योग्य समर्पक नाव दिले आहे. महाराष्ट्रांतील लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य वाचलं पाहिजे. आपण बहुमोल मार्गदर्शन व प्रबोधन खूप खूप महत्त्वाचं आहे. हे असंच सुरू ठेवा. त्यामुळेच आरसा दाखविला जातो व जनमत तयार होऊ सत्ता परिवर्तन घडवून येतं. आभार व प्रार्थना आपल्यासाठी...!
150 वर्ष जुना कॉंग्रेस पक्ष शिवसेने सोबत कशी? व तत्ववादी सेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत कशी गेली??? यावर काही बोला दुसर्या वर फोडाफोडीचा आरोप करण्यापेक्षा
निवडणूक आयोगाचे कुमार सांगत आहेत की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, हे त्यांच्या मते बरोबर असले तरी भारतात तर संपूर्ण "निवडणूक आयोगाच" हॅक झालं आहे त्याच काय?
तत्ववादी 150 वर्ष काँग्रेस गुंडांची सेना म्हणणार्या सोबत कशी गेली?? कट्टर सेना राष्ट्रवादी/कॉंग्रेस सोबत कशी गेली??? सुरवात कुठून झालीय? कोणी पक्षाचे तत्व सोडले 😅
योग्य समर्पक नाव दिले आहे. महाराष्ट्रांतील लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य वाचलं पाहिजे. आपण बहुमोल मार्गदर्शन व प्रबोधन खूप खूप महत्त्वाचं आहे. हे असंच सुरू ठेवा. त्यामुळेच आरसा दाखविला जातो व जनमत तयार होऊ सत्ता परिवर्तन घडवून येतं. आभार व प्रार्थना आपल्यासाठी...! तसेच त्या नाना पाटोळेना समज द्या.. बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगा. महाविकास आघाडी भरघोस मतांनी विजयी झाली पाहिजे.
@@ilbabambasilbabambas2556 आमच्या सोलापूर शहरात महा विकास आघाडी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. सोलापूर शहरात काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध निवडणूक लढणार आहे. तसलेच येथे नियोजन आहे.
नागरिकांनो, आता गद्दार, न्यालयावरील राग, महाराष्ट्र लुटारूवरील राग व्यक्त करण्याची सुवर्ण संधी आली आहे, नंतर गद्दार गद्दार करण्यात अर्थ नाही, प्रलोभणाला बळी पडू नका या सरकार ने महाराष्ट्रचे भ्ररून न निघणार नुकसान केलेले आहे, या निवडणुकीत युतीला धडा शिकवून महाराष्ट्र गद्दारच्या बाजूने नाही हे दाखवून देऊ या.
महाराष्ट्रधर्म आणि महाराष्ट्राचा अपमान झालाय ते याच सरकार मुळे त्यामुळे यावेळी या सरकारला खतपाणी घालणार नौटंकी मध्ये येऊ नये इथ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रधर्म बुडवणार्यांना लायकी दाखवून देईल
फक्त ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळलं पाहिजे की तुम्ही स्वतःयाच्या सावर्थासाठी आलेली संधी घालवू नका. हरियाणा सारखे गाफिल राहू नका एकच ध्येय ठेवा सत्ताधारी पराभव झ्हालाच पाहिजे.
महाराष्ट्रात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्रधर्म हीच आपली जात आणि हाच आपला धर्म ! भाजपच्या फोडा आणि राज्य करा या इंग्रजनिती पासून महाराष्ट्राचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे.
अलिकडे जनता कुठल्याही पक्षावर विश्वास ठेवायला तयार नाही..कारण ही लोक एकदा निवडली की लोकांना/जनतेला तत्काळ विसरतात..व स्वतचा खिसा भरायला लागतात. विद्यमान सरकार मधले सगळेच आमदार व मंत्री टक्केवारी शिवाय कामे करत नाहित..जनतेने पारखून मतदान केले पाहिजे
आर एस एस च सरकार आता टप्यात आल आहे एकाच टप्यात कार्यक्रम ! ही निवडनुक फक्त महाराष्ट्रा साठीच नाही तर संपुर्ण देशाच्या राजनीती ला नवी दीशा देनारी ठरणार आहे महाराष्ट्रा बरोबर दिल्ली ची सत्ता ऊखडुन टाकण्याची ही संधी आली आहे
निकाल देत सरन्यायाधीश जिंकले , आता त्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या उर्वरित आयुष्याकरिता खूपखूप हार्दिक शुभेच्छा . आपण अटीतटीच्या विधानसभेच्या प्रकरणावर जो निकाल दिलात तो महाराष्ट्रातील मूकबधिर जनतेला समजला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
हरियाणा सारखं नाही झालं पाहिजे. Micro planing झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी जवाबदारीने मतदान केले पाहिजे. अडाणी असंस्कृत सुशिक्षित संस्कृत अशा एकूण संगळ्यानी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारली पाहिजे. उठा... उठा मतदानाचा हक्क बजावू चला.
