सट्टाबाजारात उलटफेर, भाजपच्या जागा कमी होणार? घाबरलेल्या विरोधकांचा गोबेल्सी प्रचार!
Вставка
- Опубліковано 11 тра 2024
- #narendramodi #bjp #bjpmaharashtra #amitshah
Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad
OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
Download MARKETWOLF - marketwolf.app.link/ad
OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
साहेब तुम्ही हे App Recommend करू नका यांचा feedback चांगला नाही
मी 2 week झाले डाउनलोड करून अजून चालू झाले नाही
Option trading घातक आहे.... नवीन लोकांनी त्याच्या फंदात पडू नये!
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Investment sathi lokkna sanga trading sathi naka
अहो असेल काही डेंजर लोकांना प्रभाकर जी यांच्या सारख्या जबाबदार आणि प्रामाणिक व्यक्तींनी सांगूच नये हे घातक आहे
होऊद्या किती कमी होतात.. आम्ही तेवढ्या जोमाने अजून जास्त मतदान करू मोदी आणि भाजप ला...
कितीही जोमाने मतदान केल तर एकच मतदान करण्याचा अधिकार आहे 😅
(mi modi virodhak nahi)
😂अरे बिनआकलीच्या उगाच म्हणत नाही की अंधभक्तांचा मेंदू गुडघ्यात असतो.एका मतदाराला एकदाच मतदान करता येतो
Paid paid😂
?
In everybody's opinion, तुमच्या मताला काडीची किंमत नाही 😂😂😂
मैं हवा लिखू तुम आंधी समझ लेना......
मैं गधा लिखू तो तुम...... समझ लेना. 🙏 कितीही जागा येवू दया सरकार मोदीजी बनवणार.
सही बोला " मोदी "
हो,
मोदी सरकार येणार.
पण काठावर पास.
कारण त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की आपले काही निर्णय चुकलेत. या चुकीच्या निर्णयाने गोर गरिबांचे नुकसान झाले. त्यामुळे हे घटक नाराज आहेत.
कोई भी गधा लिखता है
जनता पप्पू समझती है
😂😂👌🏼👌🏼👌🏼 nice
झकास
भाजप नाही आलं तर सगळ्या मालमत्तेवर तुळशीपत्र ठेवून उर्दू भाषा शिकायला सुरूवात करावी लागेल
👌👍
सोबत ढुंगण उचलुन दाखवायची प्रैक्टीस सुद्धा
फावडोजी लवंडे क्लास्सेस यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल.
😂👌
अगदी बरोबर बोललात भाऊ. नुसतं खंर नाही. पळून जायला दुसरा हिंदू देश पण नाही.
देश को बचाना हैं, मोदीजी को फिर सें चुनना हैं 👍
भाजप च येणार ही काळ्या दगडावरील रेष आहे... सध्या च कर्नाटक मधील वातावरण पाहून काँग्रेस चे पण लोक भाजप साठी मतदान करतील.
का घरा घरात रेवंना पाहिजे का भाजप ला
रेवांना चे माहित नाही. पण मंदबुद्धी पप्पू घराघरात पंतप्रधान म्हणून नकोय.
Digv तूझ्या आईला पाहिजे असेल
मराठी peoples are not welcome in मुंबई- एक गुजराती employer
तुला दिशा वाला आदित्य आवडला का
बाबा नो मतदान जरूर करा तुमच्या भविष्या साठी व्होट फॉर मोदी महायुती जय महाराष्ट्र
येणार तर मोदीजीच
अहो 2019 पेक्षा मोदींची आणि भाजप ची लोकप्रिय ता अधिक आहे.350 कमीत कमी.
