प्रगत आणि प्रेरणा तुम्हा दोघांनी खुपच मेहनतीने विडीवो दाखवला गावात जाण्या लोकांची हालत खराब आहे आपलया कोकणात खुपच रस्ता खराब आहे तुम्ही दोघांनी प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा सावकाश गाडीने प्रवास करा हीच देवाकडे प्रार्थना तुझ्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल कधी चांगले रस्ते होणार काम कधी करणार तुम्ही खुप चांगली माहीती सांगितली
Just travelled yesterday from Ratnagiri to Mumbai worst road condition. Slow progress of work between Ratnagiri-Sangmeshawar-Sawarde and last more than 15 yrs Road condition In raigad district is worst between Pen/vadkhal-Mangaon-Mahad.
एवडे वर्ष कोकण ची लोक शिवसेनेला निवडून देत आहे शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून दिले आता विनायक राऊत यांना दोन वेळा निवडून दिले आहे रायगड लोकसभा मधून अनंत गिते हे सलग चार पाच वेळा निवडून आले खासदार मनहून ते पण शिवसेनेचे होते नारायण राणे मुख्यमंत्री होते शिवसेनेत असताना रामदास कदम पण मंत्री होते विरोधी पक्षनेते होते भास्कर जाधव मंत्री होते आता शिवसेनेचे उदय सामंत पाच वर्षांपासून मंत्री आहेत शिवसेनेचे दीपक केसरकर मंत्री आहेत रत्नागिरी मध्ये शिवसेनेचे योगेश कदम भास्कर जाधव राजन साळवी उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्यातून शिवसेनेचे वैभव नाईक रायगड मधून भरत शेठ गोगावले आणी आजून दोन आमदार शिवसेनेचे आहेत मुंबई मध्ये सुद्धा सर्व शिवसेनेचे मोठे मोठे नेते हे कोकणातील आहेत उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मनोहर जोशी साडे चार वर्ष मुख्यमंत्री होते तरी सुद्धा हे सर्व नेते कोकणातील रस्ते हे चांगले करू शकले नाहीत देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री झाले आणी त्यांनी मुंबई ते नागपूर येवडा मोठा समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला आता त्यांनी नागपूर ते गोवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे नागपूर ते सुरत महामार्ग पूर्ण केला आहे
आम्ही पण या रस्त्यावरून मागील महिन्यात गेलो होतो आणि रात्रीची वेळ होती .. कुठला रस्ता कुठे आहे त्यात खडे किती आहेत काहीच कळायला मार्ग नाही.. बाजूने बस ट्रक गेले की डोळ्यासमोर धूळ धूळ यायची 😢😢
काही काँमेंट्स वाचून हि माहिती देतोय - The National highway system is the responsibility of the Central Government. Under the National Highways Act, 1956, National Highways became the responsibility of the central government. National Highways Authority of India (NHAI) was constituted by an Act of Parliament, the National Highways Authority of India Act, 1988. It is responsible for the development, maintenance and management of National Highways entrusted to it and/or matters connected or incidental thereto. मुंबई ते गोवा नॅशनल हायवे NH66 २०११ ला घोषित झाला. हायवेचे काम गोवाच्या बाजूनेही अजून पूर्ण झालेले नाहीय. जमिनीच्या व्यवहारात आलेल्या अडचणी, कायदेशीरबाबी, कंत्राटदारांची कमतरता आणि काही तांत्रिक कारणांमुळे काम रखडले आहे. काही अज्ञानी भक्त चुकीच्या बातम्या पसरवत आहेत! ह्या संदर्भातली गडकरी साहेबांची मुलाखत पहावी.
Me 25 Dec Dapoli warun allo, Mangaon Nizampur Pali marge allo.. But Day madhech allo, night la ha rasta me avoid karto and recommend pan nahi karnar night la..
