महाराष्ट्राची बातमी: Manoj Jarange-Patil विधानसभेच्या 288 जागा का लढू शकत नाहीत? Vidhansabha | AM4
Вставка
- Опубліковано 10 лип 2024
- महाराष्ट्राची बातमी: “288 आमदार पाडा…” पण ते शक्य का नाही? Manoj Jarange-Patil विधानसभेच्या 288 जागा का लढू शकत नाहीत? Vidhansabha | AM4
#vidhansabhaelection2024 #manojjarange #manojjarangepatil #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
आमच्या कोकणात जरांगे च्या आंदोलनाचा काहीच फायदा झाला नाही
नेताजी।गुलामी।करनारे।लोक
फक्त बीड आणि परभणी आणि संभाजीनगर पुरते मर्यादित होते फॅक्टर बाकी कुठे ही दिसला नाही याचा इफेक्ट
ओबीसी नेते पाडायचे होते फक्त याला बाकी काही नाही
फक्त मराठवाडा प्रभाव पडणार . इतर ठिकाणी शक्यता कमी आहे . कारण उभे राहणारे सर्व पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत . पडणार मराठा आणि निवडून येणाराही मराठाच .
जो भाग स्वातंत्र्यानंतरही निजामाच्या गुलामीत राहीला फक्त तेवढ्याच भागात जरांगेचा नीजामी हजामी प्रभाव राहणार हे 100%सत्य आहे.
कोकणच्या लोकांनी घ्यावी नेत्यांच्या हातुन मारून😂😂
जारांगे हा भाजप नेते सोडून कुठल्याही पक्षाच्या मराठा नेत्या विरुद्ध बोलत नाही हे लक्षात घ्यायला हवे मग जातीय तेढ निर्माण कोण करतय,,
0:10
मन्या जरी निवडणुकीत ऊभा राहीला तरी निवडून येणार नाही १०० टक्के
तू खालची वर केलास तरी जरांगेच लिडर.घाबरणार नाही. ती काय रांडेवाणी भाजी विकायची हाय!.
जारंगे फक्त pawar साहेबाना पाठिंबा देणार
मनोज जरांगे हा शरद पवारचा स्टार प्रचारक वाटत आहे 😂😂😂
CORRECT 💯
🤭🤭🤭🤭🤭😂😂
बरोबर आहे 🙏धन्यवाद
अशिक्षित माणसाला एव्हढं महत्व का देताय?
पाटील म्हणतात 288 आमदार पाडा पण दुसरे सरकार आल्यावर पाटील असंच आंदोलन करणार का
जर दुसरे सरकार आले तर आंदोलनच गुंडाळले जाईल.
जरांगे पैसे खाऊन आंदोलन करत आहे आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करत आहेत
ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣
मनोज जरांगे आता पर्यत आरक्षण चे खरे मारेकरी शरद पवार विरूद्ध एक शब्द का बोलत नाही हे दोन्ही पत्रकार मनोज जरांगे ना हा प्रश्न का विचारत नाही?
वाकड्या अन् फावड्या मराठयांना आरक्षण मिळवून देणार का असा प्रश्न जरांग्य का विचारीत नाही
तुमचया.कडे.पैषै.आहेत.तुम्हाला मागनार.नागवयापाशी.कशाला.
गावठी मिथुन उमदेवार देणारं नाही.तो बारामती च्या मालकाच्या विरोधात जाणार नाही.हे लढाई आरक्षणाचा नाही मालकाचा पक्ष फुटला म्हणून परत मालकाला सत्तेत आणण्यासाठी च राजकारण आहे...
एकदम बरोबर...
अगदी खर आहे. फक्त शरद पवारांना सत्ता मिळवून देण एवढच त्याच ध्येय आहे. आरक्षण नाही हे त्याच्या सतत बदलत असणार्या मागण्या मुळे कळून येते.
एकदम बरोबर
मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने कधी होता जाधव..काय आहे विश्लेषण.. वाह.. धन्य
जेव्हा गोपीनाथ मुंडे होते तेव्हा
Ho@@TheAdityax-ff7xc
आशिष जाधव आता भाजप चा कट्टर कार्यकर्ता झालाय😂
तुमच्या विरोधात बोलला की तो व्यक्ती याचा त्याचा म्हणता ..तुम्हाला सत्य आवडत नाही ..म्हणून तर आरक्षण मागावे लागत आहे ...
