संघ एवढं सगळं सांगून मोदी ऐकत नाहीत,मग पंतप्रधान पदासाठी बदल करायचा पण मोदी त्या पुर्वी च मोदीच संघा वरचं बंदी आणली तर नवल वाटू नये!! पण तुमची माहिती चां आधार काय आहे अधिकृत मोहन भागवत यांनी सांगायला पाहिजे होत ?
अगदी बरोबर आपण सांगितले आहे आणि हे घडणार आहे हे मात्र खरं! कारण महाराष्ट्रात व इतर राज्यात ज्या पद्धतीने bjp ने राजकारण केले त्याचे परिणाम चालू निवडणुकीवर होणार आहेत.
संघ मोदींवर नाराज नाही तर जनता मोदी आणि भाजपवर नाराज आहे.हेओळखून संघ नवा चेहरा देऊन सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपड करत असावा. दोन हजार चौदा पासून राज्यात आणि देशात सत्तेचा गैरवापर करून संघाने आपला भरपूर फायदा करून घेतला आहे.प्रत्येक सरकारी क्षेत्रात संघाने भ्रष्ट मार्गाने आपले माणसं चपराश्या पासून ते कलेक्टर, एसपी तसेच भारतीय सेनेमध्ये घुसडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब गोरगरिबांच्या कष्टाळू अभ्यासू तरुणांना पात्रता असूनही योग्य मुलामुलींना न्याय मिळाला नाही असे सर्वच सरकारी धोरणात,कारभारात घडले आहे हे देशातील जनतेने पाहीले अनुभवले आहे.महागाई, बेरोजगारी, आणि खोटे अश्वासने याला जनता वैतागली आहे त्यामुळे जनता आपली नाराजी मतदानातून व्यक्त करत आहे.हे कावेबाज संघाच्या लक्षात येणारच म्हणून पुन्हा एखादा बेगडी चेहरा संघ समोर आणण्याचा संघ प्रयत्न करत असावा.हे नक्की.
भारताचा ईतिहास आहे सर या देशात अती ...चालत नाही . मोदींनी अती केलं आहे . शहा सारख्याचे हाती .एवढ्या प्रचंड महाकाय धर्म निरपेक्ष बुद्ध. महात्मा गांधी च्या देशाची सूत्र सोपवनारे मोदी कसे योग्य असतील . असूच शकत नाहीत... अतिशय योग्य मांडनी सर ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
मुळात हा संघच नालायक आहे. त्याचे विचार विखारी आहेत .तिरंगा सुद्धा याना मंजुर नाही . तयांना ब्राम्हण सोडून काही मान्य नाही . यवढया प्रचंड महाकाय बहुजन देशात .ब्राम्हणी मनुवादी बहुजन विरोधी व्यवस्था बहुजनाना कशी मान्य होते .हेच मोठे कोडं आहे . महाराष्ट्रा सारख्या राज्यात संत तुकाराम महाराज. संत गाडगे महाराज. छ. शाहू .फुले .आबेडकर. या थोर मंडळींनी आयुष्य घालवले ना बहुजना साठी. तरी सुद्धा आपण विशाची परीक्षा का घेतो .
परिस्थिती नुसार संविधान बदलता यावे, यासाठी घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बदलाचे कलम त्याच घटनेत लीहले आहे. कारण संविधान म्हणजे काळया दगडावरची पांढरी रेघ नव्हे, हे डॉ बाबासाहेब आंबेडकर जाणून होते!
हो शोधत आहेत ते तुम्हाला करणार आहेत,शपथ विधी ला कारण तसा निरोप तुम्हाला मिळाला आसेल ईतके डिटेल्स त्या शिवाय सांगु शकत नाहीत..... अभिनंदन भावी पंतप्रधान पाटील साहेब
श्रीमान मोदीजी/अमीत शाह यांना सत्तेचा लाल गोळा चघळण्याची सवय लागली आहे. त्यांचा अहंकार व गर्व आकाशाला भिडल्या सारखा आहे. त्यामुळे ते संघाचे काही ऐकणार नाहीत. ते भारताचे शेवटचे सर्वश्रेष्ठ महान राष्ट्रीय विश्व गुरू झाले आहेत. जगात सर्वत्र त्यांचा डंका पिटला जात आहे.😂😢😅
स्वप्न पहा हिंदू धर्म विसरलेला उद्धो ठाकरे जो भगव्या झेंड्याचा अपमान करून फडक म्हणतो आणि श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतो तो काय देश पुढे नेईन. इस्लमिस्तान करेन नक्की या भारत देशाचे.
