Це відео не доступне.
Перепрошуємо.
Maharashtra Times Live : काँग्रेसचे फुटलेले ७ आमदार कोण? नावं समोर | MLC Election Result
Вставка
- Опубліковано 12 лип 2024
- #MLCElection #VidhanParishad2024 #NanaPatole #VijayWadettiwar #Congress #MaharashtraTimes
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ८-७ आमदार फुटले.विदर्भातील १ मराठवाडातील ३ , उत्तर महाराष्ट्रातील २ तर एक मुंबईतील १ आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती.काँग्रेस पक्ष या पाचही आमदारवर काँग्रेस हायकमांड लवकरच कारवाई करणार आहे.प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन देणार आहेत. काँग्रेस हायकमांडकडे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारस ही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ही ७ नावं कोणती? या लाइव्हमधून जाणून घ्या
जे फुटलेले आमदार आहे त्यांना ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे
Bilkul sahi bhand khur karne wale sadasey aur paks ko bhi maaf nahi karna chahiye 😢
आमदार विकत घेणे आता सोपे झाले आहे याला जबाबदार सुप्रीम कोर्टाने वेळीच निकाल न देणे
स्वर्गीय मधुकर चौधरी हे बरेच वर्षे शिक्षण मंत्री होते.त्यांच्या मुलाकडुन ही अपेक्षा नाही
अशोक चव्हाण ने स्वतःची काशी केली आता यांची पण करणार😅
अशोक चव्हाण यांनी या आमदारांना भाजप ला विकले.
चव्हाण व विखे कुटुंबांनी हयात काँग्रेस मध्ये घालवली आहे पण लोकसभेत दोघांना फटका बसला गेला भविष्यात काय हाती लागेल याचा भरवसा नाही
अंतरपूरकर पराभूत होणार आहे
असं कसं होऊ शकतं तरी पण त्यांना कुठल्याही पक्षाने थारा द्यायला नको म्हणजे गद्दार
फुटीरवादी काँग्रेसचे आमदार विरुध्द कारवाई करावी अगामी विधान सभेत ऊमेदवारी देऊ नये नवीन कार्यकर्ते याना सधी द्यावी
*निवेदकेचे मराठी एकदम बाळबोध स्वरुपाचे आहे. पुन्हा पुन्हा अडखळत, थांबून थांबून बोलणे फारच खटकले. किमान वाहीनीवर बातमी देताना भाषेत अस्खलीतपणा हवाच.* 😊😊
जेंव्हा विकाऊ माल बाजारात असतो तेंव्हा खरीददार येणे साहजिकच आहे
तुम्ही शे का प चा उमेदवार पडला शेतकरी तुम्हा 7 जणांना संपवणार
शे का प ने शेतकऱ्यांचं काय भलं केलय ते कळलं तर बरं होईल. कारण मी स्वतः एक शेतकरी आहे. मला तर अस कधीच जाणवलं नशी. अहो, सर्व एकाच माळेचे मणी. फक्त एखादा मुद्धा उचलून स्वतःचा फायदा करून घ्यायचं एव्हढच यांचा एजेंडा आहे.
😂😂😂
धनाढ्य लोकांची व्यवस्था आहे. कशासाठी पाहिजे है आमदार.
❤jmMncbnxn❤sA❤29:28 jxg❤znb 29:38
औऔ तज्ञ@@peakashdeshmukh5609
निवडणुकीत पडलेल्या उमेदवारांचा विचारच नाही झाला पाहिजे आणि गरीब होतकरू ज्याने आपले आयुष पक्ष आणि समाजसेवेत घालवले तेच उमेदवार असावेत
एक न सुटलेला प्रश्न..
जर सुप्रीम कोर्टाने टाईमपास न करता शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या आमदार अपात्र संदर्भात निकाल वेळीच दिला असता तर कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी चे किती आमदार उरले असते? आणि साहजिकच अशामुळे विधान परिषदेचा निकाल कसा लागला असता?