@@kishorbhusari6774 अगदी बराबर आहे भाऊ
@@kishorbhusari6774सत्य सांगितलं की लोक म्हणतात भाजपा कडून पाकीट मिळालं
मग आगोदर कोणाचा समर्थक होता
मविआ कडून पाकीट यायची बंद झाली वाटतय 😂 आता काय बोलणार 😂
आरक्षण ❌ राजकारण ✅🎺🎷⭐
आरे ते उभा करत नाही सोडा विषय
@@Nchinchane तुझ्या बापाला त्या सरकारला विच्यार तु अजुन आंड्यात आहे बारक्या
आपण कोण
288 उभे करावे त्यांची ताकत कळून जाईल परत धमक्या देणे बंद होईल एकदाच😂😂😂
तुम्ही कमीतकमी हाके साहेबांना तरी आणा निवडून 😂
त्यांची लायकी तीच आहे 200 ते 500 मता पर्यंत मगेश साबळे याला 150000 पेशा जास्त पडले की याचा बुडात का झोंबल हलक्या तु खा फक्त 200-500 लाता बुक्या ही तुमची लायकी आणि खरी ओळख
आम्हाला गरज नाही गरज तुम्हाला आहे@@tejasmohite8500
लोकसभेत दाखवून दिले की ❤ ड्या
पाटील मनोज दादा पॉवर💯💯💯
जरंगे भूमिका बदलत राहतो मनात आल की बोलून. टाकणं.
अहो मन्या एकही उमेदवार उभा करणार नाही, तो आत मधून महाविकास आघाडी चा प्रचार करणार.
जरांगे चा गेम फेल जाणार
पाडा पाडीत जी मजा आहे ती लढण्यात नाही.
288 आमदार पाडा खरंच पडते का शरद पवारची 225 येतील का आणि शरद पवार सर करायला मराठ्यांना आरक्षण भेटेल का जरांगे पडला तर सरकारला आरक्षण भेटेल का फक्त वेड्यात काढतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जरांगे पाटील असंच आंदोलन करणार का हे बघण्यासारखे
बहुतेक पळून जाईल शरद पवारांना सत्ता मिळाली तर.
शिक्षण नसल्याचा अभाव असल्याने काय बोलावं हेच कळत नाही
शरद पवार हे जंरागे ला बोलायला लावतात
जरांगे तेवढा हुशार आहे का 😂😂😂
Zopet asel tar jaga ho loksabhecha chitra badalla aata vidhan sabhechi bari aahe 😂
सगळ्या चोम्या ना जागे केलं एक माणसाने💪
Jarange factor vidhan sabhet nakkie chalnar
हुष्यर नाही ,तर सरकारला विचार
Kalel
हा जराग्या फक्त दम भरतो परत उपोषणाला बसणार परत उठणार हे हयाच नाटक चालच राहणार
पाडून काय फायदा झला? निवडून येनारे सुद्धा काही कामाचे नाहीत. त्यामुळे तुम्ही गरीब मराठा पोरांधा उभे करा जे 90% घेऊन घरी बसलेत. त्यांच कल्याण होईल
90% मिळून कोणाला नोकरी नाही कस काय ?
काॅपी करून पास झालेत काय ?
जरांगे लढू शकत नाहीत
जाधव साहेब मराठवाड्यात सुधा ओबीसी आहे आणि ओबीसी काय म्हणून जरा वोटिंग करणार
अगदी बरोबर..आशिषसर..👍
जरांगे पाटील म्हणतील तसंच सरकार तर राहणारच शरद पवार चांगला नाही
"मराठा समाजाची फसवणूक"
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
13 टक्के SC लोकसंख्या +
7 टक्के ST लोकसंख्या +
2 टक्के SBC लोकसंख्या+
12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
=TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
😢
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास सर्व पक्षांनी विरोध केलेला आहे... मग जरांगे शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांचा कडून आश्वासन का घेत नाही...? फुकटात त्यांचे उमेदवार का देता... हे कोड कोण सोडविणार...!
नाही दिले तर काय करशील?