बरोबर🎉🎉
मराठी peoples are not welcome in मुंबई-एक गुजराती employer
😂😂
मराठी peoples are not welcome in मुंबई- एक गुजराती employer
अहो २७२ जरी झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आएगा तो मोदीही
अगदी खरय
❤❤
भाजप येणार मोदीजीच पंतप्रधान होणार
महाराष्ट्रातले धंदे बाहेर महाराष्ट्रातला मराठी माणूस गुजराती सोसायटीत मधनं बाहेर आणि गुजराती महाराष्ट्रात जय मोदी घर घर मोदी😂
As per BJP rule he will retire after age 75 years
@@sharadbhaipohankar7865 yes he is the man of principles he will retire at 75 he is Fakir he will go to Himalayas
@@Vicky__95 see BJP has asked all its leaders above the age of 75 to retire so you can see the today there is no leader above 75 in BJP holding any post in government or in the party it's the BJP's principle that nobody above 75 years of age will hold any post in government and as we know Modi ji is the man of principle so he will follow the BJP's principal
@@Vicky__95 why are you so frustrated do you want to say that Modi ji is not the man of principles and ethics I absolutely don't have any problem of him being the Prime Minister till his death but he said he is a Fakir and he is not after the power so I don't think the great man Modi ji will break his own systems
सुर्यवंशी साहेब आपण पोटतिडकीने सांगता आहात सुशिक्षित मतदार जागा आहे परंतु या देशाची शोकांतिका आहे अजून बराच वर्ग असा आहे त्यांना गुलामगिरी तुन बाहेर यायच नाही
नक्कीच 👌
साहेब नेहमी लोकसभा निवडणुकीत मार्केट पडत असते,पण निकाला नंतर पुन्हा परत वर येईल, मार्केट ला माहिती आहे येणार तर मोदीच.....
True
रामराम प्रभाकरजी, विरोधक सर्वतोपरी प्रयत्न करणार म्हणून,मतदार भाजपला मते देणारच
टक्के वारी घटली असली तरी एकुण मतदान आकडे वाढलेले आहेत.त्यामुळे घाबरून जाऊ नका.300 जागा आल्या तरी pm मोदीच होणार हे पक्के आहे.
हे कुणी लक्षात का घेत नाही? आधी १०० मतदार होते. त्याचा ६५% मतदान हा आकडा ६५ होतो. मतदार ११० आहेत आता. त्याचा ६०% मतदान हा आकडा ६६ होतो 😄 आहे का नाही गंमत 😄
@@shantuss👌
Ya वेळेस जास्त जागा येणारं.. चमत्कार बंगाल आणि तामिळनाडू मध्ये होणार
बरोबर...३८६
Bangal madhe kasa yeil
म्हणजे महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार मध्ये मार खाणार हे तुम्ही समजून गेलात
प्रभाकर जी असं काही नाही. मी अनेक वर्षे बाजारात आहे. सध्या परिस्थिती वेगळी आहे. चीनी स्टाॅक मार्केट आज जास्त पडलेलं आहे त्यामुळे पैसा भारतीय स्टाॅक मार्केट मधून हळूहळू चीनच्या बाजारात जातोय. रिटर्न जास्त मिळणार यासाठी. विदेशी गुंतवणूकदार हे करत आहेत. परंतु देशातील गुंतवणूकदार कंपन्या आणि किरकोळ गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेला उचलून धरत आहे. सट्टा बाजार पैसा कुठे लागलाय त्यासाठी नाही तर खिशातून पैसे जाणार नाही अशा बातम्या पेरतात. त्यामुळे आएगा तो मोदीही 😂
आता प्रभाकर झुंजूनवाला केव्हा झाले?
@@csuryavanshi5976आखिर कहना क्या चाहते हो भाई?
@csuryaबरनॉल 😂😂vanshi5976
YOU WILL NOT GET PREMIUM VALUATIONS IF MODI DOESN'T COME TO POWER.....ARTHAT MODI CH YENAR
आपण मोठ्या संख्येने मतदान करूया.20 तारखेला सर्वात महत्वाचं काम मतदान.
