महाराष्ट्र टाईम..... याला पहिला घरला घालवा त्याला नक्की काय उत्तर पाहिजे ... प्रकाश महाजन साहेब अशा लोकांसाठी वेळ देऊ नका ज्यांना राज ठाकरे साहेब समजलेच नाही .... फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे❤
मीडिया वाल्यांना विनंती आहे.... तुम्ही कोणाची पण बातमी लावू नका.... मराठा समजाची परिस्थिती हि राष्ट्रवादी. काँग्रेस. शिवसेना.. यांनी केली आहे त्याला कारणभूत राज साहेब नाहि त हे लक्षात घ्या...... राज साहेबांच्या विरोधात काही कारण नसताना बातमी लावू नका राज साहेबांच्या नावाने टीआरपी कमवू नका विनंती वजा इशारा..... लक्षात घ्या
राज ठाकरेंनी पण लोकांना समजेल अशीच भाषा वापरायला पाहिजे. काही लोक एवढी पण हुशार नाहीत की गर्भीत अर्थ शोधतील. मीतर म्हणतोय त्यांनी राजकारणातील अलका कुबल पण बनावे कारण लोकांना तेच दिसतं जो Emotional आहे तो किती साधा आहे असे लोकांना वाटते आणि लोकांची सहानुभूती आपल्याकडे त्यांनी घ्यावी , कारण आजकाल राजकारणात हेच चाललयं आणि दुसरी गोष्ट निवडुणपण येतात, राजकारणाची दिशा कुठे चालली आहे अशाप्रकारेच चालावे तरच आमदार निवडून येणार आणि आता जसे दौरे चालू आहेत तसेच चालू ठेवावे सर्व मतदार संघ मजबूत करावे कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ आणि विश्वास घ्यावा आणि त्याची शेवटची संधी आहे कारण त्यांच वय आता वाढत चालल आहे. आता नाही तर कधी नाही.
वा महाजन साहेब, काय बोलता, त्यांनी ते बोलायची गरज नव्हती, मग ओबीसी तुन आरक्षणासाठी पाठिंबा तरी कुठे दिला ? महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही म्हणता आपल्या पक्षाने किती लोकांना नोकऱ्या दिल्या ? साधे कार्यकर्ते लोकांना माहीत नाही आपल्या पक्षाचे, आणि भविष्याचा विचार म्हणता, हे नुसतं कल्पना विचार करून काही होणार नाही...
तमाम महाराष्ट्र मधील जनतेनी समजून घेतलं पाहिजे की,स्वयंघोषित तथाकथित चिल्लर obc नेते म्हणतात की,obc-60%,sc व st -20%,मुस्लिम-15%,ब्राह्मणलिंगायत मारवाडी वाणी गुज्जर ई -5% एकूण 100%. मग राज्यात 36% असलेला मराठा समाज आरक्षण गेलं कुठं. याचं उत्तर 23 मार्च 1994 रोजीचा शासन निर्णय आहे. सन 1967 पासून 14% आरक्षण असताना 16% आरक्षण वाढवून दिलं. ते पण राज्य मागास वर्गाचा अहवाल न घेता याद्या तयार करून एका शासन निर्णयावर दिलं. इतक्या दिवस जनजागृती नव्हती आरक्षण महत्व लोंकाना नव्हतं म्हणून फुकट खाल्लं तुम्ही आत्ता सवय मोडत नाही.आरक्षण मध्ये धक्का आणि ताट हे शब्द आले कुठून? संपूर्ण विदर्भ ,खानदेश व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज कुणबी-मराठा म्हणून obc मध्ये आहे. obc टक्केवारी 31% असून त्यात 11% पेक्षा जास्त कुणबी- मराठा समाज आहे. आणि हा छत्रपती चा महाराष्ट्र आहे उत्तरप्रदेश व बिहार नाही जास्त आरक्षण निघायला.माळी धनगर वंजारी सामाजिक मागास कसे ? ते तर गावगाडा मध्ये मराठा समाज सोबत राहतात कित्येक वर्षा पासून.त्यामुळे खोटी आकडेवारी देवून राजकीय पदं मिळवण्यासाठी सरकार वर दबाव टाकायचा बंद करा. नौटंकी संपली तुमची. मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे यांच्या मागण्या योग्यच आहेत.
