हेच मलाही म्हणायचे आहे. वारकरी समुदाय याकडे लक्ष देत नाही. खरे म्हणजे वारकऱ्यांनी या अशा मंडळींना वारीच्या बाहेर काढून पोलीस प्रश्नाकडे सुपूर्त करायला हवे.
पांडुरंगा एकच मागणे आहे आता, असले सडके विठ्ठल नकाे रे आम्हाला. चतुर्थीला मटण खाणारे आषाढी पण नासवतील आता. त्या आधिच यांचा कडेलाेट करून शिवरायांचा महाराष्ट्र वाचव रे देवा. रामकृष्णहरी 🙏
आता अयोध्येचा राजा राम नाही. आयोध्येत नवा राजा जन्माला आलेला आहे, तसंच महाराष्ट्रात सुद्धा नवीन विठ्ठल जन्माला आलेला आहे. शेवटी शरद पवार म्हणजे देवांचे बापच आहेत ना?
खुपछान व्हिडीओ. वारीच नियंत्रण कोण करतो?खरे खुरे विठ्ठल रुखमाई म्हणून वारकर्या समोर येणारे हे वारकर्यांना कसे चालतात?विरोध का होत नाही? *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
सुशील भाऊ, तुमचा विचार जरी सनातनी जरी असला तरी,तुमचा हा वृत्तांत खुप आवडला,कारण वारी म्हणजे परमात्मा, ईश्वर, जनार्दन यांच्या स्वरुपाचे ज्ञान जिथे मिळते माझी खरी पंढरीची, जेंव्हा राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी वारीला बदनाम करणारे षडयंत्र आखतात. तेंव्हा मला तुकाराम महाराज यांचे शब्द आठवतात.भल्याशी देऊ काशेची लंगोटी||,नाठाळाचे माथी हाणू काठी|| .जय राम कृष्ण हरी.
वारीतील संस्थानचे विश्वस्त यांनी तात्काळ यावर आक्षेप घेऊन हा प्रकार बंद करावा आणि सर्व वारकर्यांनी यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🚩🚩
वारकरऱ्यांच्या संघटनेचे कर्ते धर्ते यात सामील असल्या शिवाय हा वात्रटपणा शक्य नाही....लोकसभेच्या निकालानंतर माजोरडेपणा वाढत चालला आहे...मतदारांनी हा माज विधानसभेला नक्की उतरवला पाहीजे....
तुमच्या सारखे वारकरी भेदभाव करत नाहीत. तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज व संत एकनाथ महाराज यांना सोडले नाही. हे तर अंधारे आणि पवार आहेत. त्यांना कसे सोडणार कोठेही राजकारण करीत आहेत.
त्यासाठी संबंधितांकडे मोठ्या रकमा रिचवतात. ज्या सुषमा अंधारे ताई ज्ञानेश्वर माऊलींची जाहीर टिंगल टवाळी करतात त्याच दिंडीत नाचतात. सगळे अगम्य. भक्ती भाव लयास. प्रसिद्धी व कमाई
सुशिलजी, वारीचा तमाशा झालाय...अरेरे. फारच दुःख वाटते. एकादशीनंतर उरलेल्या वारकय्रांना आम्ही जेवण देतो. किती भक्तीभाव असतो त्यांच्या चेहेय्रावर.. आता मात्र नाचणाय्रांना चाबकाने का कुणी बडवत नाही?
ये मुद्दाम करत आहेत जेणे करून आपण त्यांना मारावे म्हणजे rahul gandhi बोलला की हिंदू हिंसक आहेत, ते नफरत करतात ते सद्ध झाले असे ऐरोळी त्यांना मारायची आहे जागतिक स्तरावर. त्यामुळे त्यांना अपेक्षित आहे तेंव्हा काही करायचे नाही. वेळा येईल तेंव्हा फक्त एक व्हायचे मनात ठेवा आणि त्यांनी काढलेले उदगार लक्षात ठेवा. सत्ता नसेल तर ते काही करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना कायम सत्तेपासून दूर ठेवा. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.. वेळेवर दाखवून द्या की झाले.