अहो पण मुंबईतील मराठी माणूस भाजपा ला मानत नाहीये सध्या कारण त्यांच्या मते भाजपने सगळे उद्योग गुजरातला नेले.😢
अगदी योग्य बोललात.....प्रभाकरजी
पूर्ण एडीचोटी छा जोर लावला आहे..... भाजपा कुठे तरी कमी पडतो आहे हा प्रोपोगांडा मोडुन कढण्यामध्ये....
जय हिंद
जागा कमी होतील पण भाजपच सत्येत येणार आहे.
पण हिंदू मतदानासाठी बाहेर पडत नाही हे चिंताजनक आहे.
मोदी सरकार कडून ही काही चूक झालेल्या आहेत त्यामुळे मोदी येणार पण जागा कमी होणार.
अब की बार 400 पार होणार
तुमच्या तोंडात तुप साखर 🙏
अबकी बार, पार पूर फूस्स.. 😂😂😂
ना की😂चा😂😂😂चारसौ😂😂😂😂
Yenar tar Modiji 🚩🚩👍🏻👌🏻✨✨
देशातील जनता सुज्ञ आहे तरीसुद्धा असिक्षित कमी माहिती असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे.मतदानात थोडा फरक पडू शकतो.पण मोदीजी 400पार करतील अशी अपेक्षा आहे आणि ते होणार
आपल्या तोंडात तुप साखर 🙏
हिंदु को भविष्य में 48 डिग्री सेल्सियस गर्मी तथा माइनस डिग्री ठंड में शरणार्थी शिविर मे रहना मजूंर होगा परंतु वर्तमान में A.C. का आनंद छोड़कर मतदान केंद्र पर जाकर सही जगह पर वोट देना मजूंर नही हैं ।
अत्यंत दुखद एवं चिंताजनक वास्तविकता ।
Ek Such ye hai
Muslim Mar Marke Voting Karenge
Hinduo par O Bharosa Kam Jyada tr Middle class Holiday Enjoy Karenge
Unpad Log paisa leke Voting Karenge Evry things uncertain hai
जबरदस्त सच्चाई पर हिंदु कभीभी नहीं सुधरेंगे 🙏
प्रभाकर जी काळजी नसावी २०२४ नंतर पुन्हा एकदा श्री नरेंद्र मोदी जी यांच सरकार जय श्री राम
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
प्रत्येक हिंदूंनी न चुकता मतदान करा आणि दुसऱ्यांना ही मतदान करण्यास प्रेरित करा.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम ❤
तसे काहीही होणार नाही या विरोधकांना करू द्या बडबड जनता मतदार फार समझदार आहेत आता .
अब की बार 400 पार
400 पार करत मोदी जी च येणार.
जय श्रीराम.
Only Modiji
कॉंग्रेस बनेंगी छे ! प्रभाकर हा हा जो छे शब्द आहे तो " छे छे " ( नकारात्मक ) अर्थाने वापरलेला असावा. असो राष्ट्रवादी भारतीय आज तरी सडकून जागा झाला आहे, हेच वास्तव आहे. जयहिंद.