Yes heavy vehicles madhe yetat Ani tyat resta Kharab...30% tax bharun india Madhe he aaplya nashibi yet..prefer ac sleeper bus for more than 200km if possible... have a safe journey
Hya aapla road wrun aaplya road che je main aahe.. ( mala kay bolych te samjla ch asel 😂) tyana travel karyla lavla phije m tyana samjel kay halt aahe NH66 chi
Mumbai Goa highway...most dangerous road in India.... mostly wadkhal to kolad... I also avoid this way...dada ek ajun way aahe to direct kolad la baher padto....to better aahe........ wadkhal...poinad...roha kolad ...this route is so better.... superb.....faqt 10/15 km distance extra aahe...try ...
Pragat ani Prerna please🙏 parat ase lonly, remote road ne travel karu Naka aho mala Tumhi travel karat hotat pan me tumchya sathi devachi Prayer🙏🙇🙌 karat hote. It's horrible. Thanks❤🌹🙏 for sharing.
Mumbai Goa Highway is not highway its a political dilemma, by intention people are forced to used mumbai pune expressway for short distance and pay heavy toll.
मी रोह्या मध्ये राहतो प्रगत आम्ही गेली 3 ते 4 वर्षे नागोठणे ते पनवेल रस्त्याने गेलो नाही एक तर रोहा - वाकन- पा ली - खोपोली मार्गे जातो किंवा रोहा -IPCL(रिलायन्स)- पेझारी - वडखळ - पेण ( पेण आणि पनवेल मध्ये जायचे असेल तर)असे जातो अगदी चुकून तुम्ही या रस्त्याने आलात तर वडखळ- पेझारी - IPCL (रिलायन्स) - रोहा - कोलाड असा प्रवास करा ..15 ते 20 किलोमीटर वाढतात पण रस्ता एकदम मस्त आहे.
मुंबई to गुजरात रस्ता कसा आहे .....आणि मुंबई to कोकण रस्ता असा आहे .....साऊथ मध्ये हि छोटे छोटे रस्ते आहेत तरी डांबरी छान रस्ते आहेत .....आपल्या मराठी माणसांना निवडून देवून काय फायदा ? पैसे खायला का?
Video pahayla survat kelipan voice itka kami ahe ki sarkhe earphones lavayche specialy tumche video pahayla te shakya nahi mhanun stop keli edit kartana vadhau shakla astat voice pan harkat nahi
Kasu to vakan phata and sangmeshwar to hathkamba worst patch on highway...amtem gaon sodla ki hi game shuru hoto janunbujun teula aahe jhutler gang ne hi rasta aasa...jagah kabiz karraychi aahe
२०१० मधे मुंबई गोवा महामार्ग चे दुपदरीकरण चे काम चालू झाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई गोवा महामार्ग ला आर्थिक बळ दिले मात्र रस्ता साठी भुसंपादन तसेच बांधकामांचे ठेका देण्याचे काम राज्य सरकार कडे दिले.त्यावेळी काॅंग्रेस राष्ट्रवादी सरकार राज्यात होते . सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते , रायगडचा पालकमंत्री सुनील तटकरे होते . ह्या मंडळींना विचारलं पाहिजे रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील दुपदरीकरण चे काम कोणाला दिले त्यांनी अर्धवट काम का ठेवले? ते ठेकेदार कोर्टात का गेले?
वर उल्लेख केलेलं सर्व आता भाजपात आहेत (म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली). त्यांना जाब विचारून ED अंगावर घेण्याची कुणाला हौस आहे? तुम्हाला असली हौस तर विचारा जाब. आता सर्व वाल्या कोळ्यांचे वाल्मिकीकरण झालेले आहे.
एवढा सावत्र पना का महाराष्ट्र शी काय केल महाराष्ट्रने. आता तर सरकार चा मुख्यमंत्री आहे तरी पण हीच परिस्थिति अरे फालतू गोष्ठी करण्यापेक्षा जरा महाराष्ट्रच्या हिताच बघा नाहीतर जनतेने आता त्याना गुजरात मधे पटवावे
मुंबई --- गोवा महामार्ग हा एक महाघोटाळा आहे!! याची चौकशी व्हायला हवी!! कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका!!
टाळल्या यादी तील कंत्राटदारांना पुन्हा कामं देण्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहेत.
