि आचार संहिता लागेल लवकर
कर्ज माफी करायची असेल तर 30 जून 2024 पर्यंत ची केलीच पाहिजे
आई जगदंबेची साक्ष देऊन सांगतो की जर शेतकरी कर्ज माफी दिली नाही तर सध्या सत्तेवर आलेल्या आमदार यांना गावातील शेतकरी फिरून देणार नाही
कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट द्या 50,000 द्या नाहीतर एक लाख रुपये द्या हम सरसकट द्या
महायुती सरकार शेतकरी कर्जमाफी नक्कीच करेल
जी सरकार कर्जमाफी करेल तेच सरकार येणार
कर्ज माफ केले तरच मतदान होईल
कर्ज माफी केलीच पाहिजे...सोयाबीन चा4000 चा भावा ने लागवडीचा खर्च सुधा निघत नाही आहे...
कोणतीही आत न ठेवता कर्जमाफी नाहीतर मतदान नाही
सरसकट सर्व शेतकरी बांधवांना कर्ज माफी झाली पाहीजे
2024 पर्यंत रेग्यूलर व थकित कर्ज माफ करा नाही तर सरकार पडणार हे लक्षात ठेवा
3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे कारण शेतकरी खुप अडचणीत आहे जे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करील तेच सरकार येईल
केंद्राने मदत केली तर सर्व शक्य आहे
😊 सरसकट कर्जमाफी झाली तर आनंदच आहे, देव यांना सदबुद्धी देओ
चालू वर्षीची सरसरट कर्जमाफी झाली पाहिजेत
19 ते 24 कर्जमाफी झाली पाहिजे अडीच लाखापर्यंत सरकारी चा असेल तर
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे जे रेगुलर आहे त्यांना
आम्ही सुद्धा दुसऱ्याकडून पैसे भरतो म्हणुन सरसकट झाले पाहिजे
शेवटचा पर्याय नाहीतर BJ P खल्लास
कर्जमाफी कर्जमाफी फक्त कर्जमाफी
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी व्हायलाच पाहिजे नाहीतर काही खर नाही😂
फक्त कर्जमाफी
कर्ज माफी झाली पाहिजे सर
कर्ज माफी गरजेची आहे
कर्ज माफी हाच पर्याय उरलेला आहे बिजेपीकडे नाही तर काही खरं नाही
नींतान्त गरज आहे कर्ज माफिची!
कर्ज माफ करा
तरच सरकार येईल
कर्जमाफी झाली तरच तुमचा सरकार येणार
२०१९ पासून २ लाखांपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे
हिंमत असेल तर कर्ज माफ करून दाखवा
थकबाकी दार असो वा रेगुलर कर्ज भरणाऱ्या यांची संपूर्ण कर्ज माफ व्हायला पाहिजे तरच ते सरकार सत्तेवर येईल
बस कर भाऊ 3 दिवसांनी आचार संहिता लागणार आहे 😅😅
Pese ghetle watte jr boln chenj zal
धन्यवाद. सर
कर्ज माफ करा साहेब
खुप महत्वाची माहिती सांगितली दादा धन्यवाद
कर्ज माफी आता खरोखर गरजेची आहे आणि ती झालीच पाहिजे 😊
चालू वर्षाची कर्ज माफी सरसकट झाली तरच सरकार राहील
Thanks दादा
सरकार.थकबाकीदाराला.कर्ज.माफ.करते.आणी.जे.शेतकरी.रेगुलर.कर्ज.भरतातत्यांना.50.हजार.सुध्दा.माफ.नाही.व्वा.कलयुग
2024 पर्यंत सरसकट कर्ज माफी रेगुलर सहित झाली तरच दिवाळी गोड होईल शेतकऱ्याची आणी सरकार.पण बी जे पी.च राहील
ठरलं आहे, जो सरसकट कर्जमाफी करणार त्यालाच मतदान
कर्ज माफ करा साहेब.
खरात पाटील साहेब तुम्ही जे बोलताय अतिशय योग्य आहे,पण जर सरकार कर्ज माफी करतं नाही तर आम्ही शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, कर्ज माफी हि झाली पाहिजे
जय जवान जय किसान 💪
कर्ज माफी द्यायचे असेल तर द्यावी नाही तर गप्प बसले पाहिजे
सुरुवातीला जे कर्जमाफी माफी झाली विदर्भातील शेतकरी बरोबर झाली नाही विदर्भात फक्त एक लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करा उद्या महाराष्ट्रात 1 लाखापर्यंत कर्ज माफी करा दीड लाख आणि तीन लाखाचा आश्वासन देऊ नका शेतकऱ्यांना सर्व शेतकरी छोटे शेतकरी सर्व बसतात
देउनच टाका एक दाची ❤
छान माहिती दिलीत पा,कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे.
ईतर राज्यामध्ये कर्ज माफी झालेली असताना महाराष्ट्र मध्ये का होऊ नये.
कर्जमाफी झालीच पाहिजेत
रेगुलर शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे
Kharat sir Thanks for all details farmars notification
सद्य परिस्थिती आणि पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान तसेच पिकाला मिळणारा भाव पाहता कर्जमाफी झाली पाहिजे या सरकारला कर्जमाफी नंतर नक्कीच मताधिक्य मिळू शकते
🙏🙏
कर्ज माफी झालीच पाहीजे
कर्ज माफी झालीच तर सरसकट नियमित कर्जदार चे कर्ज व थकीत शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा माफ झाले तरच ह्या सरकार विषयी आस्था वाढेल अन्यथा नियमित शेतकऱ्यांची संख्या लक्षनीय आहे.
कर्ज माफी झाली तरी सुद्धा महायुती चे येणे शक्य नाही
कर्ज माफी खुब गरजेचे आहे... ते झाली पाहिजे.
कर्ज माफी काळाची गरज आहे
कर्जमाफी हीच सत्ताधारी होण्याची पहिली पायरी आहे.
सर्व शेतकऱ्यांना सरसकट कमीत कमी दोन लाखापर्यंत आणि जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत मार्च 2024 पर्यंत कर्ज माफी झालीच पाहिजे. तरच सर्व शेतकरी या सरकारचा विचार करून पुढेही यांना निवडून देण्यात सहकार्य करेल.
कर्जमाफी पाहिजेच
भाऊ समायिक शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन अनुदान कधी मिळणार कृपया सांगावे 🙏🏻🙏🏻
पीककर्ज शेतीविषयक कर्ज माफी दिली तर महायुती सत्तेत येणार आणि शेतकरी हमखास मतदान सताधर्याला देणार only शेतकरी
एकाच नंबर 🎉 decision making process
आचासंहिता लागला आल्या,तरी अजून कर्ज माफीच्या घोषणा च चालू आहे फक्त.
कर्ज माफी झालीच तर 2024 पर्यंत थकीत असणाऱ्याची सरसकट माफ झाले पाहिजे.... नाहीतर असे काही धनाढ्य बहादर आहेत की रेगुलर कर्ज भरण्याची एपत असून सुद्धा ४-५ वर्ष कर्ज थकीतच ठेवतात व कर्जमाफीची वाट पाहतात. अश्यामुळे इतर शेतकऱ्यांवर अन्याय होतो..
Karj mafi zali पाहिजे
ज्ञानू भाउ मला काउन अस वाटते तू भाजप हितचिंतक आहे म्हणून, तूझे भरपूर व्हिडिओ पाहिले,