सुशिल साहेब काय कमेंट करावी तेच कळत नाही. ऐकून आश्चर्यही वाटत, वाईटही वाटत हो साहेब. फक्त मायबाप जनतेने गांभिर्याने घ्यायला हव एवढच. धन्यवाद सुशिल साहेब.
वारीत श्रमपरिहार लागत असेल तर वारित जाताच कशाला ? वारी तर उत्साह ,चैतन्य ,आनंद ,प्रेम विठ्ठलाची ओढ लावणारी आहे .मग हे कशाला ? अरेरे ! हेच कलियुग आहे .😢😭
हे हात फक्त विठ्ठलासमोर जोडा. नराधमांच्या समोर असे हात जोडून जगू द्या म्हणाल तर पहिले तुमचे मुंडके धडावेगळे होईल.. आणि हेच हात नराधमांच्या अंगावर उठले तर ते घाबरून पळतील. हात तुमचे, निर्णय तुमचा.
या सर्व गोष्टींवर वारकरी संप्रदाय/संघटना यांनी विचार करून,यावर योग्य तो निर्णय घ्यावा. नाहीतर गणेशोत्सवात जसा धांगडधिंगा चालायचा, तसा वारीमध्ये ही सुरू होईल.
ashishkulkarni4003 - आपल्या आई-वडील याना नमस्कार- महाराष्ट्र ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडनुकीत शरदचद्र पवार + अजीत पवार एकजुट होऊन- (छुपे रीत्या) भाजप श्री देवेद्र फडणवीस + श्री एकनाथ शिंदे याची फसवणूक करतील है 100% सत्य नोव्हेंबर 2024 निकालावर नजर ठेवा - भाईश्रीओ 🙏
वाह मोदीजी वाह ❤❤ नास्तिक पण आस्तिक बनले बनले पंढरीचे खोटे वारकरी आयुष्य गेल खोटे बोलन्यात आता करतात हरी हरी आनी आता करतात पंढरीची वारी O OOOOoooo।।। वाचव re पांडुरगा तुझ्या भक्ताना तू च आहेस आमचा पाठीराखा तूच आता आम्हाला तारी जय हरी जय हरी 👏👏🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 👏👏👏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
ही लोक वारीत घुसतात कशी आणि खरा वारकरी ह्यांना खपवून घेतो कसा हे सर्व अनाकलनीय आहे
हेच मलाही म्हणायचे आहे. वारकरी समुदाय याकडे लक्ष देत नाही. खरे म्हणजे वारकऱ्यांनी या अशा मंडळींना वारीच्या बाहेर काढून पोलीस प्रश्नाकडे सुपूर्त करायला हवे.
@@advrupalikhare5618तसे नाहीय विठोबाकडे जाताना कुणाला दुखवायचे नाही हा उद्देश असतो
Agdi barobar aahe. He ajibat khapvun ghyayla nahi pahije varkari lokani.
@@advrupalikhare5618 varkaryavar hyachich dadagiri chalte.
राजकारणी वारी मध्ये मदत करतात मग काय करणार खावे त्याचे गावे लागणार.
कलियुगातील ही कलीची करणी.... बेशरम. हिंदुत्वाचा वारंवार घोर अपमान होत असताना हिंदू ची मती शेण खातेय का ??
अंधारे बाईला हाकलायला हवी होती.
वारकऱ्यानो जागे व्हा. अनिष्ट रूढी घुसायला लागल्येत.
हे खपवून घेणारे बाटायला तयार बसलेत हेच दिसते
एकदम बरोबर..
या वर वापरकर्त्यांनी व सकल हिंदू़नी विचार करावा.
😢दुःखद आहे हे सगले
पांडुरंगा एकच मागणे आहे आता, असले सडके विठ्ठल नकाे रे आम्हाला. चतुर्थीला मटण खाणारे आषाढी पण नासवतील आता. त्या आधिच यांचा कडेलाेट करून शिवरायांचा महाराष्ट्र वाचव रे देवा. रामकृष्णहरी 🙏
खरोखर विठोबा ह्या लोकांना वारी पासून दूर ठेव 👍
यामागचा हिजडा😢😢 कोण हे सर्वांना माहीत आहे. अशा हिजड्याना महत्व देऊ नका
0 3:35
बरोबर आहे
देव वेल पहात आहे कँसर झाला आता पुढची पायरी येइल औरंगजे बा ची वाट जशी लागली तशि वेल विठ्ठल भगवंत आणे लच.