Rajsahebani bolela vidhan khup pudcha vchar karun bollela vidhan hota tyani logically apli arakshana baddal che baju mandli hoti tyani khoti ashvasana denyacha talala. We need rajsaheb thakrey like leaders who think about marathi and maharashtra
राज, ठाकरे सांहेब,खरे, बोलता मराठा, श्रीमंत आहे,, आरक्षण गरज, नाही आरक्षण कायदे देता येत, नाही जंरागे हा, समाज, समाज,भांडान, लावने,हे,काम,करीत, जंरागे हा, हां बारामतीच, काकाच, आहे
He maharashtra ch durday aahe jo manus maharashtra sathi boltoy. Marathi mansa sathi boltya tay raj sahebala maharashtra konich nahi samju sakt he maharashtra aani marathi mansa che durdyav aahe
हो का ? मग कोण आरक्षण देणार आहे तुम्हाला ? कोण आरक्षणाच्या बाजूने आहे ? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार ? चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार ? मुख्यमंत्री राहिलेले व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ? विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ? मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे ? उद्धव ठाकरेंना तर प्रशासकीय अन् कायद्याचं ज्ञान अजिबात नाही त्यामुळे त्यांचं तर सोडूनच द्या. कोण देणार मराठा आरक्षण? कोणीच नाहीये आरक्षणाच्या बाजूने सर्व पक्ष फक्त मराठा मत मिळणार नाही म्हणून परखड बोलत नाही, मुद्दा खेळवत ठेवतात फक्त राज ठाकरे परखड भूमिका सत्य आहे ते मांडतात अन् मुळात राज ठाकरे काय बोलले? की उद्या जर महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आली तर प्रत्येक घटकाला शिक्षण मोफत दिलं जाईल कारण महाराष्ट्र तेवढा प्रगत आहे पण बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपण समस्येला सामोरे जातोय, ते जर आवरल तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही.
मी स्वता मराठा आहे.. जरंगेना आम्ही पण पाठिंबा दिला पण त्याची दूसरी बाजु समजायला लागली ते शरद पवार यांचा माणूस आहे.. राज ठाकरे जे बोलले ते बरोबर आहे.. आम्ही सर्व कांटाळलो तुमच्या भांडनाला.. आता आमचा पाठिंबा राज ठाकरे याणाच.. 🚩🚩🚩
महाजन साहेब खूप चांगलं विश्लेषण केल 🙏🙏🙏
प्रकाश महाजन साहेब🔥🔥🔥
राजसाहेब ठाकरे❤
राजसाहेबांचे vision वेगळे आहे. मराठा पेक्षा मराठी याबाबत घोळ घालू नये. मराठी तरुणांनासाठी राज साहेबांचं मोलाचे योगदान आहे.
One and only Raj saheb ❤
राज साहेब 💗
एक नंबर 👍
जाय महाराष्ट्र 🙏
राजसाहेबांनी बरोबरच मुद्दा मांडलाय योग्यच बोलत आहेत राजसाहेब ठाकरे
बरोबर आहे महाजन साहेब
आज पर्यंत जे जे पक्ष सत्तेत आलं त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🇮🇳🚩🚩🚩🚩🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आता फक्त मनसे ❤💯🚂🚩
राज साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत.. जय मनसे ⛳
महाराष्ट्र टाईम..... याला पहिला घरला घालवा त्याला नक्की काय उत्तर पाहिजे ... प्रकाश महाजन साहेब अशा लोकांसाठी वेळ देऊ नका ज्यांना राज ठाकरे साहेब समजलेच नाही .... फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे❤
Only Raj saheb
मीडिया वाल्यांना विनंती आहे.... तुम्ही कोणाची पण बातमी लावू नका.... मराठा समजाची परिस्थिती हि राष्ट्रवादी. काँग्रेस. शिवसेना.. यांनी केली आहे त्याला कारणभूत राज साहेब नाहि त हे लक्षात घ्या...... राज साहेबांच्या विरोधात काही कारण नसताना बातमी लावू नका राज साहेबांच्या नावाने टीआरपी कमवू नका विनंती वजा इशारा..... लक्षात घ्या
Raj saheb thakare
खरचं आज पर्यंत जी पक्ष यांनी राज्य चालविली वाटोळं केलं महाराष्ट्राचं आता फक्त मनसे राज साहेब ठाकरे पाहिजे
राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलला तर नक्कीच यश मिळेल
यांनातर आम्ही महाराष्ट्र टाईम्स वर बहिष्कार टाकत आहे.
