MLA Disqualification Case: सरन्यायाधीशांचे कामकाजाचे दिवस उरले फक्त 9, खटल्याला विलंब हाच निकाल?
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या खटल्यात पुढची तारीख आहे 15 ऑक्टोबर..
आचारसंहिता त्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
याचा अर्थ सत्ता संघर्ष खटल्याचा निकाल या विलंबानेच लावलेला आहे....
#mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #supremecourt #chandrababu #ncp
सरन्यायाधीश चंद्रचूड यांची कारकीर्द निष्क्रिय राहिली. त्यांनी केवळ टीका- टिप्पणी केली पण कोणताही ठोस निर्णय दिला नाही.
सत्ता धार्यांसाठी काम करणारे सरन्याधीश
बोल घेवडा निघाला cji
त्यांनी टीका टिप्पणी विरोधकांना खुश ठेवण्यासाठी केली आणि निकाल मात्र त्यांच्या विरोधातच लावला.
खरे आहे
Fakta tashere odle tyache kay baji karaychi?
न्यायालयाकडून निकालाची अपेक्षा संपली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली😂😂😂😂😂
प्रशांत सुप्रीम कोर्टावर चर्चा करणं आता बंद करा देशात लोकशाही राहिली नाही.
barobar aahe
संविधान 2014 ला संपवली, 😢😢
Barobar
Ajun kara BJP la vote, vaat lavli sagli ghatnechi, yenari pidhi chya mansiktechi pn vat lavli BJP ne
@@shabbirpathan7452100%सहमत.
गणपतीची आरती करायला वेळ आहे पण निकाल द्यायला वेळ नाही. खूप वाईट अपेक्षा नव्हती धनंजय चंद्रचूड सरांकडून.
नरेंद्र मोदी समोर धनंजय चंद्रचूड ढेपाळले.
आता नवीन तारीख मिळेल. आणि लाचार चंद्रचूड निवृत्त होतील. निवृत्तीनंतर त्यांना एखाद्या राज्याचे राज्यपालपद मिळेल😢😢
सर्व घटनात्मक संस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏
अस्त्तेचा विजय, न्याय देण्यासाठी हेतू पुरस्कार विलंब केला जातो. न्यायालय संस्था बरखास्त करणे योग्य.
न्यायव्यवस्था विकली गेली आणि लोकशाही आता राहिली कुठं आहे चंद्राचुडैना बीजेपी च्या खासदारीकीच्या शुभेच्छा
राज्यपाल किंवा विदेशात प्रतिनिधी म्हणून तरी जागा निश्चित झाली आहे.
प्रशांत कदम सर, तुम्हीच आहात..
ज्यांनी खरंच हा विषय अर्थपूर्ण पणे लावून धरला आहे..👍🫡🫡
महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏😇
प्रशांतजी,
मोदी सत्तेवरून कधी जातील याच तारखेची आता आम्ही वाट बघत आहोत. मला वाटते आपल्या देशात खरोखर अघोषित आणीबाणी लागली आहे.
सत्य आहे .
कोणीही अमर नाही स्वराज आणि जेटलीचे मरण आठवून पटा त्याचीच पुनरावृती होईल
भाजपा हाटवो लोकतंत्र वाचवा हुकूमशाही चालु झालेलीच आहे
सिद्धार्थ सर महाराष्ट्र च एक ठाम मत झालंय.. 2014 पासून न्याय सुद्धा विकत च घ्यावा लागेल.. ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
न्याय विकत सुद्धा मिळणार नाही!!!
इतिहास हेच सांगणार आहे महाराष्ट्राचा हा सर न्यायाधीश पोकळ निघाले
actually चर्चा ह्या विषयावर करायला पाहिजे होती. बाकी न्याय ,जनता लोकतंत्र हे हास्यास्पद विषय झालेत
छत्रपती शिवाजी महाराज तसेच न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणेंच्या न्यायदान परंपरेला या माणसाने काळिमा फासला अन स्वतःच्या म्हातारपणाची सोय म्हणून न्यायदान टाळले अशीच इतिहासात नोंद होईल
प्रशांत सर निर्णय होईल की नाही ते फक्त चंद्रचूड साहेबच सांगू शकतात पण तुम्हीं जे विचार मांडता आणि लोकशाही जिवंत राहावी म्हणून प्रयत्न करता त्यामुळे तुम्हाला मनापासून सलाम. एकच वाघ म्हणावसं वाटतं.
देशातील लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.
शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी जय हो महाराष्ट्र परभणी
जय महाराष्ट्र
भावपूर्ण श्रद्धांजलि कोर्ट 🙏🙏🙏
सगळ ठरल्याप्रमाणे झाले आहे.