एका चुकीचे किंवा दिरंगाई चे कुठवर परिणाम होतात ते बघा
, प्रत्येक राज्यांमधील विधानपरिषद. रद्द करण्यात यावी त्यामुळे प्रत्येक राज्यांमधील महीणयाचे पगाराचे करोडो रुपये खर्च करण्यात येतो त्याची बचत होईल. लोकांना खुष करण्यासाठी महागाई वाढत आहे करीता विचार होणै काळजी गरज आहे
सुप्रिम कोर्टाने गद्दार असंविधानिक सरकार रुजवले .. मोठे केले.
अध्यक्ष हा विधीमंडळाच्या बाबतीत निकाल देतात. व तो अध्यक्षांनी दिलेला आहे. निवडनुक आयोगाने सुध्दा निकाल दिले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल या पेक्षा अलग होऊ शकत नाही.
कांग्रेस ने या कांग्रेस च्या गद्दाराना पुन्हा टिकट देऊ नये।
बरं बरं, कळाल्या भावना
Congress ticket dile nahi tar BJP deil
सविधनाने दिलेला अधिकार आहे कुणाला मतदान करावे
आमदार जरी फुटले,विकले तरी जनता काँग्रेसबरोबर व मविआबरोबरच आहे
सरळ गोष्ट म्हणजे ज्या मतदार संघात जास्त निधी तो फुटला.
विधान परिषद कश्याला हवी जनतेच्या पैसे चा खराबा
P बंगाल मध्ये वि प नाही.तसे येथे ही करावे.
हा धोखाधडी बंद होण्यासाठी आता ही आमदार मधून न निवडता जनतेतून निवडून आले पाहिजे म्हणजे लोकशाही प्रमाणे निवडणूक होईल
जनतेच्या कल्याणासाठी साठी काम करणे ऐवजी स्वार्थासा ठी कान्गेस पक्षात राहू न पक्षाशी च नव्हे तर ते जनतेशी गद्दारी करणाराना त्यां ची जागा दाखवून देण्याची अवश्यकता आहे.
महाराष्ट्राला या गद्यारीचा शापच लागलेला आहे
चंद्रकांत हांडोरे यांच्या वेळेसच कठोर कारवाई झाली असती तर ही वेळ आली च नसती
प्रदेश काँग्रेस मध्ये सुद्धा अनेक गद्यार आहे
विधानसभा निवडणुकी पुर्वी सगळे हाकला निष्ठावंत कार्यकर्ते यांना संधी द्या,
यांना टिकिट देऊ नये दिलं तर जंतेने यांना निवडुन देऊ नये दुसरा गरिब आपक्ष ऊभा करा त्यानां निवडुन दया कारण गरिबाचं मंत घेतात आणि तिकडुन पैसे घेते तिकड जातात
लोकशाहीत सगळ्या लोकप्रतिनिधींची निवड ही जनतेतून झाली पाहिजे.
बरोबर आहे आमदाराणा खरेदी करणं सोपे आहे विधानपरिषद आणि राज्यसभा बंद करून टाका
काढून टाका असेल गदर लाठमारा . व पक्ष स्वच्छ करा.
विधानपरिषदेची ऊमेदवारी म्हणजे धनाढ्य लोकांचे विधान परिषेद येण्याचे मागचे दार...
घोडेबाजार.
यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका
राजकारणातला हा घोडेबाजार तात्काळ थांबला पाहिजे, खरे तर आमदार एका ठराविक पक्षाचे असताना ते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला कसे काय मत देवू शकतात? हात वर करून मतदान घेतले पाहिजे किंवा मतपत्रिका पक्षाच्या whip ला दाखवून मत पेटीत टाकायची कायद्यात तरतूद करायला पाहिजे.