@@vinayakdegwekar7628 तुमचे विना संविधानिक प्रक्रियेने देलेले आरक्षण चॅलेंज करू🤫
@@vinayakdegwekar7628 नाही देणाऱ्याचा लोकशाही मार्गाने कार्यक्रम करू, आमचा लढा सरकारशी आहे तो आम्ही तीव्रपणे लढू, तू टेन्शन घेऊ नको
आरे जरागे उभा सरपंच राहीला तरी निवडून येणार नाही
महाराष्ट्रातील एकही मतदार संघ असा नाही की एका समाजाच्या भरवशावर निवडुन येईल कोणताही पक्षाचे उमेदवार असो की कोणत्याही समाजाचा असो
कोणत्याही पक्षाचा असो निवडूण येणार मराठाच... २८ खासदार आलेत १५० आमदार येतील एकाच समाजाचे मराठा 😂
आपण सर्व भारतीय आहोत. जातं पात ह्या पेक्षा पुढे जाऊन बघणे काळाची गरज आहे. नाहीतर एकदिवस येईल लोक जातीचं प्रमाणपत्र बघून माणसे एकमेकांन बरोबर बोलतील. अतिशय वाईट वेळेतून महाराष्ट्र चालेला आहे.
डोक नसलेले हे नेते आहेत
Only patil
हलगीचोर मन्या 😜😜
1 एक निवडूण येऊं शेकत नाही
मराठा विरुद्ध ओबीसी मध्ये खरच मविआ ला 225 जागा येऊ शकतात याचा सर्वात जास्त फायदा हा मावि आ लाच होणार आहे याचात कसा फायदा करुण घ्यायचा हे शरद पवार ला चांगले माहीत आहेत
जरांगे फॅक्टर नाही हिट आणि रन चा फॅक्टर होता
जरांगेचा घास नाही,
तो नुसत्या वावड्या उठत आहे.
जरांगेना विनाकारण आपण मोठे करीत आहोत.
२८८ पाडणारच पण ते भाजप आणि मिंधेचे
पवार साहेब निवडून आले पाहिजेत 😂
😂😂😂
ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण वाकड्या अन् फावड्या देणार का असा प्रश्न जरांगे का विचारत नाही...?
@@shrigurudevdatta9895😂😂😂
😂😂😂
आम्ही मराठा समाज जरांगे पाटलांना मानतो परंतु आम्ही आमचं मतदान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच करणार कारण आरक्षणाचा मुद्दा वेगळा राजकारण वेगळा त्याच्यामध्ये आपण येऊ नये तिथे आपलं महत्व कमी होईल
अधिवेशनात का गेले नाहीत सर्व पक्षीय बैठकीला उध्दव ठाकरे. मराठा विरोधी आहेत सर्व पक्षीय.
तूम्ही राजकारणी आहात त्यामुळे मराठ्यांची मागणी तुम्हाला कळणार नाही
बरोबर
IT cell wale ahet he
उबाठा मराठा आरक्षण विरोधी आहे हे सर्वांना माहित आहे
Nice..आशिष सर..👍
दादा लोकसभेत सर्व पक्ष मधून 90%फक्त मराठा उमेदवारच निवडून आलेत काही
कुणबी दाखला घेऊन आलेत. ओके
आणि पवार गट every one
आम्ही फक्त संविधान बचाव करिता
म. वि. आघाडी ला निवडले होते
आमच्यकडे कोणताही जरंगे फॅक्टर नव्हता आणि नसणार 🙏
ज्याला भाषेच ज्ञान नाही काहीही बोलतो शिव्या देतो आई,, बहिनी समोर,,,,,,, तो म्हणतो 288 जागा जिंकनार समजुन घ्या
महाविकास आघाडीचे पाडायचे विधानसभेला
तु जोकर
Pan to jarangya maulana sharuddin PAWAR budda cha manus aahe ki
शरद पवारांचा 1 नाही 10 सभा श्री देवेंद्र फडणवीस, श्री गिरीश महाजन, विखे पाटील, महेश दादा लांडगे, अश्विनी ताई जगताप यांचा मतदार संघात लावा आणि त्यांना पाडून दाखवा.....
Jarange Patil Yani Swhathcha Pax Kadawa
288 Maratha Umedar Ube Karawat CM Hawe
Shard Pawar Sahab Yanche Sange Warun Kam Karu Naye
शरद पवारांच्या मनात आले तर जरागे विरोधकांचे २८८ आमदार पाडू शकतात कदाचित ते मुख्य मंत्री होतील तेव्हा आतापासुन संपर्क ठेवा .