सुशिलजी खुप खुप आभार असे पत्रकार जागृत होवुन जनतेला माहिती मिळाली पाहिजे 🙏🙏
एकादशीच्या दिवशी मटन खाणारे हे लोक कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
Like vajpai ? You know a b bajpai
हे वारकर्यांनी अजीबात खपवून घेऊ नये .याचा
निषेध च आहे ...
किळस आणि लाज वाटणारी गोष्ट 🙏🏽🙏🏽
अगदी बरोबर विश्लेषण आहे, सुशीलभाऊ, वारी नासवण्याचाच दृष्ट प्रकार आहे, हा !
खरोखर वारी नासवली सुशील जी ...एकदम बरोबर बोललात
हा एकटा सगळा महाराष्ट्र नासवतोय देवा लवकर महाराष्ट्र वाचव
पांडुरंगा उचल यांना आता
सुखी करा महाराष्ट्र माझा 🙏
उगाच कुणा ऐऱ्यांगैऱ्यांना विठ्ठल-रखुमाई म्हणणार्यांचा तीव्र निषेध ! 👊☹😠
तिर्व निशेध
आता अयोध्येचा राजा राम नाही. आयोध्येत नवा राजा जन्माला आलेला आहे, तसंच महाराष्ट्रात सुद्धा नवीन विठ्ठल जन्माला आलेला आहे. शेवटी शरद पवार म्हणजे देवांचे बापच आहेत ना?
तीव्र निषेध 😊
कुठे माझा विठ्ठल राजा आणि कुठे हा शरदु तेली! (खान) 😂😂
खुपछान व्हिडीओ.
वारीच नियंत्रण कोण करतो?खरे खुरे विठ्ठल रुखमाई म्हणून वारकर्या
समोर येणारे हे वारकर्यांना कसे चालतात?विरोध का होत नाही?
*🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*
ह्या माणसांना विठ्ठल रखुमाई म्हणणे म्हणजे देवांचा अपमानच आहे. मनी नाही भाव अन देवा मला पाव.
आम्ही देवांचे बाप म्हणणार्यांचे किती अपराध देव स हन करणार आहे ते देवच जाणे. हताश व्हायला झालंय.
या सर्व प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, विठूमाऊली सर्वांना सुबुद्धी देवो!
सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, याचे उदाहरण आपण मुंबईतील लोकसभा निवडणुकीत पाहिलेआहे
ही घाण बारामतीचीच .. माहाराष्ट्राची वाट लावली !!!
माऊली सांभाळा!!!
Why can't you get treatment ? If you ill .
वारकरी संप्रदायाची सहानुभूतीपूर्वक फसवणूक करण्याची घाणेरडी सवय
4:05 त्याला पहिलं ‘साहेब’ म्हणणं सोडा. 🙏 पारच ‘आरे-तुरे’ करणं जमणार नाही सभ्यता दाखवण्यासाठी पण ‘साहेब’ हे संबोधन टाळता येण्याजोगं आहे.
वारीत बायका नाचवणं हे अत्यंत लज्जास्पद आहे
बायका फुकटात द्या. लोकं लाळ गाळत उड्या मारत येतील. वारी गेली उडत.
अत्यंत संतापजनक आहे . वारकरी हे चालवून कसे घेतात ?
याच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचं एका भाषणातील वाक्य आठवतं, " अरे चाटायची तर किती चाटायची, जिभेला विश्रांती देणार कि नाही ".
यानी तर लाज शरमच सोडली. कसले संस्कार, कसली संस्कृती याची. अगदी किळस येते. अशा प्रवृतीच्या लोकाचा निषेधच.
सुशील भाऊ, तुमचा विचार जरी सनातनी जरी असला तरी,तुमचा हा वृत्तांत खुप आवडला,कारण वारी म्हणजे परमात्मा, ईश्वर, जनार्दन यांच्या स्वरुपाचे ज्ञान जिथे मिळते माझी खरी पंढरीची, जेंव्हा राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी वारीला बदनाम करणारे षडयंत्र आखतात. तेंव्हा मला तुकाराम महाराज यांचे शब्द आठवतात.भल्याशी देऊ काशेची लंगोटी||,नाठाळाचे माथी हाणू काठी|| .जय राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।।
जय जय राम कृष्ण हरी
काय कॉमेंट करावी हेच उमजत नाही
4:34 🙏तो विठ्ठल नसून ‘आधुनिक औरंग्या’ आहे.