आमदार खासदार, एवढे वर्षे कोकणात एकाच पक्षाचे असून सुद्धा ही हालत आहे
Kuthlya eka pakshache nahi. Kitari party firlele ahet sagale😂😂
Aamdar khasdar zata upat-tayat😂
अजुन द्या त्या पक्षाला मत आणि भोगा हा रस्ता
Kuthlyach partyche lok dhad nahiyet agdi bjpchehi
@@ashishkhadye4941true
प्रगत आणि प्रेरणा तुम्हा दोघांनी खुपच मेहनतीने विडीवो दाखवला गावात जाण्या लोकांची हालत खराब आहे आपलया कोकणात खुपच रस्ता खराब आहे तुम्ही दोघांनी प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा सावकाश गाडीने प्रवास करा हीच देवाकडे प्रार्थना तुझ्या मुळे आम्हा ला एवढ सगळ बघायला मिळाल कधी चांगले रस्ते होणार काम कधी करणार तुम्ही खुप चांगली माहीती सांगितली
सागरी महामार्ग, मुंबई ते मालवण, मुंबई ते अलिबाग हरिहरेश्वर,बागमंडला,तौसाळे, गणपतीपुळे जयगड
Very nice information , nice update, very dangerous road, tc
Informative video at right time, so people’s coming from Mumbai to Goa/kokan for new year celebrations can avoid this route….👍🏻
Just travelled yesterday from Ratnagiri to Mumbai worst road condition.
Slow progress of work between Ratnagiri-Sangmeshawar-Sawarde and last more than 15 yrs Road condition In raigad district is worst between Pen/vadkhal-Mangaon-Mahad.
एवडे वर्ष कोकण ची लोक शिवसेनेला निवडून देत आहे शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना रत्नागिरी सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून चार वेळा निवडून दिले आता विनायक राऊत यांना दोन वेळा निवडून दिले आहे रायगड लोकसभा मधून अनंत गिते हे सलग चार पाच वेळा निवडून आले खासदार मनहून ते पण शिवसेनेचे होते नारायण राणे मुख्यमंत्री होते शिवसेनेत असताना रामदास कदम पण मंत्री होते विरोधी पक्षनेते होते भास्कर जाधव मंत्री होते आता शिवसेनेचे उदय सामंत पाच वर्षांपासून मंत्री आहेत शिवसेनेचे दीपक केसरकर मंत्री आहेत रत्नागिरी मध्ये शिवसेनेचे योगेश कदम भास्कर जाधव राजन साळवी उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्यातून शिवसेनेचे वैभव नाईक रायगड मधून भरत शेठ गोगावले आणी आजून दोन आमदार शिवसेनेचे आहेत मुंबई मध्ये सुद्धा सर्व शिवसेनेचे मोठे मोठे नेते हे कोकणातील आहेत उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मनोहर जोशी साडे चार वर्ष मुख्यमंत्री होते तरी सुद्धा हे सर्व नेते कोकणातील रस्ते हे चांगले करू शकले नाहीत देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री झाले आणी त्यांनी मुंबई ते नागपूर येवडा मोठा समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला आता त्यांनी नागपूर ते गोवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे नागपूर ते सुरत महामार्ग पूर्ण केला आहे
कोकणातील बहुतेक नेते हे फाटके होते, अर्थात लुटारू मानसिकता असलेले....
Nice work 🙏🙏👍
आम्ही पण या रस्त्यावरून मागील महिन्यात गेलो होतो आणि रात्रीची वेळ होती .. कुठला रस्ता कुठे आहे त्यात खडे किती आहेत काहीच कळायला मार्ग नाही.. बाजूने बस ट्रक गेले की डोळ्यासमोर धूळ धूळ यायची 😢😢
देव तुझे बरेकरो🎉❤
First like first comment big fan from Pune Maharashtra
काही काँमेंट्स वाचून हि माहिती देतोय - The National highway system is the responsibility of the Central Government. Under the National Highways Act, 1956, National Highways became the responsibility of the central government. National Highways Authority of India (NHAI) was constituted by an Act of Parliament, the National Highways Authority of India Act, 1988. It is responsible for the development, maintenance and management of National Highways entrusted to it and/or matters connected or incidental thereto.