तरतूद तशीच आहे पण भ्रष्टाचार करणाऱयांना पोसण्यासाठी हा आडमार्ग वापरला जातो
ह्या.लोकांना.तिकीट.देऊ.नका
पैसे मिळाले असतील फुटलेले मतांना
त्याशिवाय शक्य नव्हते
जनता पण पैसे घेऊन मत देते
@@arunbolaj3922 हे खरे आहे दादा ,भाजप कडे येवढा पैसा आहे की काहीही करू शकतात ,पैसे वाटप मी स्वतः पाहिले आहे .लोकसभा निवडणुकीत
विधान परिषध बरका स्त करा कशाला हवी विधान परिषध मागील दाराने झालेले आमदार
आम्ही मतदार अशा आमदारांना निवडून देणार नाही आम्ही निवडणूकीची वाट पाहात आहे
विकाऊ स्वार्था साठी मतदार संघ विकतील
पैसे हा सर्वांत मोठा प्रबळ आहे, सत्तेतून पैसा व पैस्यापासुन पद हे समीकरण कायमचं लागु झालं आहे,गरीब माणूस आमदार, खासदार होणे शक्य नाही
या 7आमदारने चार वर्षमुलाच्या पुढील पिढ्यासाठी राहिलेले तीन महिने नांतावडाच्या पुढील पिढयासाठी पैसे कमावचे आता पुढे आमदार होणे नाही जे काय कमावचे ते आता
संविधानाचे संरक्षण करणे ही सर्वस्वी सुप्रीम कोर्टाची जबाबदारी आहे पण तसे होताना दिसत नाही.
यांच्या मतादार संघातील जनते नी यांना जाब विचारले पाहिजे
अस्तनितले निखारे त्रासदायक आणि अतिशय धोकादायक असतात.ते फेकूनच देणं श्रेयस्कर.तथापि पक्षनेतृत्वाने सुध्दा या गद्दारीची जवाबदारी घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे
1सुलभा खोडके _Amravati ××
Dr Deshmukh सुनिल
2 Shrish Chaudhary _Raver
3 हिरामण ईगतपूरी
4_कैलास गोरंटयाल जालना
5 nishan Siddhki
6
7
,पक्षातून काढणारच
Very Good information.
अशोक चव्हाण च्या लोकसभा मतदारसंघात चव्हाण ने काय दिवे लावले या सात आमदारांना काय निवडून आणणार
खोस्कर pada🌹
पैसा कमवा पण ईतकी बेईजती करून लाजा वाटू दया महाराष्ट्र पहातो
विधान परिषद ची आवश्यकता नाही, अनेक राज्यांत विधान परिषद नाही,
काँग्रेस ला अति आत्मविश्वास नडला।
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ने हे लोक सोडून दुसरे मातब्बर लोक उभे करावे
यांना किमान सहा वर्ष तरी निवडणुक लढवता आली नाही पाहिजे जे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मध्ये झाले आहे ते काही दिवसांनी भाजपमध्ये पण पहायला मिळणार आहे हे मात्र खरे आहे,
जितेश अंतारपुरकर अनैतिक अपत्य
जनतेतून निवड व्हायला पाहीजे . नो राज्यपाल, तो विधानसभेतून निवड . हे खेळ बंद करून जनतेला न्याय घावा असे वाटते .😂
बरोबर आहेही, परंतु जनताही चांगल्या माणसाला निवडुन देत नाही त्याचे काय???
खरेतर नवं सागा
हे आमदार फुटणार आहेत माहिती असताना यांना बडतर्फ का करीत नाहीत.
ही गोष्ट कांग्रेस ला समजली पाहिजे तुमच्या बरोबर एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना तुम्ही कोलता तुमच्या बरोबर कोण एकनिष्ठ राहणार आहे
सत्ता पैसा सत्ता सत्ता पैसा सत्ता सत्ता पैसा सत्ता
पुठले ते स्वतसाठी खडा खणले आहे
very good madam
फुटलेले आमदार यापुढे पडनार
धन शक्ति ने केलेली करामत आहे ही सगळी !
यावेळी मुख्यमंत्री विदर्भ मधुन सत्ता महा विकास आघाडी ची मुख्य मंत्री अपक्ष ठरवणार. 😅❤
कॉग्रेसच तसा महाराष्ट्रात फार फोफावनारा पक्ष नाहीच, फारस महाराष्ट्रात भविष्यही नाही त्यापेक्षा शेवट शेवट का होईना व्यवहारच बरा आमदारांच काही चुकिच नाही . व्यवहार प्रथम .