योग्य समर्पक नाव दिले आहे. महाराष्ट्रांतील लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य वाचलं पाहिजे.
आपण बहुमोल मार्गदर्शन व प्रबोधन खूप खूप महत्त्वाचं आहे. हे असंच सुरू ठेवा. त्यामुळेच आरसा दाखविला जातो व जनमत तयार होऊ सत्ता परिवर्तन घडवून येतं. आभार व प्रार्थना आपल्यासाठी...!
अगदी खरं आहे वागळे साहेब! जनतेच्या पैशाची उधळण केली
अभ्यासू, निर्भय, सत्य, न्यान, वक्तृत्व म्हणजे निखील वागळे सर. आपल्या सारख्या विश्लेषक समाजाला राज्याला देशाला नितांत गरज आहे.
एकदम बरोबर आहे
जनता सुपडा साफ करणार महायुतीचा
नक्की करायलाच पाहिजे नाही तर महाराष्ट्राच काही खर नाही.
निखिल साहेब जय महाराष्ट्र
एक नंबर विश्लेषण या विधानसभा ला जनतेची दिवाळी खूप छान होणार
दिवाळी आली आणि महाराष्ट्र चे कुटुंब प्रमुख उध्दव साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करायची वेळ आली! जय महाराष्ट्र
फक्त महाविकास आघाडी
Ani beijjati pan kara rastyavar
150 वर्ष जुना कॉंग्रेस पक्ष शिवसेने सोबत कशी? व तत्ववादी सेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी सोबत कशी गेली??? यावर काही बोला दुसर्या वर फोडाफोडीचा आरोप करण्यापेक्षा
निवडणूक आयोगाचे कुमार सांगत आहेत की ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, हे त्यांच्या मते बरोबर असले तरी भारतात तर संपूर्ण "निवडणूक आयोगाच" हॅक झालं आहे त्याच काय?
हा माणूस खरा आहे ह्यांच्या अंगात वेगळच रसायन आहे 1no. Sir
वागळे साहेब,
आपण फार चांगल्या पद्धतीने निवडणूक विश्लेषण केले आहे.
अब की बार उद्धव ठाकरे सरकार मोदी शहा तडीपार
खुप छान आणि वास्तव सांगितले आहे, नमस्कार सर
तत्ववादी 150 वर्ष काँग्रेस गुंडांची सेना म्हणणार्या सोबत कशी गेली?? कट्टर सेना राष्ट्रवादी/कॉंग्रेस सोबत कशी गेली??? सुरवात कुठून झालीय? कोणी पक्षाचे तत्व सोडले 😅
योग्य समर्पक नाव दिले आहे. महाराष्ट्रांतील लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. महाराष्ट्र राज्य वाचलं पाहिजे.
आपण बहुमोल मार्गदर्शन व प्रबोधन खूप खूप महत्त्वाचं आहे. हे असंच सुरू ठेवा. त्यामुळेच आरसा दाखविला जातो व जनमत तयार होऊ सत्ता परिवर्तन घडवून येतं. आभार व प्रार्थना आपल्यासाठी...!
तसेच त्या नाना पाटोळेना समज द्या.. बोलण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगा. महाविकास आघाडी भरघोस मतांनी विजयी झाली पाहिजे.
वागळे साहेब न थांबता आपले सत्य निष्ठ कर्तव्य पार पाडा.आम्ही सुद्धा न थांबता भरपूर प्रतिसाद देत राहू🌹👍
फक्त कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव सेनेचे प्रामाणिक काम केले पाहिजे .
मला पहिल्यावेळी शरद पवार यांच्याबद्दल शंका होती, आता काँग्रेस बद्दल सुद्धा शंका आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: च्या जागांवर लक्ष्य केंद्रित करावे.
ही गोष्ट खरी आहे
@@zenzokuritaकारण सांगा
2 seats paadlyaa senechyaa
@@ilbabambasilbabambas2556
आमच्या सोलापूर शहरात महा विकास आघाडी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. सोलापूर शहरात काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध निवडणूक लढणार आहे. तसलेच येथे नियोजन आहे.
निखिल सर, यापुढेही असे व्हिडिओ करत जा ही विनंती
उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली
जागा जागा निवडणूक आली सरकार बदलायची वेळ आली.