मुंबई ते गोवा नॅशनल हायवे NH66 २०११ ला घोषित झाला. हायवेचे काम गोवाच्या बाजूनेही अजून पूर्ण झालेले नाहीय. जमिनीच्या व्यवहारात आलेल्या अडचणी, कायदेशीरबाबी, कंत्राटदारांची कमतरता आणि काही तांत्रिक कारणांमुळे काम रखडले आहे. काही अज्ञानी भक्त चुकीच्या बातम्या पसरवत आहेत! ह्या संदर्भातली गडकरी साहेबांची मुलाखत पहावी.
Me 25 Dec Dapoli warun allo, Mangaon Nizampur Pali marge allo..
But Day madhech allo, night la ha rasta me avoid karto and recommend pan nahi karnar night la..
go via Mumbai-old mumbai pune highway-pali ganpati-nijampur-mangaon bus stop-then use mumbai goa highway
You should have taken pali nijampur to mangaon
Yes heavy vehicles madhe yetat Ani tyat resta Kharab...30% tax bharun india Madhe he aaplya nashibi yet..prefer ac sleeper bus for more than 200km if possible... have a safe journey
दादा खूप छान आहे रस्ता खोपोली पाली वाकान...
काही पण सांगतो..
मी resent alo hoto last month..
From Pune khopoli Pali wakan
Mangaon to pali pan same aahe. Gadi speed la chalvuch naka
Karan madhyech achanak khol khadda yeto.
दादा एकदा खेडला काळकाई मंदिर भरणेनाका ला भेट दे प्रवासात प्रेरणा वहिनींना घेऊन
Hya aapla road wrun aaplya road che je main aahe.. ( mala kay bolych te samjla ch asel 😂) tyana travel karyla lavla phije m tyana samjel kay halt aahe NH66 chi
Pali - nizampur - Mangaon best ugach experiment nako gadichi wat lagte
Raigad - Tatkare NCP
Ratnagiri - Bhaskar Jadhav UBT
Sindhudurg - Rane and sons BJP
Talkonkan - Kesarkar SS Shinde
Prerna ❤
Sindhudurg madhe same highway aahe, pan agdi chaan
नुकतच मी कोकणात जाऊं आलो.
मला खोपोली - पाली - निजामपूर - पाचाड ते थेट महाड हा उत्तम पर्याय आहे.
KM वाढतं पण overall रस्ता बरा असताना avarage बर निघत.
Mumbai Goa highway...most dangerous road in India.... mostly wadkhal to kolad... I also avoid this way...dada ek ajun way aahe to direct kolad la baher padto....to better aahe........ wadkhal...poinad...roha kolad ...this route is so better.... superb.....faqt 10/15 km distance extra aahe...try ...
Avoid night travel on such road
Government should subsidies cars like xuv700 and Safari, roads will not improve at least they can compensate
Pragat ani Prerna please🙏 parat ase lonly, remote road ne travel karu
Naka aho mala Tumhi travel karat hotat pan me tumchya sathi devachi
Prayer🙏🙇🙌 karat hote. It's horrible. Thanks❤🌹🙏 for sharing.
ऊत्तम विडीओ बनवता पण आपली गरज आहे ❤ 🎉 ओवरटेक करणे आवश्यक आहे का आपली मेहनत व समाज उपयोगी विडीओ ऊतम बनवता 😅😮😢😊
Konkanacha kayhich nay hoy shakat aple nete Ani amdar kay padpeli nahiy
Mumbai Goa Highway is not highway its a political dilemma, by intention people are forced to used mumbai pune expressway for short distance and pay heavy toll.
mahad che Chiplun tan tana tan road tayar zala aahe❤
December paryanta purna karnar hote ha rasta. Kontya varshacha Decemberla purna hoil kay mahit😢
Khopoli to vakan road best next time use
Tumhi USA madhe hotat na ? Ikade kadhi aalat ?