आधी शिवसेना फोड़ली मग राष्ट्रवादी आता कांग्रेस 😂😂😂😂
सुलभा खोडके नी लोकसभेत सुद्धा काँग्रेस विरोधात काम केले होते
ह्या सर्वांचा पाॅलीग्राफ टेस्ट करा ।
मुद्देसूद बातमी द्यावी.
त्यांचे पोट फुटले की पाठ फुटली ?😅
काय rate आहे ह्यांचा 😂😂😂 खानदानी धंदा करणारे आहेत की आताच सुरू केलाय
20ते 25 कोटी रेट आणि 50 ते 100 कोटींचा फंड. अशा पद्धतीने धनशक्ति जिंकली आहे
आमदार जनतेतून निवडणून येत असल्यामुळे त्यांनी लोकशाहीला ला स्मरूनच मतदान केलेले आहे.ही एक निवडणूकच आहे.
आमदारांच्या मतदारसंघाचं नांव सांगा
Crores rs milale.raut saheb barobar bolale
गौरी ताई आपण निवेदनाचा योग्य सराव करावा.स्पष्टता नाही बोलण्यात .
गद्दराना तिकीट देवू नका त्यांना त्यांची जागा दाखवा😂😂😂😂😂😂😂😂😂
Madhavrao patil javalgonkar hadgon
Prime minister care fund
Congress ne tatkal ya gaddaranchi hakaalpatti karavi.
आमदार कोणत्याही पक्षाचे असोत जनतेशी गद्दारी करणारांना स्वाभिमानी जनता परत निवडुण देणार नाही
bolanechi training must
सूत्रांच्या नावाखाली नूसती फेकाफेकी😊
नाना patole is culprit
नाना पटोले यांना काँग्रेस पक्षाध्यक्ष पदावरून हटवायला पाहिजे. 👍
काय काळजी करू नकात महविकस आघाडीच येणार
What is the use of such peoples for community and party
तुम्ही काँग्रेसच्या आमदारांवर संशय व्यक्त करतात मग राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटले नसतील कशावरून याबाबत खुलासा करावा
नावे सांगा किती वायफळ बडबड करता,
मॅडम तुमचा आवाज क्लियर येत नाही
Rahul narvekar saheb vijay mashal mashal
कारवाई केली पाहिजे
तुम्ही आम्हाला मत द्या, आजची व उद्याची दोन्ही सोय आम्ही करतो.
Miss plz aplyla bolta yet nahi Anubhv phijay plz spich srongh
गोरांत्याळ पराभूत होणार4
सुनील देशमुख bjp मध्ये गेले होते.मजबुतीने खोडके ला तिकीट दिलं होते
सिदीकि पाटडयखने काढलेल😊
गौरी खरंच सांग पण
No need
यांना विकत घ्यायाची काही गरज नाही. ते फक्त हिंदूतव मुळे फुटले आहेत.
सिध्दीकी हा अजित पवार यांचा माणूस.
जिशानला पाकिस्तान ला पाठवा
म्हणूनच काँग्रेस विसर्जित करा?
Athave Nava He Vijayvadetivar.
Kharo Ker Aase Lok Vikas Karnar Ka , Ka Nivdun deta Aasha Unpadanna ?
.
क्रॉन्ग्रेसच्या या आमदारांवर कॉन्ग्रेसपक्ष श्रेष्ठीनी कोणतीही कारवाई करू नये. त्यांनी जे महायुतिला मतदान केले आहे ते कदाचित संविधान वाचवणासाठी केले असेले.
संविधान वाचवण्यासाठी जर हे मतदान झाले नसेल तरच या आमदारांवर कारवाई करण्यात यावी...
😂😂😂
.
शिरीष चौधरी बापाला विसरला
आता बी टीम कोण?
Kadam v. Yala baher
सात हांडगे बायकांना दागिने घेण्यासाठी केलं यांनी हांडगे आमदार आणि याना निवडून देणारी जनता कशी असणार
काॅनगरेस विषयी एवढी आपुलकी कशाला पाहीजे. काॅनगरेस हा पप्पु खान चा पक्ष आहे. पप्पु खान जास्त आवडणारी हिंदू समाजातील काही खान यांचे निष्ठावंत.
Masta only maha uti ,fb cm ghari