👍👍 मतदारांमध्ये जागरूकता तुमच्या, भाऊ, अनायजी, आबा, कुलकर्णी आणि आपल्याला सोडून गेलेले राजेहो यांच्या मुळे आली आहे. काळजी नसावी 🙏🙏
साहेब, मी एक जाणता मतदार आहे. केंद्रात BJP चं यावं व पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच व्हावेत आणि ते होणार पण हे पण नक्की. पण काय मनातील जी खंत तुम्हाला व तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून पोहचविण्याचा एक प्रयत्न. तो हा की, अहिल्यानगर (अहमदनगर) दक्षिण मधून सुजय विखे bjp उमेदवार आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून या गाढव उमेदवार ला मत द्याला लागत आहे. असं का? तर हे विखे खानदान मूळ काँग्रेसी. दुसरं यांनी नगरचा काहीच विकास केला नाही, फक्त स्वतः चा विकास केला. स्वतः मोठे झाले. नगर MIDC ची हाल पहा, नगर-मनमाड रोड पहा, नगर शहर पहा, नगर, पारनेर, कर्जत हे तालुके पहा. खुप खूप वाईट परिस्थिती आहे. या तालुक्यातील पाणी प्रश्न, शेतकरी ची अडचण आणि रोजगार मी लहान पाचवी होतो तेंव्हा पासून जी तिचं आज पण आहे. म्हणजे मागील 30-35 वर्षे काहीच केलं नाही. मध्यंतरी bjp खासदार दिलीप गांधी होते, पण केंद्रात सरकार काँग्रेस चं. त्यांना काहीच विकास करता आला नाही. आता bjp केंद्रात आहे, तरी पहा मागील दहा वर्षात वरील प्रश्न आहे त्याचं जागेवर. आमचं अंतरात्मा म्हणते की मोदींना पंतप्रधान करायचं पण त्यांना पंतप्रधान करायचं म्हणून या गाढवला मत द्यायला लागतंय. ही अवस्था वरील तालुक्यातील मतदारची आहे. जयश्री राम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
असंच काहीसं पण थोडसं वेगळी सल शिरूर मतदार संघात जाणवते आहे.लोकांना आढळराव पाहिजेत , त्यांना मत द्यायचंय पण त्यांना आढळरावांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं त्यामुळं मतदार राजा विमनस्क स्थितीत आहे.मतदाराचा नाईलाज केला आहे यांनी...कोणतीही राष्ट्रवादी काँग्रेस असूद्या त्यांची खायची आणि बोलायची पद्धत एकच आहे.
वरील कमेंट विखेंविषयीच्या दुखण्यामुळे आहे असे वाटते. सुजय विखे 2019 साली झाले त्यापूर्वी ते कोणत्याही पदावर नव्हते.मग त्यांच्या 5 वर्षाचा आढावा घ्यायला पाहिजे होता पण मुळातच विखेंच्या असूयेविषयी बोलायचे असल्यामुळे असंबद्ध मुलामा त्याला चढवलाय.दिलीप गांधीना त्यातून अलगद सोडवण्याचा प्रयत्न केलाय. दिलीप गांधी 1999 मध्ये प्रथम निवडून आले . त्या कार्यकाळाच्या शेवटी शेवटी का असे ना ते केंद्रात राज्यमंत्री झाले. त्या काळात भरीव म्हणावे असे काम झाले नाही ( त्यांनी समाजगृहे आणि पाण्याच्या टाक्या तेवढ्या बांधल्या ) नन्तर 2004 साली तुकाराम गडाख निवडून आले .ते अपेक्षा ठेवायच्या सुद्धा लायकीचे नव्हते पण पवार षंढ मतदारांना कोणीही उमेदवार चालतो त्यामुळे त्यांचे एकही काम सांगण्यासारखे नाही.मुळात ते त्या 5 वर्षात फक्त शपथ घेताना बोलले.2009 साली पुन्हा दिलीप गांधी निवडून आले. केंद्रात काँग्रेसचे सरकार आले म्हणून मला विकास करता आला नाही असा जावईशोध त्यांनी लावला. मुळात खर्च न केल्यामुळे निधी मागे गेला असा ठपका त्यांच्यावर संसद आर्थिक व्यवहार विषयक समितीने ठेवला. त्याच काळात त्यांनी शहरात 200 कोटी रुपयांचा घोटाळा स्वतःच्या बँकेत मात्र करून ठेवला.त्यांना 200 कोटींचा घोटाळा करायला वेळ मिळाला पण विकासनिधी खर्च करायला मिळाला नाही हे एक आश्चर्यच मानावे लागेल. 2014 साली मोदी लाटेत गांधी पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा निवडून आले आणि स्वपक्षाच्या सरकारात दुसऱ्यांदा. मी जैन जातीचा भारतातील एकमेव खासदार असल्यामुळे मला मंत्री करा असा अर्ज त्यांनी मोदींना पाठवला तेव्हा मोदींनी त्यांना आरसा दाखवला की महाराष्ट्रातून राजू शेट्टी हे आणखी एक जैन खासदार निवडून आले आहेत आणि जातीवर मंत्रिपद मागितलं म्हणून मोदींनी वरिष्ठ असूनही त्यांना मंत्रिपद दिलं नाही आणि त्यांनी कोणताही विकास केला नाही. 2019 साली सुजय विखे खासदार झाले त्यांनी किमान नगरचा उड्डाणपूल केला बेलवंडी आणि वडगाव गुप्ता येथे एमआयडीसी मंजूर करून आणली. तेव्हा कमेंट लिहिणाऱ्याला विखेविषयी किती टोकाची असूया आहे हे दिसून येते. त्यांच्या उत्तरेकडच्या वैभवाचा यांना हेवा वाटतो पण त्यांनी किमान स्वतःच्या मतदारसंघाचा जसा विकास केलाय तसा अन्य आमदारांनी का केला नाही हा प्रश्न का विचारला जात नाही ?
