Aajchya भागात भूमी ओरडुन तीच सत्य सगळ्यांना सांगणार होती . पण तसा काही दाखवलं नाही . मालिका मध्ये किती छान दाखवतात ना कोणीही कोणाचं खून करायचं आणि परत साव बनून राहायचं किती सोप दाखवतात . मालिका मध्ये ना पोलीस ना कोर्ट ना सुनावणी बस निवांत राहायचं किती मस्त मालिका असते ना . पण जो ह्या मालिका वागतो त्यांना चांगुल पनावर विश्वास राहत नाही ..मग ते प्रेक्षक मग मालिकेचा राग राग करतात ..मालिका ह्यावरच चली आहे बकवास बंद करा ही मालिका लवकर सपवा
किती फालतूपणा चालवला आहे.घरात राहून रागिणी एवढी कारस्थान करते.तरी तिचा कोणालाच कसा संशय येत नाही.इतका नीचपणा रागिणी करु शकते.मालिकेचा आता मात्र कंटाळा येतो.मालिका बंद करा.
aakash tula atishay veda mulga mhanun aamchyakadun 100 out of 100marks to ladhihi chuafer vichar karnar nahis jitje swacha prem aste tithe trust aslach pahije ase bhumi aani aaskash tuze aahe tevha tu yacha nakkich shod ghyava ase aamhala vatate bhag tu kay karyache te.
फारच लांबत चालली सिरियल.आता कंटाळा येतो रोज रोज पहायला.दोन दिवसाने थोडी पुढे सरकलेली दिसते.
किती भंकस गिरी चालवली आहे या स्टार प्रवाह वाल्यांनी सगळ्या कॉमेडी कलाकाराला विलन बनवलाय बंद करा हा तमाशा 😂😂
सिरीयल बंद करा नाहीतर स्टार प्रवाह वर मोर्च्या आणावा लागेल,प्रेक्षकांच्या भावना तरी समजून घ्या,
ही सीरिअल बंद करा काय बकवास दाखवताय
आठवडा भर एकच विषयावर रडारड आणि आरडाओरडा , आता महा एपिसोड , पुढे जातच नाहीत .
Aaj cha epi tamshachbkarnar pudhil bhag magil bahg😮😮😮
Aajchya भागात भूमी ओरडुन तीच सत्य सगळ्यांना सांगणार होती . पण तसा काही दाखवलं नाही . मालिका मध्ये किती छान दाखवतात ना कोणीही कोणाचं खून करायचं आणि परत साव बनून राहायचं किती सोप दाखवतात . मालिका मध्ये ना पोलीस ना कोर्ट ना सुनावणी बस निवांत राहायचं किती मस्त मालिका असते ना . पण जो ह्या मालिका वागतो त्यांना चांगुल पनावर विश्वास राहत नाही ..मग ते प्रेक्षक मग मालिकेचा राग राग करतात ..मालिका ह्यावरच चली आहे बकवास बंद करा ही मालिका लवकर सपवा
किती फालतूपणा चालवला आहे.घरात राहून रागिणी एवढी कारस्थान करते.तरी तिचा कोणालाच कसा संशय येत नाही.इतका नीचपणा रागिणी करु शकते.मालिकेचा आता मात्र कंटाळा येतो.मालिका बंद करा.
जरा तरी ट्रक बदला आताखूपच बोअरींग होत चाललंय त्यामुळे एखाद दुसरा एपिसोड चुकला तरी काही वाटत नाही आता.
Achh kachh bolte g tu mhashi
aakash tula atishay veda mulga mhanun aamchyakadun 100 out of 100marks to ladhihi chuafer vichar karnar nahis jitje swacha prem aste tithe trust aslach pahije ase bhumi aani aaskash tuze aahe tevha tu yacha nakkich shod ghyava ase aamhala vatate bhag tu kay karyache te.
😂इतका खोटे असताना सुद्धा समजनारा माणूस किती नालायक दिसतो तेव्हा धारावाईक
बंद करा साहेब त्यामुळे लोकांच्या मनात स्टार प्रवाह बघने बंद होइल
अरे जरा तरी खर दाखवा नाहीतर मालिका बंद करा
भूमी इतक सगळ आकाश साठी केलय आकाश विसरतो तसा रागनीच खोटेपणा कधी बंद होणार त्याच्या आई वडिलांना मारलय तरीही
Satya lakar accept karat nahi