वेळेवर न्याय मिळत नसेल तर न्यायालये बरखास्त केलेली बरी
काही अपेक्षा ठेवण न्यायव्यवस्थेकडून म्हणजे मूर्खपणा झालं
होय , हेच खरे , फार •••
इतिहासात एक हतबल सर्वोच्य न्यायाधीश म्हणून महाराष्ट्र चंद्रचूड साहेबांना लक्षात ठेवील.
सुप्रीम कोर्टाने दाखवून दिले देशा पेक्षा न्याय पेक्षा व्यक्ती मोठी पक्ष मोठा पैसा मोठा असा अर्थ समजला जाईल त्याला जबाबदार कोण?
😢😢
😓😓
भावपुर्ण श्रद्धांजली सुप्रीम कोर्टास
आता तर न्याय पालिकेवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही,,NEET,EVM, शिवसेना प्रकरण, एलेक्टराल बाँड या विषयांवर अपेक्षित आणि योग्य ते निर्णय घेण्यात आले नाहीत,,त्यामुळे असे म्हणणे गैर नाही
CJI साठी शरमेची गोष्ट आहे .आणि जर निकाल आचार संहिता आधी लागला तर ह्यांना शिक्षा म्हणून पुढे सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही असाच निकाल असावा.हीच मतदार महणुन अपेक्षा
न्यायव्यवस्थेवर चा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे
हा खटला सर्वोच्च न्यायालय व न्यायमूर्ती यांच्या कारकीर्दीवर काळा डाग आहे याबद्दल दुमत नसावे
निकाल जर आला नाही तर सर्वौच्य न्यायालय निष्क्रीय आहे म्हणून जाहीर होणार.....
दोन वर्षे हा भरपूर मोठा काळ आहे. त्यांना कालनिर्णय भेट द्या 😀
छान अभ्यासपूर्ण चिंतन प्रशांतजी
भावपुर्ण श्रध्दांजली
सुप्रीम कोर्ट
प्रशांतजी हुकुमशहा सत्तेत असल्यावर कोणतेही कोर्ट , निवडणूक आयोग , मिडिया सुद्धा काहिहि करणार नाहीत .
सर्वोच्च न्यायालयाला भावपूर्ण श्रान्द्धांजली 😢
चंद्रचूड यांची विश्वासार्हता संपली आहे
लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏सर्व सामान्य जनता काय अपेक्षा करणार.................
विकाऊ आहे सुप्रीम कोर्ट
लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.
उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच.
Chandu bogas aahe
ऊद्धव ठाकरे व शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाचा निषेध म्हणुन हे खटले मागे घेतले पाहीजेत .
अगदी बरोबर बोललात त्या मुळे लोकशाही चां हा खांब किती कमकुवत आहे हे सिद्ध होईल.
जय हो भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था
न्यायव्यवथेस भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
जय महाराष्ट्र साहेब 🎉
रंगा बील्ला दुध खुळे नाहीत कि निकाल द्यायला 😅
कोर्टात अगोदरच काय करायचे हे ठरलेले आहे 😮ऊगाच टाईम पास चाललेला आहे 😮कार्ट मॅनेज झालाय 😮😮😮😮
याचे उत्तर मिळणारच नाही . जो पर्यंत मोदि सरकार सतेवर आहेतोपर्यंत . न्याय होणारच नाही . हेच याचे कारण आहे .
हे सगळं असंच आहे की शिक्षा भोगल्यावर सांगायच की तुम्ही निर्दोष आहेत. सत्यमेव जयते.
चंद्रचूड साहेब आता देशाच्या सर्वोच्च पदावर असल्याने जनता काही बोलत नाही पण ज्या दिवशी ते सेवा निवृत्त होतील तेव्हा जनता खुलेआम त्यांच्या विरोधात बोलतील
mi ter shivyach ghalnar aahe b.c la
धन्यवाद प्रशांत कदम हा विषय इथ प्रयन्त समजाऊन सांगितला. न्याय व्यवस्था अजिबात विश्वासार्ह राहिली नाही आता.
घंटा दिली जनतेला, आताच EVM BAN करून बॅलेट PAPER वर निवडणूक घ्या, नाहीतर परत हरियाणा होणारच!! मग बसा बोंबलत!!
100%बरोबर आहे.
आता सिजी आय चंद्रचुड याच्यावर शेवटची फुले अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली
CJI चंद्रचूड यांच्याकडून खुप अपेक्षा होती न्यायाची पण त्यांनी पण लोकांच्या तोंडाला पाने पुसली आणि आपली लोकशाहीचा हत्यारास एकप्रकारे निर्दोष मुक्तच केले आहे. अशीच न्यायव्यवस्था कार्य करत आहे तर लोकांचा विश्वास कसा राहील असल्या न्यायव्यवस्थेवर...