त्यानेही एवढ्या काड्या केल्या नसतील
खरा वारकरी हे खपवून कसे घेतो त्यांचे तर नियम खडतर असतात
हे लोक बाहेरचे घुसखोरी करून आले असणार
वारीतील संस्थानचे विश्वस्त यांनी तात्काळ यावर आक्षेप घेऊन हा प्रकार बंद करावा आणि सर्व वारकर्यांनी यात सहभागी व्हावं ही नम्र विनंती 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🚩🚩
वारीच काय काही जणांनी अख्खा महाराष्ट्रच नासवलाय!
झोपलेल्याला जागं करता येतं .... झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही ! तसं झालंय समाजाचं ...
बळी तो कानपिळी सुरू आहे, काही बोलायची सोय नाही, खरी मोगलाई इतिहासात वाचली होती आता प्रत्यक्ष अनुभवतोय महाराष्ट्र.. धन्यवाद सुशिलजी..
वारकरऱ्यांच्या संघटनेचे कर्ते धर्ते यात सामील असल्या शिवाय हा वात्रटपणा शक्य नाही....लोकसभेच्या निकालानंतर माजोरडेपणा वाढत चालला आहे...मतदारांनी हा माज विधानसभेला नक्की उतरवला पाहीजे....
तुमच्या सारखे वारकरी भेदभाव करत नाहीत. तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज व संत एकनाथ महाराज यांना सोडले नाही. हे तर अंधारे आणि पवार आहेत. त्यांना कसे सोडणार कोठेही राजकारण करीत आहेत.
त्यासाठी संबंधितांकडे मोठ्या रकमा रिचवतात. ज्या सुषमा अंधारे ताई ज्ञानेश्वर माऊलींची जाहीर टिंगल टवाळी करतात त्याच दिंडीत नाचतात. सगळे अगम्य. भक्ती भाव लयास. प्रसिद्धी व कमाई
सुशिलजी, वारीचा तमाशा झालाय...अरेरे. फारच दुःख वाटते. एकादशीनंतर उरलेल्या वारकय्रांना आम्ही जेवण देतो. किती भक्तीभाव असतो त्यांच्या चेहेय्रावर.. आता मात्र नाचणाय्रांना चाबकाने का कुणी बडवत नाही?
माऊली ला नावं ठेवणारी टाळ घेवुन नाचली, आणि मुद्दाम विधर्मी चा जयघोष करू लागली आपण हिन्दु हे सर्व प्रकार पाहत राहतो, धन्य आहे आपल्या सहनशीलतेची,.
त्या सुक्ष्माबाय म्हशीच्या पेकाटात लाथ घालून हाकलून का दिले नाही वारकरी माऊलींनी?
ये मुद्दाम करत आहेत जेणे करून आपण त्यांना मारावे म्हणजे rahul gandhi बोलला की हिंदू हिंसक आहेत, ते नफरत करतात ते सद्ध झाले असे ऐरोळी त्यांना मारायची आहे जागतिक स्तरावर. त्यामुळे त्यांना अपेक्षित आहे तेंव्हा काही करायचे नाही. वेळा येईल तेंव्हा फक्त एक व्हायचे मनात ठेवा आणि त्यांनी काढलेले उदगार लक्षात ठेवा. सत्ता नसेल तर ते काही करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना कायम सत्तेपासून दूर ठेवा. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.. वेळेवर दाखवून द्या की झाले.
लाथ नाही दांडका
@@vheejaymalviyaa2393 निर्ल्लजम सदा सुखी.. या बाईने लोकसभेत नाही तेवढे तोंडसुख घेतलंय....बिल्ली बिर्याणी खा के हज चली
विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणणार्या देवाला साकडे आहे खरच अवतिर्ण व्हा आणि या महाराष्ट्राला आणि या भारताला वाचवा.🙏
अरे .. यांना विठोबा - रूख्माई म्हणणाऱ्यांना आणि म्हणवून घेणाऱ्यांना थोडी तरी लाजलज्जा वाटली पाहिजे . आता ढोंगीपणाचा कळस गाठल्या जात आहे .