ग्रा पं ला .. उमेदवार मिळनार नाहीत राखी व म संघात . कसे मिळनार पॅनेल उभा करु शकत नाही तर . विधान सभे ला . उमेदवार कोन देईल .. [ राखीव ]
जाधव सर मनोज दादा पाटलांची उमेदवार निवडून नाही आले तरी ते पाडू शकता
जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वंचित आणि धन्गर
Muslim matadan मुळे आघाडी चा विजय झाला आहे
ह्याचे अर्धे कार्यकर्ते पवार गटाचे conteactor आहेत
SC, St चे पण उभा करू आणि त्यानं suport करु
मी कटर हिंदूत्ववादी मराठा शेतकरी आहे माझ आणि माझ्या कुटूंबाच मतदान उद्धव ठाकरे यांना करणार कारण आमचं कर्ज माफ झाल्या पासून आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचे क्रांतिसूर्य
अगदी बरोबर आहे आशिष सर🎉
आशिष सर लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांनी सात ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिला नाही याबद्दल तुमचं राजकीय विश्लेषण काय आहे तुमच्या अनुभवातून तुम्ही सांगता की माझा खूप मोठा अनुभव आहे त्या अनुभवापासून हे पण सांगा की प्रकाश आंबेडकरांना का साथ दिली नाही या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना. प्रकाश आंबेडकर साहेबांना सात का दिली नाही. यावर विश्लेषण करून बोला यावरती नवीन व्हिडिओ एखादा विशेष व्हिडिओ बनवा. हे तुमच्याकडून विश्लेषण होईल का
आशिष रांव २८८ आमदार उभे करू शकत नाहीत “आमदार” नव्हे हो “उमेदवार” म्हणा.मुस्लिम मतदार प्रथम पासूनच कॅांग्रेसचा मतदार आहे आपल विस्लेषण अगदी बरोबर आहे मनोज जरांगेनी खरच उमेदवार करावेत.”दूध का दूध पानी का पानी” होईल.आशिश आपण काकांचेविषयी अचूक भाष्य केलत गेली ४० वर्ष कोणा कोणाला कात्रज चा घाट दाखवला तर ३० मिनिटाचा व्हिडिओ बनवता येईल विलास राव देशमुख १९९५ लातूर ते अगदी सौ सुनेत्रा ताई पर्यंत यादी मोठी होईल .पाडापाडीच्या खेळीत ते पेहलवान नव्हे वस्ताद आहेत.
जरांगे साहेब फक्त शरद पवार चे काम करू शकतात कारण त्यांची सुपारी घेतलेली आहे त्यांनी आमचे आमदार खासदार निवडून आणून
आशिष सर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर असंच म्हणत होता मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत चालणार नाही. पण तो चालला
Marathawada mla 46/288 and MP's 8/48 =16% of total. Uniform System of Arakshan =USA, law based on strength in assembly, parliament needed for obc आरक्षण facility to entire state wide students, youth.
सवर्ण- brahmin,baniyaa वैश्य, kshatriya,will demand include in sc, st,आदिवासी,give caste certificate for आरक्षण,free education, free hostel, free canteen,fee reimbursement,free coaching,free exam fee, freeships, free schorships, free 🆓 cash, conveyance facilities आरक्षण ruined merit in higher education 🎓 and govt jobs.
Remove media coverage to जरांगे rallies by jammers, no Internet in rally areas, आरक्षण rallies will end and जरांगे and भगवा हिंदुत्व मराठा youth will divert to Pandharpur वारी.
Only Manoj jarange patil saheb
#288 पाटील👑 🚩🧡+💛+💚+💙 = युती शासन
ब्रामन समाज पेक्षा मराठा लोकाच राजकारण आहे गावतले लोकाना माहीत आहे कसं असते
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
90 king म्हणतो पडा आरे ते काय 90 वाले पाडीत नसतात
जरा़गे पाटील एक विनंती आहे की भाजपच्या आणि मि़धे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका हे विरोधकांच्या विरोधात आपल्याला भडकावण्याचा प्रयत्न करत आहे ❤ एक मराठा लाख मराठा ❤
आणि एकच पक्ष तो पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ❤
वाकड्या अन् फावड्या मराठयांना आरक्षण मिळवून देणार का असा प्रश्न जरांगे का विचारत नाही मग फुकटात त्यांचे उमेदवार निवडूण द्यायचे का...?