कोणी ही असो आरएसएस या संस्था चे सगळे अकाउंट्स तपासले गेले पाहिजे . बाँड वसुली कोण कोण किती घेतात . कुठला नेता काय काय पदे भोगत असून काय कुरघोडी करत आहे ? ते बघावे
बदल नाही केला संघाने तर जनता बदल करेल।संघाचे विचार आणि मोडी टिमचे विचार या मधे खूपच तफावत आहे।बहुमत मिळाले तरी बदल आवश्यक आहे। १०वर्षे खूप झालीत ईतरांना,तसेच इतर राज्यांना संधी नाही मिळाली तर भाजपच बॅकफूटवर जाईल तो परत पपुढे येणार नाही।।
श्रीमान पाटील साहेब मुद्दे अगदी तंतोतंत सत्य मांडले आहेत गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केल असत तर माेदींना एव्हड्या सभा महाराष्ट्रत घेण्याची गरज भासली नसती
गडकरी साहेब यांना पंतप्रधान केले तर उद्धव साहेब आणि पवार साहेब पण पाठींबा देतील यात शन्का नाही उद्दव साहेब यांनी पहिलेच सांगितले आहे की जर गडकरी साहेब यांना पंतप्रधान केले तर आम्ही बिनसर्थ पाठींबा देतो असे सांगितले आहे तरी संघाने गडकरी साहेब यांना पंतप्रधान करावे मोदी हटावं देश आणि संघ बचाव
वसुंधरा राजे यांनी बीजेपी सोडून जायला हवे. शिवराज सिंग यांनी बीजेपी सोडायला पाहिजे असे मत. मोदींनी फक्त राम मंदिर बनविले आहे म्हणून 400 पार . आयेगा मोदी ही बनेगा पंतप्रधान मोदी. जय जय श्रीराम
आज नड्डा बोलले आहे कि आम्हाला RSS ची जरुरत नहीं आसे स्टेटमेंट आहे म्हणजे बापाला भाजप विसरला जर मोदी परत आले आणि संघा वर बंदी आणली तर मग काय जो संघाचे ऐकत नाही मग काय कराणार संघ
पंतप्रधान नितीन गडकरी साहेब पाहिजे
मोदी साहेब स्वतःचा संघ स्थापन करणार मुळ संघ महाराष्ट्राचा आहे मोदी साहेब हे महाराष्ट्र व्देशी आहे त्यामुळे संघ आता हळुहळु बाजूला सारणार
नितीन गडकरी हेच पुढचे प्रधानमंत्री होणार आहे ❤❤❤
नितीन गडकरी यांना पंतप्रधान केले पाहिजे bjp ने तेवढाच माणूस चांगला आहे.
RSS prerit PM candidate not suitable for our democracy
💞💞💞100%👍👍👌👌👌💞💞💞❤❤
संघ एवढं सगळं सांगून मोदी ऐकत नाहीत,मग पंतप्रधान पदासाठी बदल करायचा पण मोदी त्या पुर्वी च मोदीच
संघा वरचं बंदी आणली तर नवल वाटू नये!! पण तुमची माहिती चां आधार काय आहे अधिकृत मोहन भागवत यांनी सांगायला पाहिजे होत ?
असे कळते, असे समजते या पलीकडे या विवेचनला अन्य कोणताही आधार नाही!
देशांचे पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी पाहिजे
मोदी व शहा दोघांना कायमचे हिमालयात पाठवा.
अगदी बरोबर आपण सांगितले आहे आणि हे घडणार आहे हे मात्र खरं! कारण महाराष्ट्रात व इतर राज्यात ज्या पद्धतीने bjp ने राजकारण केले त्याचे परिणाम चालू निवडणुकीवर होणार आहेत.
महाराष्ट्राची मागणी आहे.गडकर साहेब पंतप्रधान करा.
संघ मोदींवर नाराज नाही तर जनता मोदी आणि भाजपवर नाराज आहे.हेओळखून संघ नवा चेहरा देऊन सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपड करत असावा.