Aho udya aaurangjabala pan he vithalachi upama dyayala kami karanat nahi ashya hya avaladi kuthun yetat ho saheb
सुशीलजी,खूप वाईट वाटले.विठ्ठला सद्बुध्दी दे.सांप्रदायाने वेळीच दखल घेतली नाही तर गजकर्ण होईल.
आजपर्यंत आक्रमक सुद्धा वारी नासवू शकले नाहीत पण आपल्यातीलच? सडके हे करू पाहताहेत 😡 कोणत्याही श्रम परिहाराची वारकर्यांना गरज नाही 😡
अगदी बरोबर.
फारच वाईट. आपण अधोगतीला चाललो आहोत. 😢
स्वार्थी राजकारण्यांनी वाट लावली आहे आपल्या पवित्र परंपरांची. विठ्ठल माऊली कुठे आणि आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे स्वार्थी नेता कुठे.
शपचे करकरतेच वारकरयांमधये सामील झालेले आहेत व काही दिडींतीलच वारकरी यांना सामील करून घेतात याला जबाबदार वारकरीच आहेत
खरोखरच वारी नासवन्याची सुरवा आहे
महाराष्ट्रात पुरोगामी च्या नावावर हिंदू संस्कृतची वाट लागते आहे.
महाराष्ट्राला लागलेली ही कीड आहे ही जोपर्यंत नश्ट होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही
जर विरोध करून फायदा होत नाही तर सामील होऊन त्या गोष्टीचा नाश होतो.
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ ❤
सुशिल साहेब काय कमेंट करावी तेच कळत नाही. ऐकून आश्चर्यही वाटत, वाईटही वाटत हो साहेब. फक्त मायबाप जनतेने गांभिर्याने घ्यायला हव एवढच. धन्यवाद सुशिल साहेब.
राजकारण वारीत चालणार नाही 😊😊
वारी मूळ आहे तशीच राहू द्या, सुधारणावादी आपले गुण दुसरीकडे उधळा, वारी नासवू नका,पवित्र राहु द्या
हिंदू-द्वेष्टे आता आपल्या राजकीय फायद्यासाठी वारीचा सुद्धा उपयोग करू लागलेत .
Same like you people's ?
मी हिंदू-द्वेष्ट्यांबद्दल लिहिलंय , तुम्हाला का राग आला ?
आता वारी बदनाम करणार हे लोक.
काय बाई नाटकी आता पर्यंत देवाला शिव्या देत होती ती वारीत टाळ घेऊन नाचतीय.
काही नेते महाराष्ट्राचे विठोबा नसून बोकोबा आहेत😊
माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले होते भाऊ ही म्हैस नाचवने काय आहे
हां जी हां जी करणाऱ्यांना अशा उपमा देताना लाजही वाटत नाही.
हाताला धरून हाकललं पाहिजे.
ती कोणाच्या नावं घेतेय ते बघा
ही तर सुरुवात आहे.... त्यांचे सरकार आल्यावर बघा.... महाराष्ट्र फाईल्स.....
म्हणून तर त्यांचे सरकार येऊ द्यायचे नाही.
वारी मध्ये सकाळच्या वेळी बांग देउन आजान म्हणायला सुरुवात करतील. वारकऱ्यांना उठवण्यासाठी.
सुशील भाऊ, तुम्हाला फार सावध राहिलं पाहिजे, तुमच्यासारख्या अभ्यासू आणि हिम्मत बाज माणसाची या समाजाला फार गरज आहे !
अत्यंत बरोबर व महत्त्वाचे बोलले
राजकारणी लोकांनी अध्यात्मिक क्षेत्रात मुळीच हस्तक्षेप करू नये.
एवढेच राहिले होते... खरच वारी नासवली जात आहे... दिल्ली चा विठोबा पण येणार असल्याचे ऐकून आहे...