पारनेर कर्जत नगर जामखेडला विखे कधीच आमदार नव्हते मग इतर आमदारांनी त्यांच्या तालुक्यासाठी काय केले असा प्रश्न मात्र हे विचारत नाहीत.विखे पिढीजात पाटील होते त्यामुळे ते गर्भश्रीमंत आहेत पण 9 वी नापास आमदार 300 गाड्या देव दर्शनासाठी कोणत्या उत्पन्नातून उभ्या करतो हे यांना डोळ्याला दिसत नाही कारण पक्षपात हे ध्येय एकदा ठरवले की सोयीचे दिसते.
मी गोव्याचा आहे पण काही निवडणुकात मला तिथे निवडणूक विषयक काम करण्याची संधी मिळाली त्यावरून मी हे तटस्थपणे नक्की लिहू शकतो.
नगर जिल्ह्याची दिल्लीत ओळख फक्त विखे पाटलांमुळे आहे हे सत्य आहे. बाकीच्या डबक्यातील बेडकाना दिल्लीत कुत्रा हुंगुण विचारत नाही हे कोणी कितीही द्वेष केला तरी वास्तव आहे.
संपादक साहेब 1no विश्लेषण
खूप दिवस गप्प होतो,
पण आता बोलल्याशिवाय राहवत नाही,
निवडणूक निकालानंतर
आम्हाला कोणी ओळख दाखवणार नाही
गेले दोन महिने आमची
भलतीच होती demand,
मतांचा जोगवा मागायला
शहरात अनेक पक्षांची high command,
मूलभूत प्रश्न नंतर तसेच राहतील,
कोणीच सोडविणार नाही
निवडणूक निकालानंतर आम्हाला कोणी ओळख दाखवणार नाही
सगळेच पक्ष देत होते
मीडियाला बाइट,
आमचं भल करण्यासाठी
एकमेकांशी करत होते फाईट,
पण इतकी वर्ष काय केलत
अस कुणीच विचारणार नाही
निवडणूक निकाानंतर आम्हाला.....
सगळ्यांना साधायची आमची प्रगती,
सगळ्यांना आणायची आहे
विकासाची गंगा,
असा असताना प्रत्येक पाच वर्षांनी
सामान्य माणूस का राहतो नंगा,
आमच्या सध्या अपेक्षा मात्र कधीच पूर्ण होणार नाही,
निवडणूक निालानंतर.....
ह्यांचे पक्ष, ह्यांचे विचार
एका रात्रीत बदलत असतात,
आज गळ्यात गळे घालणारे
उद्या एकमेकांची कॉलर
पकडताना दिसतात,
हे असेच चालू राहणार
कधीच बदलणार नाही,
निवडणूक निकालानंतर.....
काही न करता आमच्यासाठी
म्हणणार मात्र मतदार राजा,
कोणी वाजवतो आमचीच पुंगी
कुणी वाजवतो बाजा,
आम्ही मात्र कधीही मतदान करण्याचं सोडणार नाही,
निवडणूक निकालानंतर आम्हाला
कोणी ओळख दाखवणार नाही
कोणी ओळख दाखवणार नाही....