खरं आहे
देशासाठी इतक्या महत्त्व असलेल्या घटनात्मक प्रश्नावर अंतिम निर्णयासाठी 2वर्ष वाट पाहूनही काहीच होत नसेल तर या लोकशाही देशात विश्वास नेमका कुणावर ठेवावा ...शोकांतिका..😂🙏
ह्या प्रकरणामध्ये कोणीही जिंकल नाही, फक्तं माननीय श्री चंद्रचूड साहेब तुम्ही हरलात. आणि हा पराभव अत्यंत मानहानीकारक आहे. ज्यामुळे तुम्हीं संपूर्ण कारकिर्दीत कमावलेली प्रतिष्ठा आणि मान पुढील आयुष्यभरासाठी संपली आहे.
न्यायालय हे कधीच सामान्य जनतेसाठी नाहीत म्हणून शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये ही म्हण खरी आहे.
न्यायव्यवस्था रखेल झाली आहे हे अण्णा भाऊ साठे यांचे कथन आज खरे ठरले. अण्णाभाऊना मानाचा सलाम
गणपती दर्शन झालं... तिथंच गेम झाली.... India में सब manage होता है...
पक्ष कुठला ही असो सुप्रीम कोर्टाने काय तो निर्णय द्यायला हवाच. न्याय काय तो असेल तो असो. लोकांना निकाल करायलाच हवा. परंतु काय चाललंय हे कळत नाही. धन्यवाद प्रशांत कदम व अॅड. शिंदे साहेब
तुम्ही दोघं जण नी आपला स्वतःचा जिवनाचा वेळ व्यर्थ घालवला आहे
आणि हा भारत देश आहे ज्या ची म्हैस त्याचीच लाठी
खुप वाईट कार्य काळ लोकांच न्याय व्यवस्थेवर विश्वास कमी झाला
पंतप्रधान ज्यावेळी CJI यांचा घरी गणपती दर्शनासाठी गेले त्यावेळीच काय तो निकाल लागलेला आहे.त्यामुळे आता चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही.
न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली💐
न्यायालयांनी आपल्याच हाताने स्वतःची इज्जत विकलेली आहे
भावपूर्ण श्रद्धांजली न्याय व्यवस्था❎️❎️❎️❎️❎️❌️❌️❌️❌️❌️
देशात लोकशाही संपली आहे
मोदी शहा सांगतील त्याप्रमाणे कोर्ट निकाल देईल
सुप्रीम कोर्टात निकाल लागणार नाही. सुप्रीम कोर्टा वरून विश्र्वासच उडाला आहे.👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
कोर्टाने चांगला आदर्श घालून दिलाय.
चंद्रचूड ला निवृत्तीनंतर एखादी महामंडळ किंवा राज्यपाल पद मिळण्याची आशा असावी
न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही
शिर्षक समर्पक आहे. अगदी सत्य परिस्थिती सांगीतली आहे.
जनता तर न्याय करेलच.. मग सुप्रीम कोर्टात पुन्हा जनता कशाला जाईल 🤔
आता या प्रकरणाचं तेरावं घालण्याशिवाय पर्याय नाही.
कोर्टाला भावपूर्ण श्रद्धांजली
खर बोलताय तुम्ही म्हणूनच तर शिवसेनेच्या बाबतीत मागील 3 वर्षापासुन फक्त तारीख पे तारीख सरन्यायाधीश देत आहेत हे मागील काही दिवसांपासून दिसत आहे कारण आपल्या भारत देशाचे सरन्यायाधीश राजरोस पणे राजकारण्यांना भेटत आहेत तेही वेळोवेळी व जे बेकायदेशीर व घटनाबाह्य सरकार चालवतात असे सरन्यायाधीश म्हणतात व त्यांच्याच मांडीला मांडी लावून उघडपणे बसत आहे व एवढ्यावरच न थांबता त्यांना माननीय व सन्माननीय म्हणत आहेत वा रे सरन्यायाधीश व न्याय देवता आपण तर न्यायव्यवस्थाच पायदळी तुडवली.
गद्दारांना तर फक्त खोके मिळाले पण सरन्यायाधीशांना डायरेक्ट कंटेनरच मिळाले वाटतेय म्हणूनच तर संपूर्ण भारतात एवढी राजकीय अराजकता माजलीय.
मराठी माणसाकडे मुख्य पद असूनही न्याय मिळाला नाही. अपेक्षाभंग नशिबी आला. आता सर्वोच्च न्याय जनतेच्या कोर्टात केला जाणार. देशात पक्षांतराला चालना मिळणार हे पक्के झाले. न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचे आरतीतून स्पष्ट झाले.