नक्कीच सरकार बदलणार 😂
राज्याला भ्रष्टाचारच्या खाईत ढकलणाऱ्या महायुतीला पूर्णपणे पराभूत करायला हवे. धन्यवाद वागळे सर 🙏🏻🙏🏻
राज्याला कर्जबाजारी करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना पराभूत करा.
Ncp congress and shivshena ubt will take Responsibility say him mr wagale
😅
❤MVA जिंकणारच ❤
MVA जय महाराष्ट्र 🚩
निखिल साहेब, देव आहे का या बद्दल माझे दुमत आहे पण असला तर तो तुमच्या वाणीरूपी असेल एवढ नक्की,दंडवत आपल्याला🙏🙏
जो पर्यंत देशात मोदी, शाह सत्तेवर आहेत तो पर्यंत कोणतीही निःपक्ष निवडणुकांची अपेक्षा जनतेने करायला नको.😊😊 जय संविधान, जय भारत.
नागरिकांनो, आता गद्दार, न्यालयावरील राग, महाराष्ट्र लुटारूवरील राग व्यक्त करण्याची सुवर्ण संधी आली आहे, नंतर गद्दार गद्दार करण्यात अर्थ नाही, प्रलोभणाला बळी पडू नका या सरकार ने महाराष्ट्रचे भ्ररून न निघणार नुकसान केलेले आहे, या निवडणुकीत युतीला धडा शिकवून
महाराष्ट्र गद्दारच्या बाजूने नाही हे दाखवून देऊ या.
उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩🔦🔦🔦
🎉 वागळे सर तुमचे विचार एकदम मला आवडतात हृदयामध्ये जे आहे ते तुम्ही पूर्ण बोलतात त्याबद्दल मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो
हात जोडून विनंती आहे BJP ला हरवा....
महाराष्ट्राचं खूप नुकसान केल आहे
काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे प्रस्थापित...
प्रस्थापित म्हणजे चोर..
विचार करा..चोरांना परत आणू नका
konte saga bar
मींधे नी आपली बॅग भरायला घ्यावी.... सुपडा साफ होणार....😂😂
हा व्हिडिओ खूपच प्रभावशाली आहे. तो जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे
बरोबर आहे वागळे साहेब
निखील सर , रोखठोक ज्येष्ठ पत्रकार... सत्यमेव जयते !
Mananiya. Shivsenapaxpramukha. Uddhavsaheb. Thakarey. Yana. Ishapatha. Modi. Shaha. 100%. Ghabartat. He. Naki. Khare. Deesat. Ahe. Karan. Thakarenchi. Tabbet. Thodi. Naram. Zalyamule. Neewdanuk. Jahir. Keli. Ahe. Modeene. Neewdanuk Ayog. Fakat. Natak. Ahe
निखिल वागळे जय महाराष्ट्र
Akanatha. Devendra. Ajeet. Sah. Tyanchya. Chelyachapatyanche. Fakat. Deepoujit. Jafat. Kara. Jantajanardan. Eteehas. Banwa.
हो अगदी खरं तेच बोललात. असाच महिनाभर चारही बाजुने ,महा विकास आघाडीने, व आपल्या सारख्या पत्रकारानी हल्लाबोल केला पाहिजे . तरमहाराष्ट्र वाचेल.
निखिल वागळे हम तुम्हारे साथ है
ज्या देशातील व राज्यातील जनता रु पंधराशे
व शहरी जनता रु पंचेचाळीस टोलमाफीने खुश होतात ,पेढे वाटतात अशांकडून कसली अपेक्षा ठेवणार
गद्दरांना क्षमा नाही असं सध्या तरी दिसतंय बाकी पुढं काय होईल ते पाहूच
शिंदे-फडणवीस यांनी गेल्या 10 वर्षात राज्याचा काय विकास केला? ते आता मतांसाठी सरकारी तिजोरीतून महिलांना दरमहा 1500 रुपये वाटत आहेत.
अहो ही तिजोरी महाराष्ट्राची आहे सर्वसामान्य जनतेची आहे ही या सगळ्याच जनतेला जेव्हा समजेल तेव्हाच आता महाराष्ट्रधर्म सगळ्या जगाला समजेल
महाराष्ट्रधर्म आणि महाराष्ट्राचा अपमान झालाय ते याच सरकार मुळे त्यामुळे यावेळी या सरकारला खतपाणी घालणार नौटंकी मध्ये येऊ नये इथ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रधर्म बुडवणार्यांना लायकी दाखवून देईल
Correct 💯
जबरदस्त व्यक्ती या भाजपा च्या काळात बिंदास बोलणारे वाघ निखील सर salute तुम्हाला.
