Andhra Pradesh वर सत्ता मिळवणाऱ्या Jaganmohan Reddy यांना हरवून Chandrababu यांनी बदला कसा घेतला?
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- #BolBhidu #ChandrababuNaidu #JaganMohanReddy
तारीख १९ नोव्हेंबर २०२१, आंध्र प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीवरही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यावेळी नायडू सभागृहातून बाहेर पडले. पण त्याआधी त्यांनी ढसाढसा रडत एक शपथ घेतली, सत्तेत परत येईपर्यंत सभागृहात पाऊल न ठेवण्याची. कट टू, २२ जून २०२४. गुंटूर इथल्या ताडेपल्ली इथे बांधण्यात येणा-या जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष कार्यालयावर आंध्र प्रदेश कॅपिटल रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून कारवाई करण्यात आली.
आता या दोन घटनांमध्ये दोन व्यक्ती कॉमन आहेत आणि त्यांचं पदही. २०२१ मध्ये चंद्राबाबूंवर टीका झाली जगनमोहन रेड्डी हे आंध्रचे मुख्यमंत्री होते आणि आज त्याच रेड्डींच्या कार्यालयावर बुलडोझर चालला तेव्हा आंध्रचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू. या दोघांमध्ये नेमका संघर्ष काय आहे ? एकहाती सत्ता मिळवणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांचा पराभव होण्याची कारणं काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
बाप मेला पक्ष गेला चिंन गेला तरी तो लढला हे तुम्हीच बोल ले होते अगोदर 😆😆
इतका खरा त्यांना पाचनार नाही साहेब
अगदी बरोबर 👍 😂😂
जगन मोहन रेड्डी ची स्टोरी चांगली सांगितली होती तुम्ही आम्हला 🥲😂😂😂
Sgle kde gu khan he bol bhidu ch km
जगनमोहन रेड्डी यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला शेवट काय झालं अति तिथे माती😅
किती विचित्र आहे बघा एखद्या भ्रष्ट नेत्याला अटक केली तर त्याच्या बाजूने सहानुभूतीची लाट येते.हे फक्त आपल्याच देशात घडते .
स्वतःच्या जीवावर किमान सत्तेत तर आले.
इथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पहा, आयुष्यात कधी 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकले नाहीत...😂
ह्या चॅनल वर 70 ते 80% नुसता राजकारणाच्या आणि राजकारण्यांच्या बद्दलचेच विडिओ बनवले जात आहेत.. थोडीशी वेगळी माहिती भेटेल ह्या हेतूने ह्यांना फॉलो केला होता.. पण दिवसातून 7/10 किंवा 8/10 पोस्ट ह्यांच्या नुसत्या राजकारणा वरच्याच...
Baobar
Mi tar unfollow kelay kadhich
जगनमोहन रेड्डी हे फक्त सुडाच राजकारण केले आहे त्यांचा फुगा आता फुटला
सहानभूती एकदाच मिळते, शेवटी प्रशासकीय निर्णय आणि पकड तेवढीच महत्वाची असते.
ह्या दोघांच्या बापाचं काय जातंय लोकांचे पैसे आहेत
हे मात्र अगदी खर
सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे... रेड्डी हा ख्रिश्चन होता... आणि ख्रिश्चन लोकांना तो झुकतं माप द्यायचा... बरा झाला त्याच पराभव झाला... परंतु बोल भिडू हे सर्व सांगणार नाही... कारण हीच माणसं पुरोगामी आहेत...😂😂😂
थोड्या दिवसात अजून एक येईल महाराष्ट्रातील.....😂😂😂😂😂😂
😂😂😂
फडणवीस
भक्त अजून स्वप्नात आहेत वाटतं 😂😂😂अब कि बार 240😂😂
2022 ला झालं की महाराष्ट्रात😂
जगन मोहन रेड्डी हा नावाने हिंदू व धर्माने ख्रिश्चन आहे.. ख्रिस्ती धर्म प्रसारकांचे चाळे सुरू केले होते हेच कारण नडले त्याला
म्हणजे सर्वच राज्यांमध्ये बेरोजगारी प्रश्न आहेच. याचा अर्थ देशात वा राज्यात कुणाचं ही सरकार असो शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच बेरोजगारी प्रश्न न मिटणारे असावेत. आणि या दोन प्रश्नांवरच निवडणूक रंगतदार होते.
म्हणजे तुम्हाला अजुनही फेकाफेकी करण्यासाठी पटाईत असणाऱ्या लोकांवर विश्वास आहे का😂😂😂
जगनमोहन रेड्डी चा अहंकार नडला YSR काँग्रेसला. वडिलांचा समृध्द वारसा विसरून जगण व ysr शर्मिला हे बहिनभाऊ फक्त वडिलांचा नावाचा वापर करू पाहत आहे. ज्या चंद्राबाबूनी तेलांगणाला मोठ्या मनाने हैद्राबाद सारखी IT सिटी राजधानी दिली व अमरावती नवीन राजधानी उभारण्याचे स्वप्न पाहिले अगदी त्या राज्यनिर्मितीच्या कामाला सुध्या जगनमोहन रेड्डीने खोडा घातला.