काही अपेक्षा नाही आता. सरन्यायाधीशांनी स्वतःचं नाव घालवून घेतलं
Cji gangadhar hi shaktiman hai 😂
म्हणून बोलतात
शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये
सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
भरोसा संपला सुप्रीम कोर्ट वर
शरद पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेब या दोघांनी स्वतःहून केस मागे घ्यावी
न्याय व्यवस्था विकली गेली आहे.. हे सरळ दिसते..भावपूर्ण श्रद्धांजली 😊
आता निकाल येवून काहीही फायदा नाही ; प्रशांत सर
सत्ताधाऱ्यांचे दडपण आहे जे सत्य आहे त्यांच्याच हातात आहे न्याय इलेक्शन झाल्यावर द्यायचा
जनता हतबल, सर्वोच्य न्यायालयाची कौतुकास्पद कामगिरी, तारीख पे तारीख, लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली.
न्याय देवता आंधळी आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आहे
देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे हे आता मान्य करावे लागेल
स्वतःच्या निर्णयांबद्दल जेव्हा सतत शंका येत राहते तेव्हा आपण खूप काही चुकीचे आणि मनाला न पटणारे निर्णय घेतले आहेत ह्या भावनेला बळ मिळते . आजच्या घडीला देशात जे काही चुकीचे पायंडे पाडले जात आहेत त्या सर्वांना एकप्रकारे सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे असे खेदाने म्हणावे लागते.
Supreme court has failed Maharashtra totally....failing us for two years
भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
निकाल दिला नसला , म्हणजे त्यांनी त्यांचे काम केले नसले तरी त्यांचा पगार झाला आहे.
त्यांना काम न करता पगार घ्यायला लाज वाटत नाही. त्यावर आपण का चर्चा करावी.
त्यांना न्याय न देता म्हणजे काम न करता पगार घ्यायला लाज वाटली पाहिजे. कारण त्यांचा पगार लोकांच्या टॅक्स मधून होतो .
निष्क्रिय सर न्यायाधीश
मर्डर मिस्ट्री ऑफ लोकशाही / दिग्दर्शक ,: नमो / कलाकार :टरबूज / दाढीवाला / पादा प्रमुख पाहुणा कलाकार गारवेकर एम
प्रशांत सर हे प्रकरण तुम्ही लावून धरले खूप छान न्यायच द्यायचा नाही आहे या देशात
पक्षकाराच्या वतीने एक वकिलाने सरण्यायधिष्णा सांगितले होते तेव्हा CJI रागावले होते आत्ता विश्वास उडाला न्यायावरचा
उद्धव ठाकरेंना न्याय मिळालाच नाही शेवटी..
आता जनताच न्याय देणार उद्धव ठाकरे यांना
😂😂😂 धनंजय चंद्रचूड ने न्याय ला चूड लावली
लवकरच चंद्रचूड मा.राज्यपाल किंवा राज्यसभा खासदार होतील.हार्दिक अभिनंदन. लोकशाहीला भावपूर्ण श्रध्दांजली वाहे या.
उशीर करून निकाल लागला तरी काय फायदा.आता कशाचाच भरोसा नाही. जनता ठरवेल पण इलेक्शन कमिशनचा काय भरोसा नाही.
मोदी-शहा यांच्या हुकूमशाहीला साथ देणारा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश चंद्रचूड यांचे नाव इतिहासात अमर राहील.😢😢😢😢😢😢😢😢😢😢
लाज वाटायला पाहिजे...
आपण किती संवेदनाहिन झालोय...
😔😔😔😔😔
सर्व घटनात्मक संस्थाना भावपूर्ण श्रद्धांजली.... या वरून असच दिसतं की देशात लोकशाही राहिली नाही.... एक असंविधानिक सरकार २.५ वर्षे सत्तेत राहत आणि सुप्रीम कोर्टाला त्या बद्दल काहीच वाटत नाही.... पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण श्रद्धांजली.... असत्यमेव जयते....
😢😢😢
जर चंद्रचूड यांनी त्याच्या काळावधित निर्णय दिला नाहि तर ते मोदिला घाबरले असाच त्याचा अर्थ निघेल .व ते कायमचे कळंकित व घाबरट सरन्यायाथीश म्हणून संबोधले जातिल.
सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर चा विश्वास खरंच कमी झाला. निकाल लागायलाच च पाहिजे, होता. किंबहुना सर्वोच्च न्यायालयानं अट्टहासाने हे प्रकरण लोकशाहीच्या इभ्रतीसाठी हातावेगळं मागेच करायला पाहिजेच होतं.
जीवनात आलेली चांगली संधी जी सुवर्ण अक्षरात नोंदली गेली असती ती भीती मुळे गमावली.
खूप वाट पहिली निर्णयाची. 😮 खूप अपेक्षा होती .विश्वास होता पण... ....... असो .आता जे काही होईल ते स्वीकारल्या शिवाय पर्याय नाही.😢