ह्या बाबत विठ्ठल नाही तुम्हीच आम्ही च योग्य उमेदवार निवडून देउन वाचवू शकतो
खरच अशोभनीय
यानी ढुगतणाच सोङुन डोक्याला गुङाळल .फार मनाला यातना झाल्या .वारकरीचे पायथाणा जवळ उभे राहणेची लायकी नाही.
खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे
पवार साहेबाना मंदिरात पाहिले नाही ,वारीत दिसुलागले हे मतासाठी. केलेले नाटक होय
हे सैतान आहेत वारकरी नाहीत
मोदीचा ढोगीपणा सुशिलजी तुम्हाला दिसत नाही का
अगदी बरोबर हडळ व सैतान आहे
नाठाळांना संतानी शिक्षा सुनावली आहे
पवार केंव्हा पासून वारकरी झाला. आता इथे सुद्धा पैसा खायचंय का?
@@datta612निवडणूक जवळ आली मते पाहिजे ना🎉
वारीत श्रमपरिहार लागत असेल तर वारित जाताच कशाला ? वारी तर उत्साह ,चैतन्य ,आनंद ,प्रेम विठ्ठलाची ओढ लावणारी आहे .मग हे कशाला ? अरेरे ! हेच कलियुग आहे .😢😭
सुशील जी ही घाण कशी महाराष्ट्र योजनापूर्वक नासवत आहे हे दाखवलेत त्याबद्दल धन्यवाद!🙏
Kulkarni & his allies demolish wari culture .
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
अंधारे बाई आणि उबाठा सेनेचा जाहीर निषेध🏴🏴
हे असेच होत राहणार , म वि आ सत्तेवर पुन्हा आल्यास मोठ्या प्रमाणावर घडेल
हे खपवून घेतले जाऊ नये. यावर जोरदार आक्षेप घेण्यात यावा 🙏
आता हिंदू समाज आक्रमक झालाच पाहिजे.
आषाढी वारीच काय, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांनाच विद्रोह आणि जातीपातीच्या राजकारणात कोणी नासवलं ते अगदी स्पष्ट आहे!
गुरुजी बरेबार बेले धनेवद
जिभा कशा झडत नाहीत विठोबा रूक्माई म्हणताना,
जाणता राजा झाला, आता हे एक नविन
Deva panduranga..tuch vachav re hya maharashtra la...😔😔😩😩😢😢🙏🙏🙏
पुरे झाली वारी बसा आता घरी..मायबाप हेच दैवत घरी करु त्यांची सेवा खरी..असेल माझी सेवा खरी बघुन जा राया पंढरी. नको तिष्ठु विटेवरी सोडा एकदा देवा पंढरी..
भाऊ तुमचे कोटी कोटी धन्यवाद हा सत्य दाखवल्याबद्दल
महाराष्ट्राने डोळे उघडून मतदान केले ना घ्या आता परिणाम भोगा.
खरंच वारकरी असतील का ते. नक्कीच नाही. विषय लोलूप लोक असणार ते
हे हात फक्त विठ्ठलासमोर जोडा. नराधमांच्या समोर असे हात जोडून जगू द्या म्हणाल तर पहिले तुमचे मुंडके धडावेगळे होईल..
आणि हेच हात नराधमांच्या अंगावर उठले तर ते घाबरून पळतील.
हात तुमचे, निर्णय तुमचा.
खरंच नासवली वारी डंगर्याने
वारीचे लोक काय करतात? त्यांनी विरोध केला कां?
Kon ahe hi chatukar Bai. Ekda janata Raja mhanun zalay. Ata vitthal rakhumai Kel Tyanna. Laj watate ka.
आता .हा डंगरा कोण
बारामतीला आहे तो विठोबा नव्हे तर म्हसोबा.
एवढी नाटकी ,बेगडी विचारी बाई महाराष्ट्रात दुसरी नाही.
आता वारीत पण हे लोक राजकारण करायला लागलेत. सगळे भयानक आहे.
वारकरी संप्रदाय करतोय काय?ही असली धेंडे वारकरी संप्रदाय खपवून कसं घेतात यांचा निषेध का करित नाहीत.
मागील काही घटना पाहता वारी चे islamikaran होते की काय? अशी शंका निर्माण होत आहे.