आमोद पुरुषोत्तम रानडे
9820439482
शेअर मार्केट मध्ये मुद्दाम अशा बातम्या पसरवून रिटेल ट्रेडर्सना शेअर विकायला लावून नंतर ते स्वस्तात विकत घेऊन फायदा कमवितात.
तुम्ही सांगण्यापेक्षा , महाराष्ट्रातील जनता काय करते ते पहा , जनतेपेक्षा तुम्ही निश्चितच मोठे नाहीत . महाराष्ट्रातील जनता सुजान आहे .
आयेगा मोदीजी
सुर्यवंशी साहेब मी मोदी पंतप्रधान व्हावेत मनापासून वाटते पण ग्राऊंड रियालिटी खरच जागा कमी होतील वाटते
BJP400+ 🇮🇳🇮🇳
💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐
💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐
💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐
💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐
💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐
🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺
🇮🇳🌸अब की बार -400 पार 🦾🌺🪷🪷
मनाचे मनोरे यावेळी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार
मला याविषयी अंदाज आला होता....
फलौदी राजस्थान सट्टा बाजारात नकली पंटरच्या मुलाखती दाखवून राहिले लेकाचे😂😂😂
मोदिच पुन्हा सत्तेत येणार आणि तेही बहुमताने. ✌✌
Go and Vote 🌷🚩
मोदी येण्यासाठी सर्व हिंदूंना माझी नम्र विनंती आहे वोट करा🙏
जे देश विरोधी नेरेटिव्ह सेट करत अाहेत ते देशाचे नागरिक नाहीच अाहेत. मत कोणी कोणाला द्यायचं हे मतदानाच्या अाधीच मतदारांनी ठरवलेलं असतं.
आएगा तो मोदीजी ही ❤❤❤
योग्य विवेचन..
विरोधकांनी कितीही आपटली तरी यंदा ४०० पार होणारच...
जेवढ्या वर आपण आलोय FDI झाल्यात GDP GROTH झालीये ती खाली जायला वेळ लागणार नाही
त्यामुळे ही निवडणूक निर्णायक आहे
मत हे देशविकासासाठी करावं
कोन किती भ्रष्ट कोण कुठे गेल कुठल्या पक्षात गेल कोणाच्या घरी किती सापडले कोणाची किती जप्त झाली ह्यानी आपल्या घरी सोयरे सुतक येणार नाहीये
पण देशाला मजबूत करण्यासाठी मतदान नक्की झाल पाहिजे .
देशातील घटक मोठे करण्यापेक्षा देशासकट घटक मोठे करने कधी पण योग्य ❤
जय हिन्दू राष्ट्र
400 + seats confirm. Modi ji.
Donald Lu सर्वाँना influence करतोय कारण तो आता भारतात आलाय १० मे ला ह्या लोकांना भाजपा ला पूर्ण बहुमत मिळून सरकार बनू नये ह्याचे.प्रयत्न जोरात सराईत पणे चालू आहेत म्हणजेच सर्व.पैशाचा खेळ , बघू पुढे , एवढे लेचेपेचे आपण थोडेच आहोत !!! 😊
" अबकी बार ४०० पार " ही घोषणा करुन मोदींनी विरोधकांची जी गंमत केली आहे त्याच उत्तर ४ जूनला कळेलच 👍👍👍🌹🌹🌹
किती ही काही पण होऊ द्या..347 फिक्स
एका देशभक्त व्यक्तीला कसं सत्तेतून बाहेर काढण्याकरता देशात आणि परदेशात किती लोकं प्रयत्नशील आहेत हेच ह्या देशभक्ताच्या देशभक्तीची ठोस पावती आहे ...
बहुत बढीया सर जी
Agdi barobar boltat tumhi
आपका आदेश सराखोपे 🙏
हा तथाकथित विश्लेषक आहे ...
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.