महाराष्ट्राची अधोगती थांबवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आता महायुतीचा दारुण पराभव हे आपले सर्वांचे ध्येय आहे.
MVA 200 seats जिंकणार!!
२०० -१०० = १०० जागा मविआला मिळणार.
औ तू कोणता विश्लेषक आहेस महाविकास आघाडीचे सरकार ऐनारच
250 jitel bhau .... Tu aaplay chati bhakar chi soy law .... 300 roji kamawta ni rajkaran karta 😅
I love you❤
ऊधव बाळासाहेब यांच्या शिवसेनेचे उमेदवार 90 निवडणुकीत विजयी होऊ शकतात इमानदारीने कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे काम केलं पाहिजे
Right
एकदम बरोबर
काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे प्रस्थापित...
प्रस्थापित म्हणजे चोर..
विचार करा..चोरांना परत आणू नका
टायटल सुपर.... ऊठा, ऊठा, दिवाळी आली, सत्ताधीशांना मातीत घालायची वेळ आली.. 👍
Verry verry nice sir !
महाराष्ट्राला दिवाळखोरिकडे नेणारया दिल्ली च्या घरगडयां ना मतदानाने जोडे मारा प्रखर विश्लेषण केले आहे धन्यवाद
जबरदस्त सर असेच वीडियो करा
महाविकासआघाडी ❤❤❤❤
आमच ठरल... गुजराती बनीये हकला🛑
मग ऊबाठाला हरकिसनदासमध्ये - जे गुजराती हाॅस्पिटल आहे तिथे उपचार घ्यायला सांगू नकोस.
बॅलेट पेपर शिवाय ते जाणार नाहीत.
भाजपा आर एस एस आणि गद्दार मुक्त महाराष्ट्र होणार.
निखिल सर आपण सर्व मुद्दे योग्यच निदर्शनास आणून दिले
धन्यवाद सर
अतिउत्कृष्ट विवेचन.
वागळे सर,,,,, 🙏🙏,,,,, जय महाराष्ट्र
सर महायुतीचा पराभव होणार गद्दाराला माफ़ करणार नाही जणता धडा शिकविणार
आमचं ठरलय, आता कंडका, आता फक्त महविकास आघाडी
फक्त ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळलं पाहिजे की तुम्ही स्वतःयाच्या सावर्थासाठी आलेली संधी घालवू नका. हरियाणा सारखे गाफिल राहू नका एकच ध्येय ठेवा सत्ताधारी पराभव झ्हालाच पाहिजे.
भाजपाला 30 सुध्दा जागा मिळणार नाही.
सुंदर विश्लेषण.. वागळे साहेब
जे तुम्ही बोलला ते सर्व बरोबर आहे
एक नंबर टायटल.. भाजपा चा सर्वनाश हाच आमचा ध्यास..महाविकास आघाडी झिंदाबाद.. श्री उद्धव ठाकरे झिंदाबाद.. मुख्यमंत्री ❤❤
एकदम बरोब्बर बोललात वागळे साहेब, महायुतीच्या परभावाची वेळ झाली🎉🎉
फक्त महविकास आघाडी जिंदाबाद. बाकी गद्दारच........
येऊन येऊन येणार कोण, उध्दव साहेबांन शिवाय आहे कोण,
उध्दव साहेब जिंदाबाद
धन्यवाद सर खूप खूप छान 🙏🙏
वागळे साहेब खरं बोललात जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्रधर्म हीच आपली जात आणि हाच आपला धर्म !
भाजपच्या फोडा आणि राज्य करा या इंग्रजनिती पासून महाराष्ट्राचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे.
पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे... धन्यवाद!
Jay Maharashtra Sir🌹🌹🌹
सर हाती भारी विश्लेषण सर माझं वैयक्तिक परिवर्तन झाले आपल्या विश्लेषण यामुळे
निखिल वागळे सर आपल्यासारख्या विचारवंतांची महाराष्ट्राला फार गरज आहे.
You're the best nikhil sir ji 🎉❤🎉🎉
खूब छान विश्लेषण ऐकून एक सत्य परिस्तिथी जनते समोर ठेवली त्या बद्धल मी तुमचा आभारी आहे त्या बरोबर आपण निखिलजी जपून राहा
आघाडी सरकार आले की चिंता मिटेल
निखिल सर सुप्रिम कोर्टातून पण न्याय नाही मिळत तर मग संविधान आहे की नाही ?