दोन हजार चौदा पासून राज्यात आणि देशात सत्तेचा गैरवापर करून संघाने आपला भरपूर फायदा करून घेतला आहे.प्रत्येक सरकारी क्षेत्रात संघाने भ्रष्ट मार्गाने आपले माणसं चपराश्या पासून ते कलेक्टर, एसपी तसेच भारतीय सेनेमध्ये घुसडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब गोरगरिबांच्या कष्टाळू अभ्यासू तरुणांना पात्रता असूनही योग्य मुलामुलींना न्याय मिळाला नाही असे सर्वच सरकारी धोरणात,कारभारात घडले आहे हे देशातील जनतेने पाहीले अनुभवले आहे.महागाई, बेरोजगारी, आणि खोटे अश्वासने याला जनता वैतागली आहे त्यामुळे जनता आपली नाराजी मतदानातून व्यक्त करत आहे.हे कावेबाज संघाच्या लक्षात येणारच म्हणून पुन्हा एखादा बेगडी चेहरा संघ समोर आणण्याचा संघ प्रयत्न करत असावा.हे नक्की.
😂😂😂
नितीन जी गडकरी साहेब only 👍
जनतेला आर एस एस सुद्धा नको आहे
भारताचा ईतिहास आहे सर
या देशात अती ...चालत नाही .
मोदींनी अती केलं आहे .
शहा सारख्याचे हाती .एवढ्या प्रचंड महाकाय धर्म निरपेक्ष बुद्ध. महात्मा गांधी च्या देशाची सूत्र सोपवनारे मोदी कसे योग्य असतील .
असूच शकत नाहीत...
अतिशय योग्य मांडनी सर
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
मुळात हा संघच नालायक आहे. त्याचे विचार विखारी आहेत .तिरंगा सुद्धा याना मंजुर नाही .
तयांना ब्राम्हण सोडून काही मान्य नाही .
यवढया प्रचंड महाकाय बहुजन देशात .ब्राम्हणी मनुवादी बहुजन विरोधी व्यवस्था बहुजनाना कशी मान्य होते .हेच मोठे कोडं आहे .
महाराष्ट्रा सारख्या राज्यात संत तुकाराम महाराज. संत गाडगे महाराज. छ. शाहू .फुले .आबेडकर. या थोर मंडळींनी आयुष्य घालवले ना बहुजना साठी.
तरी सुद्धा आपण विशाची परीक्षा का घेतो .
नितीन गडकरी साहेब एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस पंतप्रधान व्हावेत.
संघाला माहिती आहे भाजप आता बहुमत मिळवूच शकत नाही. सत्ता जाणार आहे. सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. नवीन डावपेच आखत आहे.
अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे
मोदी संविधान बदलून टाणार हे सत्य आहे
त्याचा बाप आला तरी बदलणार नाही संविधान
परिस्थिती नुसार संविधान बदलता यावे, यासाठी घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बदलाचे कलम त्याच घटनेत लीहले आहे. कारण संविधान म्हणजे काळया दगडावरची पांढरी रेघ नव्हे, हे डॉ बाबासाहेब आंबेडकर जाणून होते!
हो शोधत आहेत ते तुम्हाला करणार आहेत,शपथ विधी ला कारण तसा निरोप तुम्हाला मिळाला आसेल ईतके डिटेल्स त्या शिवाय सांगु शकत नाहीत..... अभिनंदन भावी पंतप्रधान पाटील साहेब
आज देशाला पंतप्रधान हा मोठा शिकलेला.आडणी नसावा,तर अर्धवट ४थी,किंवा कॉलेज पुर्ण शिकलेला नसावा तर तो IPS किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलेला असावा.
श्रीमान मोदीजी/अमीत शाह यांना सत्तेचा लाल गोळा चघळण्याची सवय लागली आहे. त्यांचा अहंकार व गर्व आकाशाला भिडल्या सारखा आहे. त्यामुळे ते संघाचे काही ऐकणार नाहीत. ते भारताचे शेवटचे सर्वश्रेष्ठ महान राष्ट्रीय विश्व गुरू झाले आहेत. जगात सर्वत्र त्यांचा डंका पिटला जात आहे.😂😢😅
पंतप्रधान जेव्हा बदलालतुमची सत्ता असेल आता ठण ठण गोपाळ फक्त राहुल गांधी उद्धव ठाकरे 💯🌹🚩💐
उद्धव ठाकरे चालेल पण राहुल गांधी नको.
स्वप्न पहा हिंदू धर्म विसरलेला उद्धो ठाकरे जो भगव्या झेंड्याचा अपमान करून फडक म्हणतो आणि श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतो तो काय देश पुढे नेईन. इस्लमिस्तान करेन नक्की या भारत देशाचे.