Jagan mohan reddy cha 500 crore rupay cha rushikonda palace demolish zala pahije.
Same modi च होणार अती आत्मविश्वास नडणार.
लाख मोलाच बोलला भावा 😂
Hattric keli modi ne ajun kay hinaar 😂
मोदींना अजूनही तु ओळेकलेस नाही. 4 वेळा cm 3 वेळा pm. तुझ्यासारखे किती आले आणी गेले.
Modi sobat RSS,Brahmin Rajput army, Bureaucracy, Judiciary aahe. Modi ekta nahi Jagan ekta hota kivha samjun ghe tyacha samaj tyacha maghe hota pan yevdya pramanat sarkari machinery nahi. Anhi tyani BJP la nehmi support kelya mule tyala anti modi wave cha pan samna karawa lagla.
उत्तम माहिती..
2004 साली विधानसभा निवडणुका मुदतीच्या आधी घेण्याची दुर्बुद्धी झाली नसती तर कदाचित आजतागायत चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहिले असते..
राजकारणात हे सर्व होतच राहते, पवारांनी पन शेतकऱ्यांच्या जमीनी कमी भावात घेऊन मोठ्या मोठ्या कंपनी ना विकल्या आहेत.
हिंदु विरोधी धोरण हे ही एक कारण आहे...
काय करायचा नाही बघा फक्त symepati वोट कसे मिळतील ह्याची रणनीती करायचा... हे खुप प्रभावी पडतंय
Bye bye Jagan 👋😅
Chinmay pahije hota
Imp gosht visarla bhava... आंध्र मधील प्रत्येक मोठ्या हिंदू देवस्थान चा प्रशासणपदी गैरहिंदू प्रशासक नेमले... जसे की तिरुपती देवस्थान...
उपरोक्त गोष्टीची शहानिशा केलेली आहे...
कन्व्हर्ट ख्रिश्चन आहे तो रेड्डी. लोकाना फसवायला नाव हिंदू लावतो
बोल भिडू चॅनल निष्पक्ष राहिले नाही
Unemployment is not an issue in elections If you consider this issue in the election then how the Modi government again win election bcoz today india is the highest rate of unemployment so today india youth not need of employment they want religion issue.
Bhidu parali golibar case vr video bnv
Viral Comment ✨
चुकी ची - रणनिती
पुन्हा अजून जिंकतील
उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक यालाच २०२४ मध्ये यू ट्यूब वर पत्रकारिता म्हणता
फक्त चिन्मय
Chinmay
I think Bol Bhidu has done the upper level research in this video might be you guyz are in hurry to post video…. In last few years Andhra has seen spike in missionary conversion
It was mostly with state sponsored and this reflected in many lower caste parts of Andhra where BJPs & Chandrababu stuck to their development plan
Forst view
First view
राजकारनी एकमेकांशी लडले तर इंडायरेक्टली जनतेचाच फायदा आहे.
First comment
Congratulations🎉🎉🎉
Only Jagan Mohan Reddy ❤❤
Chandra babu naidu nara sir ani Jagan mohan reddy sir tumhi Hindi bolnyacha prayatna kara.
आपल्या राज्या वर असलेल्या कर्जा वर ही बोला एकदा
Reel च्या वेळात ऐवड्या slow news 😅
Khup chan explain Bhava👍
शार्दुल, बोलताना झटके का लागतात?
😮
BJP बेरोजगारी सोडवनार 😅
Zero nahi zala tho punha yeyil
Second Comment 😅
રેન્ડી છે ભાઈ
😂
जगन मोहन ला गर्व झाला होता, जर कॉंग्रेस च्या जवळ राहिला असता तर एवढे नसते झाले,पण मीच हुशार असे दाखवले म्हणून ही वेळ आली
Yala jast ch maj aalela mnun jmini vr aptla
बाय बाय जगन... त्यो पवन कल्याण म्हणला.. पण पवन कल्याण अन जगन मोहन रेड्डी ची कहाणी काय आहे
चिरंजीवींना आंध्रप्रदेशमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणूकीवेळी माराहाण झाली होती,त्यावेळी कांग्रेस मधील कोणत्याही नेत्याने किंवा जगनमोहन रेड्डी यांनी काहीच विरोध केला नाही त्यामुळे पवन कल्याणने कांग्रेस व कांग्रेसमधून बाहेर गेलेल्या नेत्यांना संपवायचा विचार केला.