Very good analysis sir thanks very much 🎉🎉
जय श्रीराम
શું વાત છે પ્રભાકર ભાઈ.. બહુ જ સરસ ગુજરાતી બોલો છો ને તમે! 👌👌
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 har ghar modiji 😊😊
साहेब बुलढाणा जिल्हातिल भेंडवल येथील 350 वर्षा पूर्वी पासून अक्षय तृतीयाची घट मांडणी बद्दल माहिती घ्या
Modi Sarkar Aale Nahi Tar Musalman honas Tayar Raha.
Nice knowledge given super analysis
महाराष्ट्रात ..बोल भिडू... विषयच भारी.. हे दोन चॅनल मोदी आणि भाजपा विरोधी वातावरण खूप जोमाने तयार करत आहे..त्यांना बारामतीच्या ममद्या कडून मैद्याच पोत भरून माल मिळालेला आहे.... बोल भिडू अतिशय पद्धतशीरपणे शाब्दिक मांडणी करून हे वातावरण तापवत आहे... त्यांचं करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे
भाजपा+NDA:
UP: 75
Bihar: 38-39
Gujrat:26
Mp: 25
Rajasthan:25
West Bengal: 25+
Delhi:7
Telangana:7+
Odisha:15+
Maharashtra:30+
Karnataka:20+
Andhra pradesh: 20+nda
Goa:2
आणि इतर राज्यातील भाजप आणि NDA मिळणाऱ्या जागा.
😂😂
आज तुम्ही खूप चांगला विषय मांडला
VERY GOOD APP
सुंदर विश्लेषण सर 🌹🙏🌹
मार्केटमध्ये जाणीवपूर्वक भीतीचे वातावरण तयार करण्यात येते आणि आपण भीतीने माल विकतो. हिच तर खरी मेख आहे. हे बाजार बुडवे स्वस्तात माल खरेदी करतात. तयारीत रहा मार्केटमध्ये तेजी येणार.....
मार्केट मधे panic करो माल खिचो.Panic करो माल बेचो. अशी घबराट केली कि मेंढर आयती हाती लागतात.
Mender 😂
अप्रतिम. आपल्या बाजुला ठेवलेली अशोक स्तंभाची प्रतिक्रिया फारच छान आहे .कोठे उपलब्ध आहे ? समजू शकेल काय .?
Shri Survanshi Sir Nice Research Comments 💯👍
जय श्री राम
Jai hind
विरोध करनारया चे डिपोजिट जप्त होईल।। जय महाराष्ट्र।।
प्रभाकरजी सुंदर विश्लेषण केले आहे,
फार छान माहिती मिळाली, आणि आभार मानतो
Thank you Sir
ऐसे झूठें सर्वे गठबंधन वालें जानबूझ कर परसारीत कर रहे क्यूं की ईन चोरों के पास बोलनें के लिए कुच नही, ये सब गददार परिवार बचानें के लिए झटपटा रहें
Jai Shree Ram🙏🙏🙏🙏
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
I am gujrati, aap gujrati accha bolte hai.
Good video topic
Thank you सूर्यवाद
Si
🙏जय महाराष्ट्र 🙏
मतदाना मध्ये 2 ते 3% फरक आहे..... मतदाराला अजिबात सरकार बदलायची इच्छा नाही.....असती तर 70% मतदान झाले असते
भाजप चा मतदार बाहेर पडत नाहीये, त्यांना कळून चुकलं मोदी आला तरी तो गोड बोलून आपलीच मारणार
हो 2014 ला मोठी वाढ झाली होती
नमो नमो
हिंदूत्व सर्व ठिक आहे.पण देशात वाढणारी बेरोजगारी यावर कोणी बोलले सुध्दा नाही..
मार्केटिंग अँप बद्दल चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Dhanyawad-Namaskaar
Today i vote Modi ji from Pune jai hind
Great Motivanal VDZo🕉👍
लय भारी साहेब
❤❤❤❤
मोदींना सपोर्ट करा
अप्रतिम विश्लेषण
मस्त