😂😊
😊 संस्था
O
Bjp wala nko
खूप खूप चांगले विश्लेषण! धन्यवाद! यातून खूप नवीन माहिती समजली! धन्यवाद!!
कोणी ही असो आरएसएस या संस्था चे सगळे अकाउंट्स तपासले गेले पाहिजे . बाँड वसुली कोण कोण किती घेतात . कुठला नेता काय काय पदे भोगत असून काय कुरघोडी करत आहे ? ते बघावे
Nitin Gadkari Best
गडकरी साहेब पंतप्रधान पाहिजे त
धन्यवाद सर
गडकरी साहेब ग्रेट आहे
आंबेडकर वादी असून गडकरी साहेबांना suport, bjp असो किंवा काँग्रेस.
गुजराती पंतपधान नाही पायजे मराठी पंतपधान पाहिजे
बदलायला हवे कारण इतर नेते ही पंतप्रधान म्हणून कशी कामगिरी करतात हे बघितले पाहिजे कारण त्यांनीही पक्षासाठी योगदान दिले आहे
R S S काय चीज आहे जे पी नड्डाला माहीती नाही.
दीन दयाल ऊपाध्ये.
गोपिनाथ मुंढे यांची संघाने शाबुत ठोकली.
कुछ भी नहीं हैं.
बदल नाही केला संघाने तर जनता बदल करेल।संघाचे विचार आणि मोडी टिमचे विचार या मधे खूपच तफावत आहे।बहुमत मिळाले तरी बदल आवश्यक आहे। १०वर्षे खूप झालीत ईतरांना,तसेच इतर राज्यांना संधी नाही मिळाली तर भाजपच बॅकफूटवर जाईल तो परत पपुढे येणार नाही।।
जय जय श्रीराम जय श्रीराम
सत्ता आली तर हा बदल करणे आवश्यक आहे
Nitin gadkari yes
संघाला भ्रष्ट मंत्री भ्रष्टाचारी माणस चालत नसेल तर संघ आताही घरी बसवावे राष्ट्रभक्त आसेल तर
प्रधानमंत्री निवड मतदार करतात की संघ,जर संघाच्या मणावर निवड असेल तर मग कसली लोकशाही
य गोष्टी चा विचार संघाने नक्की करावा
यात तथ्य आहे म्हणून j p नद्दा ने संघाची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे
बरोबर आहे
श्रीमान पाटील साहेब मुद्दे अगदी तंतोतंत सत्य मांडले आहेत गडकरींचे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केल असत तर माेदींना एव्हड्या सभा महाराष्ट्रत घेण्याची गरज भासली नसती
अत्यंत महत्त्वपूर्ण विश्लेषण ❤❤❤
Nintin gadakari saheb next
मुख्य अमीत शहाच आहे.हे सर्व निर्णय शहाच आहे.
संगम मध्ये प्युअर माणूस कोणी असेल तो आहे गडकरी साहेब हा संघाचा एकदम एक नंबर संगा यांच्या हातात चालवला तर अजून
BAGAVATAJI ENEMY AT THE GATE III
Very interesting!
अबकी बार आर एस एस तड़ीपार❤❤❤
मोदी/शहा सोडुन कोण्हीही पंतप्रधान झाले पाहिजे.शिवराजसिंह चौव्हान चालेल
छान विश्लेषण पाटिल साहेब.
गडकरी साहेब यांना पंतप्रधान केले तर उद्धव साहेब आणि पवार साहेब पण पाठींबा देतील यात शन्का नाही उद्दव साहेब यांनी पहिलेच सांगितले आहे की जर गडकरी साहेब यांना पंतप्रधान केले तर आम्ही बिनसर्थ पाठींबा देतो असे सांगितले आहे तरी संघाने गडकरी साहेब यांना पंतप्रधान करावे मोदी हटावं देश आणि संघ बचाव
Change 100%करो हम आपके साथ हैं काम चालू करो
Fakt Gadkari Saheb pantpradhan pahijet
In Maharashtra only India aghadi jindabad jindabad jindabad
Aapne sahi bate kahi hai ,Modi kishi ki bate sunte nahi,desh kaha Jaa Raha hai ,modine kuch desh ko barbat Kiya,
Khup chan
सटिक विश्लेषण आणि यथायोचित
फक्त नितीन गडकरी साहेब योग्य उमेदवार आहेत...👍👍🙏🙏
Modi sarke pm deshala na bhuto na bhavishya milanar nahi
मोदी ऐवजी नितीन गडकरी यांना करावी
ज्यावेळी मोदी आले तेव्हाच वाटलं होतं हे असं होऊ शकेल
लवकर बदला
सखोल विश्लेषण !!