😂😂😂
, स्वतःच्या प्रसिध्दीसाठी मिडिया किती खालच्या थराला जाऊ शकते हे यांनी दाखवून दिले आहे. Double ढोलकी मटा 😂
जय मनसे ❤
महाराष्ट्र टाईम्स पाकीट पत्रकारिता करत आहेत.
अगदी बरोबर आहे महाराष्ट्र टाईम्स वर बहिष्कार टाकला पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र प्रकाश महाजन यांनी अतिशय मुद्देसूद पणे विश्लेषण केले आहे
राज ठाकरे साहेब ❤
अडाणी पत्रकार, महाजन साहेब उत्तम
फत्त राज ठाकरे साहेब 💪❤
Jay manse❤
कशाला पाहिजे आरक्षण सरसकट आरक्षण रद्द करा
बरोबर आहे राज ठाकरे ला कृपा करुण बदनाम नका करू🙏
News wale tumhi chata chati band kara TRP sathi
साहेब ❤
जय मनसे
प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे दोघेही महाराष्ट्रात राहत नसून ते कदाचित पाकिस्तान बांगलादेश मध्ये राहत असावेत,,
एवढं आक्रमक व्हायला नाही पाहिजे धाराशिव येथील मराठा संघटकानी
❤
❤❤❤
Only raj saheb... with out other person
एक मराठा लाख मराठा ❤❤❤
राज ठाकरेंनी पण लोकांना समजेल अशीच भाषा वापरायला पाहिजे. काही लोक एवढी पण हुशार नाहीत की गर्भीत अर्थ शोधतील. मीतर म्हणतोय त्यांनी राजकारणातील अलका कुबल पण बनावे कारण लोकांना तेच दिसतं जो Emotional आहे तो किती साधा आहे असे लोकांना वाटते आणि लोकांची सहानुभूती आपल्याकडे त्यांनी घ्यावी , कारण आजकाल राजकारणात हेच चाललयं आणि दुसरी गोष्ट निवडुणपण येतात, राजकारणाची दिशा कुठे चालली आहे अशाप्रकारेच चालावे तरच आमदार निवडून येणार आणि आता जसे दौरे चालू आहेत तसेच चालू ठेवावे सर्व मतदार संघ मजबूत करावे कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ आणि विश्वास घ्यावा आणि त्याची शेवटची संधी आहे कारण त्यांच वय आता वाढत चालल आहे. आता नाही तर कधी नाही.
Only raj saheb
१००% बरोबर
बेरोजगारीची सीमा झाली भयंकर परिस्थिती निर्माण होइल
चांगला पत्रकार
1. Reporterla mulat vishay samjala nhi ky ahe tri.
2. Reporter asa wattoy ki sarkar la parshna vichary ahe
3. Uttar denar he mulat sattet nhi tynche mhnane samjun ghayche astat ani sarkar la saval karaycha asto.
4. Mulat hya chu..ya media je chalvaly na tynna chotasa byte dakhvun TRP ghychi aste.
5. Ararskhan nko ase Raj thackeray bollech nhi. Te bolli ki. Saglya suvidha dila tr konalach arakshanachi garajch padnar nhi
🌹🌺 महाजन म्हणतात आरक्षणाची मुदत संपली नंतर अटलजींनी ती पुन्हा अमर्याद वाढवली. म्हणजे अटलजींची च चूक आहे. 🌺🌹
दिलसे ❤ मनसे
वा महाजन साहेब, काय बोलता, त्यांनी ते बोलायची गरज नव्हती, मग ओबीसी तुन आरक्षणासाठी पाठिंबा तरी कुठे दिला ? महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही म्हणता आपल्या पक्षाने किती लोकांना नोकऱ्या दिल्या ? साधे कार्यकर्ते लोकांना माहीत नाही आपल्या पक्षाचे, आणि भविष्याचा विचार म्हणता, हे नुसतं कल्पना विचार करून काही होणार नाही...