मी रोह्या मध्ये राहतो
प्रगत आम्ही गेली 3 ते 4 वर्षे नागोठणे ते पनवेल रस्त्याने गेलो नाही एक तर रोहा - वाकन- पा ली - खोपोली मार्गे जातो किंवा रोहा -IPCL(रिलायन्स)- पेझारी - वडखळ - पेण ( पेण आणि पनवेल मध्ये जायचे असेल तर)असे जातो
अगदी चुकून तुम्ही या रस्त्याने आलात तर
वडखळ- पेझारी - IPCL (रिलायन्स) - रोहा - कोलाड असा प्रवास करा ..15 ते 20 किलोमीटर वाढतात पण रस्ता एकदम मस्त आहे.
मी तर असे ऐकले की आता पूर्ण पणे नवीन मुंबई ते गोवा एक्सप्रेस वे बांधणार आहेत. 😂😂
कारण कोकणी माणसाला राग येत नाही
त्याच त्याच नेते लोकांना निवडून दिल्यावर विकास होईल का.
मुंबई to गुजरात रस्ता कसा आहे .....आणि मुंबई to कोकण रस्ता असा आहे .....साऊथ मध्ये हि छोटे छोटे रस्ते आहेत तरी डांबरी छान रस्ते आहेत .....आपल्या मराठी माणसांना निवडून देवून काय फायदा ? पैसे खायला का?
Video chi survat madhun karu naka start pasnka kara
Kharch dada khupach kharab road ahe. Amhi hi magachya sunday la palila jayach mhanun hya road ne gelo hoto
मलकापूर चांगला आहे
गडकरी यांना माहिती द्या.
मुंबई गोवा हायवे पेक्षा आमच्या गावातील रस्ता जाम भारी ❤❤❤❤❤ द्या नाऱ्याला निवडून अजून कधी जमले तर विदर्भात 😂😂😂
कुठलं गाव तुमचं
@@ashishkhadye4941 झहोंबडे
Video pahayla survat kelipan voice itka kami ahe ki sarkhe earphones lavayche specialy tumche video pahayla te shakya nahi mhanun stop keli edit kartana vadhau shakla astat voice pan harkat nahi
खोपोली वरून गेलो तर toll bharava lagato.. so to travelers na dusara option ठेवला नाही ..
लोक सहनशील आहेत. इतके खराब रस्ते असताना लोक याच लोकांना पुन्हा निवडून देतात याचे आश्चर्य वाटते
नितिन गडकरी साहेब यांना प्रश्न आहे, की मुंबई गोवा महामार्ग चांगले रस्ते विकास कधी होणार आहे की नाही ?
Kasu to vakan phata and sangmeshwar to hathkamba worst patch on highway...amtem gaon sodla ki hi game shuru hoto janunbujun teula aahe jhutler gang ne hi rasta aasa...jagah kabiz karraychi aahe
Baryach varshapasun hich stithi aahe.
येवु नका कोकणात...मुंबई- गोवा महामार्ग खड्डे आपले सहर्ष स्वागत करीत आहेत..
Ooh my God the roads are horrible
Hope our CM sees this video..
बांधकाम मंत्रानी काल सांगितले की मार्च end पर्यंत वडखळ ते इंदापूर रस्ता पूर्ण होईल,आता बघूया देवास ठाऊक
I think cars like scorpio bolero only can survive these roads😢
One way मधेच two way होतो आम्ही मरता मरता वाचलो कारण सर्व जड वाहन च जातात
Dada mi tula kaay bollomaage tumhi konich kontech election attend karu naka, nahitar attend karun NOTA button press kara, bagha kaay hote te
याला जबाबदार कोण
Sahebancha satkar karava lagel 💆♂️
Train best ahe kokan sathi🙏
Tumhi Ratricha pravas kdhich kru nka
Don't go at night very bad with family.if possible go by Kolhapur road but day time.not at night.very very bad roads.nrvr go at least for 6 months.
Toll milnar nahi ha rasta neat jhala tar... Arthik ganit ani politics.