या सर्व गोष्टींवर वारकरी संप्रदाय/संघटना यांनी विचार करून,यावर योग्य तो निर्णय घ्यावा. नाहीतर गणेशोत्सवात जसा धांगडधिंगा चालायचा, तसा वारीमध्ये ही सुरू होईल.
अचूक विश्लेषण. अप्रतिम
वाजवा तुतारी नासवा वारी..रामकृष्ण हरी बसा आता घरी नको यापुढे वारी.
अतिशय भयानक.... बा विठ्ठला ....जागा हो रे... लवकर जागा हो आणि संपव हे सगळं, एकदाचं
विधान सभेच्या निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलीय
ashishkulkarni4003 - आपल्या आई-वडील याना नमस्कार- महाराष्ट्र ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडनुकीत शरदचद्र पवार + अजीत पवार एकजुट होऊन- (छुपे रीत्या) भाजप श्री देवेद्र फडणवीस + श्री एकनाथ शिंदे याची फसवणूक करतील है 100% सत्य नोव्हेंबर 2024 निकालावर नजर ठेवा - भाईश्रीओ 🙏
पण मतदानाला जाव लागत हे ह्यांना कोण सांगणार
😢😢😢
@@maheshkulkarni5769 खर आहे सर
@@maheshkulkarni5769 आम्ही obc हे वेळ bjp आणि फडणवीस ला धडा शिकवणार bjp 60 च्या आता All out होणार लोकसभे सारखी
@@Misktwho all out kara BJP la ani tya pawarla ana sattet bghu to arkshan detoy ka 50 varshat tyane dile nahi arkshan maha berki mhatara
यांचे भक्त यांना नॉनव्हेजची पंगतसुद्धा देतील. पहात रहा.
वारीत बायका नाचवल्या जात आहेत. ही एक अत्यंत लज्जास्पद बाब आहे. पण ह्या धबडग्यात कान्होपात्रा बदनाम तर होणार नाही ना? ह्याची ही दक्षता घ्यावी लागेल.
@@pradyutg कान्होपात्रा वारीत दुकान मांडून नव्हती बसत पण ह्या पुरोगामी म्हणवणाऱ्या दलालांनी फार च खालची पातळी गाठली आहे
अहो काही दिवसांनी आषाढीला कसे मटण चांगलं ऐकून घ्यायला हवं.
आपणासारखे करीती तात्काळ हेच खरे अजून राहुल ताईंची फुगडी पहावयाची आहे
राहुल साहेब नक्की वारी करणार ती घडवून आणण्यासाठी पुढाकार मातोश्री घेणार. पेंग्विन बरोबर फुगडी शिवसैनिक पाठीशी आहे.
Outstanding vdo.warimadhil andhar dur kara
वारकरी संप्रदाय ह्यावर विरोध का करत नाहीत.
देवांच्या बापावरून आता थेट देवच काय. काय प्रगती आहे
दुर्भाग्य 😢
मुस्लिम सहभाग ठरवून केला जात आहे
करणाऱ्याची पण खतना केली पाहिजे
कुठं आहेत बंडा तात्या कराडकर आणि पंढरपूर देवस्थान कमिटी चे पदाधिकारी आणि आळंदी , देहू कमिटी सदस्य
वाह मोदीजी वाह ❤❤
नास्तिक पण आस्तिक बनले
बनले पंढरीचे खोटे वारकरी
आयुष्य गेल खोटे बोलन्यात
आता करतात हरी हरी
आनी आता करतात पंढरीची वारी
O OOOOoooo।।।
वाचव re पांडुरगा तुझ्या भक्ताना
तू च आहेस आमचा पाठीराखा
तूच आता आम्हाला तारी
जय हरी जय हरी
👏👏🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 👏👏👏🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
खरेच नासवली
आषाढी एकादशीच्या दिवशी सुध्दा मटण खाणारे विठ्ठल म्हणे.
आता हे महाराष्ट्रातील जनतेने बघाव आणि विचार करावा लोकसभा निवडणुकीत चुक झाली ती विधानसभा निवडणुकीत तरी करू नका म्हणजे मिळवली..
हसावे की रडावे काही कळत नाही .कलीयुगात असे नाही आणी भयाण घडणार आहे .
वारीची परंपरा खंडित करण्याचे हे षडयंत्र असू शकते