अब कि बार बीजेपी हद्दपार
देशाचा पंतप्रधान फक्त मोदीजी पाहिजेत
२ वेळ संधी मिळाली आहे, नवीन व्यक्ती ही पंतप्रधान व्हायला हवी...
संघांचे आरोप 100% बरोबर आहेत.
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नवीन मुख्यालय गुजरात मधील वडनगर येथे नरेंद्र मोदीच्या गावी सुरू होणार आहे
भाजप नको आणि संघ पण नको
बरोबर आहे
मोदी च्या काळात संघाची गरज नाही हे चित्र दिसत आहे .
गड्करि मराठी माणुसच. प्रधान मन्त्री पदि पहिजे. जय हिंद. जय महाराष्ट्र सरकार.
नितीन गडकरी जय महाराष्ट्र
खरच मा. नितीनजी गडकरीच हवे
गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत.
वसुंधरा राजे यांनी बीजेपी सोडून जायला हवे. शिवराज सिंग यांनी बीजेपी सोडायला पाहिजे असे मत. मोदींनी फक्त राम मंदिर बनविले आहे म्हणून 400 पार . आयेगा मोदी ही बनेगा पंतप्रधान मोदी. जय जय श्रीराम
सबुत कुठे आहे संदेश चा
Apan je mat mandta te agdi barobar ahe. Nitin gaddafi p.m. Zale pahije Jay maharashtra
मोदी साहेब व अमित शहा हे आता इतके वर गेले आहे की ते आता कोणाचेही एकणार नाही
यांची गच्छंती हाच उपाय
श्री नितिन गडकरी हे पंत प्रधान पदा साठी योग्य आहे दुसरा कोणी नाही
नितीन गडकरी यांनाच पंतप्रधान पदी नियुक्त करावे.
Modi bjp aani sangh aapatun padanar
BJP bhagao desh bachao, आपला पराभव निश्चित आहे, राहुल राजीव गांधी next PM of India
Really???
Good evening sir
आज नड्डा बोलले आहे कि आम्हाला RSS ची जरुरत नहीं आसे स्टेटमेंट आहे म्हणजे बापाला भाजप विसरला जर मोदी परत आले आणि संघा वर बंदी आणली तर मग काय जो संघाचे ऐकत नाही मग काय कराणार संघ
No statement from Nadda
काही नाही कोणता गट फूटू नये म्हणून आटापिटा संघात फार हुषार चेले आहेत
भाजपची सत्ता येणार हे तर मान्य झाले आहे !
संघाचे लक्षन फक्त ऐका विशिष्ट समाजातील असला पाहिजे ?
मोदी आणि शहा दोघांना गुजरात ला पाठवा
अगदी बरोबर आहे.👍
नितीन गडकरी पंतप्रधान पाहिजे
मंडळी शरद पवार साहेब पंतप्रधान🎉
नितीन गडकरी यांना पंतप्रधान केलपाहिजे
संघ मोदी हे मराठा द्वैषी झाले आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान
100% सत्य आहे.😂😢😅
धन्यवाद 🙏 कोणाला आवडली कळेल का
This decision of RSS WILL turn INDIA BRIGHT FUTURE.
Mahavikas aghadi cha vichar kara baki nahi
नितिन गडकरी साहेब
नितीन गडकरी विकास करू शकतो सर्वसामान्य माणसाला देश चालू शकतो
काही फरक पडत नाही Bjp ला RSs ची गरज नाही
श्री. नितीन गडकरी साहेब यांना पंतप्रधान करा.
सध्या मोदी च, पाहिजे अहंकार
जागा, करून निर्णय पांच वर्षे बदलु, नये विनंती
नितीन गडकरीच योग्य उमेदवार आहे.
गडकरी साहेब सगळ्यात योग्य आहेत
Nice to see you
मोदी आहे म्हणून आज भाजपा सत्तेत आहे त्यांच्या नावावर बहुमत येत असत म्हणून मोदी पाहिजे
Great Modiji Jay shree Ram