🌹🌺 बिनशर्ट बीजेपी ला पाठिंबा आधीच दिला आहे. 🌺🌹
Khare tar aarakshan hye aarthi durbalanach dhyayala hawe tye khare aarakshan hoil jay Maharstra
काहीही चुकीचं सांगणार कारण तो त्याच्या चेला आहे
राज साहेब काही चुकीचं बोल्ले नाहीत
Raj thakre saheb
महाजन साहेबांनी त्या मुलीचा मुद्दा बरोबर उचलला आहे. एकाही मराठा संस्था चालकाने त्या कन्ये ला मदत केली नाहीं नुसतेच मोर्चे काढून काय फायदा?
Mahajan saheb matala hakla
तुमच्या मनात तेच पोटात
तमाम महाराष्ट्र मधील जनतेनी समजून घेतलं पाहिजे की,स्वयंघोषित तथाकथित चिल्लर obc नेते म्हणतात की,obc-60%,sc व st -20%,मुस्लिम-15%,ब्राह्मणलिंगायत मारवाडी वाणी गुज्जर ई -5% एकूण 100%. मग राज्यात 36% असलेला मराठा समाज आरक्षण गेलं कुठं. याचं उत्तर 23 मार्च 1994 रोजीचा शासन निर्णय आहे. सन 1967 पासून 14% आरक्षण असताना 16% आरक्षण वाढवून दिलं. ते पण राज्य मागास वर्गाचा अहवाल न घेता याद्या तयार करून एका शासन निर्णयावर दिलं. इतक्या दिवस जनजागृती नव्हती आरक्षण महत्व लोंकाना नव्हतं म्हणून फुकट खाल्लं तुम्ही आत्ता सवय मोडत नाही.आरक्षण मध्ये धक्का आणि ताट हे शब्द आले कुठून? संपूर्ण विदर्भ ,खानदेश व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज कुणबी-मराठा म्हणून obc मध्ये आहे. obc टक्केवारी 31% असून त्यात 11% पेक्षा जास्त कुणबी- मराठा समाज आहे. आणि हा छत्रपती चा महाराष्ट्र आहे उत्तरप्रदेश व बिहार नाही जास्त आरक्षण निघायला.माळी धनगर वंजारी सामाजिक मागास कसे ? ते तर गावगाडा मध्ये मराठा समाज सोबत राहतात कित्येक वर्षा पासून.त्यामुळे खोटी आकडेवारी देवून राजकीय पदं मिळवण्यासाठी सरकार वर दबाव टाकायचा बंद करा. नौटंकी संपली तुमची. मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे यांच्या मागण्या योग्यच आहेत.
महाजन साहेब आंदोलन करणारा हे मराठा होते राज साहेबांनी अरेरावी भाषा शैली का केली
भूमिपुत्र मराठी माणूस हा निवडणूक आली कि आठवते
Rajsahebani bolela vidhan khup pudcha vchar karun bollela vidhan hota tyani logically apli arakshana baddal che baju mandli hoti tyani khoti ashvasana denyacha talala. We need rajsaheb thakrey like leaders who think about marathi and maharashtra
He bhogtat te tyana bhogu dya saaheb Spasta bolalele tyana patat naahi Shahanya he dhani whave sir.🙏🇨🇮🙏
Mi ek Muslim aahe mi aamchya martha lolacha sobhat aahe raj thakre la kahihi garaj naahi martha virodhi hovaychi
पत्रकारांना बदनामच करायचं आहे जाऊदे महाजन साहेब सोडून द्या
Yz ptrkar😂😂😂
हा जो प्रश्न विचारतोय पत्रकार महाजन साहेबांना. त्याला तरी हा प्रश्न काळला का? की हा पण चाय भिस्कुट वाला आहॆ
हे parkash महाजन ह्याची कीव येते खूप
मालकाची बाजू प्रामाणिकपणे मांडा तुम्ही.
पत्रकार आहे की हजाम आहे वरिष्ठ माणूस इतका समजाऊन सांगत आहेत तरी त्याला समजत नाही
हुशार शिक्षक हुशार विध्यार्थी घडवू शकतो आरक्षण वाला नाही
रिपोटर वाल्यांना समजत नाही
बिकाऊ मीडिया
राज, ठाकरे सांहेब,खरे, बोलता मराठा, श्रीमंत आहे,, आरक्षण गरज, नाही आरक्षण कायदे देता येत, नाही जंरागे हा, समाज, समाज,भांडान, लावने,हे,काम,करीत, जंरागे हा, हां बारामतीच, काकाच, आहे
अरे हा पत्रकार अर्धवट आहे.. ह्याला पण समजून घ्यायचं नाही आहे...