उद्धव ठाकरे जिंदाबाद
MVA येने ही काळाची गरच आहे evm vr लक्ष ठेवा हीच विनंती 🙏🙏🙏
Nikhil Wagale saheb tumache khare vishleshan ahe,tumhi khup parakhad bhashet samjun sangata.kharech koutuk ahe.🙏
BJP La Gujarat la Pathavu, Only UBT, Jai Maharashtra.
महाविकास आघाडी एकशे साठ जागा जिंकून सरकार बनवेल.
अलिकडे जनता कुठल्याही पक्षावर विश्वास ठेवायला तयार नाही..कारण ही लोक एकदा निवडली की लोकांना/जनतेला तत्काळ विसरतात..व स्वतचा खिसा भरायला लागतात. विद्यमान सरकार मधले सगळेच आमदार व मंत्री टक्केवारी शिवाय कामे करत नाहित..जनतेने पारखून मतदान केले पाहिजे
ऊठा ऊठा दिवाळी आली भाजपाला झोपावायची वेळ आली 😊
निखिल राव ! खरोखरच उत्तम निवेदन .
निखिल सर महाराष्ट्र में लड़कियों को फ्री शिक्षा है तो लड़कों को क्यों नहीं इस पर आप आने वाली MVA सरकार से इस विषय में प्रयास करेंगे ऐसी विनंती है
माझ्या सर्व मतदार बंधुना जाहिर आव्हान आहे कि भाजपाला हारवा माविआ ला मतदान करा हि विनंती ❤❤
गद्दारांना काढण्याची वेळ आलेली आहे मतदारांनो सावध सावधानतेने मतदान करा
Completely agree with you Mr Wagle!
काय झाडी.... 🤔 काय डोगर. 🤔 काय होटल.... 🤔.....मतदान... लय भारी.... 👌👌👌
जनता आता यांच्या योजनांना भीक घालणार नाही
पन्नास ते पाचशे मतांचा फरक हिच तर आमच्या यशाची खात्री आहे.!
पांडवाच्या धन संपत्ति लुटणा-या शकुनी ला लोक एकदा माफ़ी देतील मात्र महाराष्ट्राची संस्कृति लुटना-या शकुनी ला लोक माफ़ करतील.!
BJP la jarawa ❤❤❤
आर एस एस च सरकार आता टप्यात आल आहे
एकाच टप्यात कार्यक्रम !
ही निवडनुक फक्त महाराष्ट्रा साठीच नाही तर संपुर्ण देशाच्या राजनीती ला नवी दीशा देनारी ठरणार आहे
महाराष्ट्रा बरोबर दिल्ली ची सत्ता ऊखडुन टाकण्याची ही संधी आली आहे
म आक्रांता ,मुघल उरावर चढवुन घ्या.
तुमच ऐकल्यावर हया वेळची परिस्थिती फार वेगळी आहे जबरदस्त होणार आहे त्या मुळे कोणाचे सरकार येईल सांगता येत नाही
जय हो वागळजी!!!
उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
महा
विकास आघाडी जय हो
पत्रकार वागळे हे विश्लेषण उत्तम अणि प्रभावी असते.
निकाल देत सरन्यायाधीश जिंकले , आता त्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या उर्वरित आयुष्याकरिता खूपखूप हार्दिक शुभेच्छा . आपण अटीतटीच्या विधानसभेच्या प्रकरणावर जो निकाल दिलात तो महाराष्ट्रातील मूकबधिर जनतेला समजला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
तुम्ही योग्य बोललात!!!
इसबार महाराष्ट्र के मतदाताओं ने भूल की तो उसका खामियाजा अगली पीढ़ी तक भुगतना पडेगा।
अत्यंत सडेतोड विवेचन।👏👏👏
Nice Dicussion Nikhil sirji on current situation ..
हरियाणा सारखं नाही झालं पाहिजे. Micro planing झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी जवाबदारीने मतदान केले पाहिजे. अडाणी असंस्कृत सुशिक्षित संस्कृत अशा एकूण संगळ्यानी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारली पाहिजे. उठा... उठा मतदानाचा हक्क बजावू चला.
Only MVA🔥🚩❤️💥
सर आपल्या बोलण्याच्या शैलीपुढे संजय राऊत सुद्धा फेल आहे
1 नंबर विश्लेषण
. अगदी परफेक्ट विश्लेशण निखिल साहेब धन्यवाद
वागळे साहेब आपण शेवटी जे विश्लेषण केले आहे ते १००% बरोबर आहे,
निखिल वागळे साहेब बरोबर बोललात जनतेच्या पैशाची उधळण केली