काळजी घ्या स्वतःची
20 km la 1tass lagto kolad paryant khup bekar road
Tumche amadar khasdar ky kartat
या रस्त्यावर कधी चांगला रस्ता येतो ते कळत नाही
आता परत गणपती उत्सव आला की 1महिना सगळे मंत्री येतील आणि फोटो काडून रस्त्याचे काम करतेवेळी दाखवातील
मी पण काल आलो.. माणगाव पासून पनवेल पर्यंत खूप खराब आहे. कच्चा रस्ता बोलता येईल असा आहे
मागच्या वेळी प्रगत च बोला की रस्ते नीट झाले आहेत आणि आता बोलतोय रस्ते खराब आहेत😂
जगातला सर्वात फालतू रोड
१३ वर्ष होऊन गेली तरी पूर्ण होत नाही
आणि जो झाला आहे तो रिपेरिंग ला येतो
जनतेच्या पैस्याची नासाडी आहे
Satara Pune express via kolhapur developed 15 years back
Kokan backward no development
Why people don't take Pune Kolhapur expressway. No brainer.
Kasu te indapur madhe 10 bridge pending aahe...toh aata heritage banle aahe Raigad district che...loka aata tithe sundas karayla jato aahe 😂
हा रस्ता कायम अॅाफरोडींग राहणार
Laaj watlee pahijee gadkari ka..nuster U.p Bihar che rastee kartat baslee ahee
काय फायदा नाही बोलून ह्यांना...
आपण चंद्रावर राहतो भावा...😂
हा नवीन रस्ता आहे ..चंद्रवरचा जो स्वर्गात जातो😅😅😅
सांभाळ सांभाळून चालवा बाबा गाडी फुकटचे रिंग्स घेऊ नका
रात्रीच्या वेळी खुपच खराब रस्ता
जाणवतो गाडीच्या टायरची वाट
गाडी उडत चाललीय
विमान आणि गाडीचा प्रवास
तिथल्या लोकांशी बोलून
रस्ता का नाही करत
kiti vela false commitment denar aahe govt lokanaa. Dec 23 sampla aata. very bad politics.
२०१० मधे मुंबई गोवा महामार्ग चे दुपदरीकरण चे काम चालू झाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई गोवा महामार्ग ला आर्थिक बळ दिले मात्र रस्ता साठी भुसंपादन तसेच बांधकामांचे ठेका देण्याचे काम राज्य सरकार कडे दिले.त्यावेळी काॅंग्रेस राष्ट्रवादी सरकार राज्यात होते . सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते , रायगडचा पालकमंत्री सुनील तटकरे होते . ह्या मंडळींना विचारलं पाहिजे रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील दुपदरीकरण चे काम कोणाला दिले त्यांनी अर्धवट काम का ठेवले? ते ठेकेदार कोर्टात का गेले?
वर उल्लेख केलेलं सर्व आता भाजपात आहेत (म्हणजे त्यांच्या आश्रयाखाली). त्यांना जाब विचारून ED अंगावर घेण्याची कुणाला हौस आहे? तुम्हाला असली हौस तर विचारा जाब. आता सर्व वाल्या कोळ्यांचे वाल्मिकीकरण झालेले आहे.
फक्त शिव्या येतात 😮 राजकारण्यांसाठी पण कंट्रोल 😮
Vlog madhe content Kami aahe Ani tujhe bolne jasata ahae.
नक्की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही😅😂😬
खूप खराब रस्ता आहे जर हा रस्ता झाला तर चागला आहे
Bhayankar rasta aahe. Doon vasha aadi gelo hoto. Aaplya Deshala Candra vaar jaata yete paan rasta banavta yeth nahi. Corruption ani Reservations Jindabad.🤦
Nitin Gadkari 10 varsha jhaata uptatoy modi shah che, akhya india madhle raste jhale , yana 10 varsha jhali bjp wale paisa comission madhe magn ahe
एवढा सावत्र पना का महाराष्ट्र शी काय केल महाराष्ट्रने. आता तर सरकार चा मुख्यमंत्री आहे तरी पण हीच परिस्थिति अरे फालतू गोष्ठी करण्यापेक्षा जरा महाराष्ट्रच्या हिताच बघा नाहीतर जनतेने आता त्याना गुजरात मधे पटवावे
Wadkhal to mumbai kharabch aahe
कोकणी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे सरकार . पण आपण पेटून उठत नाही तोपर्यंत हे जागे होणार नाहीत .
Can we call you