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@@balasahebdeshmukh2301 ज्यांनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं आणि छत्रपती यांनी वंशज असल्याचे पुरावे द्यावे असं म्हणनाऱ्याना आम्हीं गाढनार...!
आम्हाला कळतय काय कराव काय नाही कराव,,,,
जरांगे पाटलान मुले राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले नाहीतर शरद पवार शेट्ट उपटायला गेला असता निवडणुकी नंतर.
पंढरपूर व माढा येथे जरांगे पाटील फॅक्टर चालतो 100%
Ain timala te nivdun ladnar nahi mahavikas aghadila matdan karayala lawnar
Tumhla ky watte te imp nhi Rao ,skhy krun dakhuch amhi ❤❤❤
जरागे उमेदवार देउन तुतारी च काय होणार 😅😅😅
जारंगे मुख्यमंत्री होणार आरक्षण मुख्यमंत्री झाल्यावर करणार...
शरद पवार साहेब आरक्षण मिळून देतील 🤣
२८८ आमदार पाडा मग आणायचे कोणाचे ते स्पष्ट सांगितले तर मतदार मतदार करतील त्या उमेदवाराला
या पवारचा मोदी होईल४०० चा २४० झाला तसा.....पवारचा २२५ चा...२ होईल मराठा आरक्षण विरोधात ममविआ आणि युती आरक्षणा च्या विरोधात गेला तर....
288 padnar mag vidhan sabha ziro honar kay gamat. Ahe
पत्रकार भाऊ तुम्हाला किती दिले भाजपने हे खर सांगा
पत्रकार साहेब तुमी हे विसरत आहात, नादेड मधे, मराठा, विरूध मराठा च होता, वंसतरा चवान विरूद्ध प्रतापराव चिखलीकर, याच ऊतर आसेल तर बोला
कोण आहे हा विधान सभेत समजेल तुला एक मराठा लाख मराठा🔥🔥🚩🚩🚩💪💪💪🔥🔥🔥👍👍👍
Ekdacha lad 😊Ani dhakhav tuzi takat
आपण मराठवाडा बाबत लोकसभेला केलेले विधान फेल गेलं ते पण असच ठासून सांगा
आम्हला फक्त उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पाहिजेत आम्हला शिंदेला राजकारणातून पूर्ण पणे घालवायचा आहे आम्ही शेतकरी मराठा उद्धव ठाकरे यांना मतदान करणार
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
योग्य विश्लेषण
10000000** stare prchark amhi honar❤❤
200% shakya ahe aata mahavikas aghadichi shant basnyachi bhumika tyana nadnar
288जागा आणून दिखविले तर मनोज जरांगे हे मुख्यमंत्री होणार मग कसाला अंदोलन करता आता ,तीन महिनेचं उरलेले आहेत.
All maharastra seen jarange and sharadha pawar two coins one side jarange other sharadha pawar. Only one jarange aim win Ncp party
खान्देश आणि विदर्भात तर जरांगे फॅक्टर चा काहीही परिणाम होणार नाही... या भागातील कोणाच्याही तोंडी जरांगे उच्चार सुद्धा निघत नाही.... त्यामुळे आता जरांगेनी आता शांतता ठेवावी.....
मराठवाड्यात महायुतीचा एकच खासदार निवडून आले, नाशिक मध्ये महायुतीचे दोघेही पराभूत झाले
288 ladhnyamdhe दम लागतो
Jarange ne 288 umedwar dile tari ekahi nivdun yenar nahi prakash ambedkar sarkha
अजून अशेच चलले तर, पुढे निव्वळ कचरा झाल्याशिवाय राहणार नाही....
जरांगे फॉक्टर महाराष्ट्रात आजीबाद नाही,असच महायूतीच्या नेत्याना हवेत ठेवा,
हे दोघेही ग्रेट आहेत हे संविधान कोर्ट आपणास पडणारे गणिती प्रश्न असले काहिहि मानत नाहीत
असच तुम्ही बोलत होते की काही होणार नाही पण एका शब्दाने , लोकसभेचा निकाल लागला 😂😂😂
जाधव साहेब तुम्ही बघा ना विधानसभा निवडणुकीत काय होईल ते गरजवंत.मराठा कसा काय मतदान करेल.