देशात काँग्रेस एक्टिव्ह असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज का महत्त्वाची? | Dr. Hedgewar Maha MTB
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- देशात काँग्रेसचे काम सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज काय, या प्रश्नाचे उत्तर डॉ. हेडगेवार यांच्या एका टिप्पणीत सापडते. भारत टिकवायचा असेल तर हिंदू संस्कृतीचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असं त्यांनी त्यात म्हटलंय. याकरीता त्यांनी संघाची स्थापना का केली असावी? पाहा संपूर्ण व्हिडिओ...
#RSS #VijayadashmiUtsav #RashtriyaSwayamsevakSangh #Vijayadashmi #DrHedgewar #MahaMTB #Dasara
आता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
• आता मिळणार १० हजार रुप...
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
होय भारत हा एक जमिनीचा तुकडा नसुन एकात्मिक संस्कृतीचा भुभाग म्हनजे भारत.! भारत माता कि सैदैव
जय हो.
संघ शक्ति युगे युगे🙏🙏🙏
आता तर संघांचे काम खूपच वाढलेले आहे...
मला संघ आवडतो कारण संघ अजिबात जातीभेद पाळत नाही...
संघाच्या शाखेत जातीपातीला थारा नाही...
लक्ष्मण भोसले संघात जातीभेद नाही तर मग आतापर्यंत चे सरसंघचालक हे ओबीसी,शुद्र का होत नाही, तर प्रत्येक जिल्हा,शहर प्रमुख हे पण ओबीसी,शुद्र होऊ शकत नाही,कारण हे हिंदूत्वाचे गाजर दाखवून ब्राम्हणशाही चालविणे पेशवाई चे राज्य आणणे.
पण धर्मभेद मात्र पाळतो
@@indian62353संघाच्या शाखेत मुसलमान पण येतात पण त्यांना मुस्लिमांकडुनच विरोध होतो.
🚩संघशक्ती युगे युगे 🚩
जय श्री राम❤❤🚩🚩
हिंदू सारा एक ❤
Sir, pan aajkaalche hindu bandhav aaplya jatilach aapla dharm mantaat tyache kay?
भारत वर्षाची नवसंजीवनी संघ होय.. !
❤❤❤❤❤
For bright future Votes for BJP.
खिलाफत चळवळ आणि संघाच्या स्थापनेचा संबंध काय आहे ?
ब्राह्मणासाठी संघटन असावे असे रामदास स्वामी नी लिहुन ठेवले आहे त्यामुळे त्यांना संघटनेची आवश्यकता असल्याने संघाची स्थापना केली होती,नाव राष्ट्राचे व हिंदूचे घेत असले तरी संघटनेत प्राबल्य ब्राह्मणांचे असते..
मराठा तितुका मेळवावा म्हटलं आहे.