𝘈𝘨𝘥𝘪 𝘣𝘢𝘳𝘰𝘣𝘢𝘳 𝘣𝘰𝘭𝘭𝘦 𝘮𝘢𝘩𝘢𝘫𝘯 𝘴𝘢𝘩𝘦𝘣
Mahajan saheb tayala hakla taycha TRP SATHI THAMBLA
बनवाबनवी यांच्याकडून शिकावी
Mahajan saheb nittari bolana rajtakre darashivla boltana aare karee karun bolt hote barobar aaheka
He maharashtra ch durday aahe jo manus maharashtra sathi boltoy. Marathi mansa sathi boltya tay raj sahebala maharashtra konich nahi samju sakt he maharashtra aani marathi mansa che durdyav aahe
Gpre jatipati durdevi
हा माणूस नक्की पत्रकार आहे का
हा कोण आहे पांढरा ससा 😅
बाप आहे तुझा
Maharashtra Times na paise pochle vatta, ugach raj sahebanchi image kharab kartayet
Jari apan shikshana sathi 100 rupaye thevle fees tari yanna arakshan lagel😂😂😂
खाज ठाकरे ला मराठे सोडणार नाहीत त्याच माज या मातीत उतरवला जाणार
आरयसयस चेधोरनस समान नागरी कायदा लागू करने
शब्दांचा खेळ केला राज ठाकरे आणि त्यांच्या प्रवक्त्या नी
Mata faltu aahe
Bala shaheb Ambedkar che nav ghaniyci aukat nahi
आरक्षण ची गरज नाही असं म्हणणे हे चुकीचं आहे खाज ठाकरे शिक्षण घेताना आरक्षण लागतं एवढं पण समजत नाही का?
Jarange atta samajacha vapar rajkarnasathi kartoy
राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या विरोधी च आहे.
हो का ? मग कोण आरक्षण देणार आहे तुम्हाला ? कोण आरक्षणाच्या बाजूने आहे ? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार ? चार वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार ? मुख्यमंत्री राहिलेले व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ? विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ? मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे ? उद्धव ठाकरेंना तर प्रशासकीय अन् कायद्याचं ज्ञान अजिबात नाही त्यामुळे त्यांचं तर सोडूनच द्या. कोण देणार मराठा आरक्षण? कोणीच नाहीये आरक्षणाच्या बाजूने सर्व पक्ष फक्त मराठा मत मिळणार नाही म्हणून परखड बोलत नाही, मुद्दा खेळवत ठेवतात फक्त राज ठाकरे परखड भूमिका सत्य आहे ते मांडतात अन् मुळात राज ठाकरे काय बोलले? की उद्या जर महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आली तर प्रत्येक घटकाला शिक्षण मोफत दिलं जाईल कारण महाराष्ट्र तेवढा प्रगत आहे पण बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे आपण समस्येला सामोरे जातोय, ते जर आवरल तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही.
मी स्वता मराठा आहे.. जरंगेना आम्ही पण पाठिंबा दिला पण त्याची दूसरी बाजु समजायला लागली ते शरद पवार यांचा माणूस आहे..
राज ठाकरे जे बोलले ते बरोबर आहे.. आम्ही सर्व कांटाळलो तुमच्या भांडनाला..
आता आमचा पाठिंबा राज ठाकरे याणाच.. 🚩🚩🚩
भारताचे भावी पंतप्रधान किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे पाटील 😊😮😅
Haa mahatara jeshath nagrik chi penshan gheto sarkar kadun pahile to penshan band kar natar bol
Bhai , mg bol l Kaseya sathi .....ya vr tr bol raja.....uga maflar ghewun firto
Ye mahatrya tu nko shikavu mrathana
Mi obc asun Yawels maza mat manase lach fakta vikasa sathi
Bindok patrakar
Aaree tumhi ahet kiti tumhala garj nahi gapp basana vinakaran kaa boblta
संस्ट
राज ठाकरे ❤
❤❤
जय मनसे
आरक्षण ची गरज नाही असं म्हणणे हे चुकीचं आहे खाज ठाकरे शिक्षण घेताना आरक्षण लागतं एवढं पण समजत नाही का?