बाहेरील गडाचा कोट आणि दरवाजा जर इतका भव्य आणि कलाकुसरीच्या आहे तर आतील वसलेले राज्य किती वैभवशाली आणि भव्य असेल ? आपली ही दिव्य भव्य आणि प्राचीन कलाकृती आज देखील तग धरून आहे. हा व्हिडिओ बंविल्याबद्दल कौतुक आणि धन्यवाद.
फार सुंदर व.d.o बनविला भाऊ मी अचलपूर सर्मस पुरा रहिवासी सध्या अकोला अचलपूर चा जुन्या वस्तीचा गांधी पुल सरमास्पुरा बाजार चावलमंडी वगैरे चा v.d.o बनवा June वैभव पुन्हा नाही दिसणार.
एलिश पूर अचलपूर एलिश नावाचा राजा येथे राज्य करीत होता एकूण कला कुसर महाद्वार आहेत काळ पुढे सरकत आहे तसे ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित होत आहे राजा कला प्रिय असणं हे देखील त्याच राजा असणं याला अधोरेखित करत असत राज्यश्रय कलेला मिळाला पाहिजे वास्तू कला आणि राजा यातून या भागातील इतर कला ना जन्म देतो साहित्य कवी रंगमचं या त्या मागून चालत असतात शेती शिक्षण उद्योग भरभराट होत असते यातून देशाला चंगले नागतिक मिळतात
खूप सुंदर
Thank you...Keep supporting🙏🙌🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. अचलपुर खरंच किती समृद्ध आणि वैभवशाली आहे. ऐतिहासिक वास्तु ने नटलेले आहे.
धन्यवाद दादा
व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हे माहीती पोहोचेल 🙏🙏🙏
छान माहिती
बाहेरील गडाचा कोट आणि दरवाजा जर इतका भव्य आणि कलाकुसरीच्या आहे तर आतील वसलेले राज्य किती वैभवशाली आणि भव्य असेल ? आपली ही दिव्य भव्य आणि प्राचीन कलाकृती आज देखील तग धरून आहे. हा व्हिडिओ बंविल्याबद्दल कौतुक आणि धन्यवाद.
धन्यवाद ताई नक्कीच व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल 🙏🙏🙏
फार सुंदर व.d.o बनविला भाऊ मी अचलपूर सर्मस पुरा रहिवासी सध्या अकोला अचलपूर चा जुन्या वस्तीचा गांधी पुल सरमास्पुरा बाजार चावलमंडी वगैरे चा v.d.o बनवा June वैभव पुन्हा नाही दिसणार.
Thank you
Plz share and subscribe to channel
52 puryanche gaon Elichpur .Jain rajwati vishayi mahiti ghya, mazya purvajanche Jain Mandir Takkar chaukat aahe.
Are wa ...nakki mahiti ghenar
Thank you
Plz share video
अचलपूर जिल्हा झाला पाहिजे
Yes
Thank you
एलिश पूर अचलपूर एलिश नावाचा राजा येथे राज्य करीत होता एकूण कला कुसर महाद्वार आहेत काळ पुढे सरकत आहे तसे ऐतिहासिक स्थळ दुर्लक्षित होत आहे
राजा कला प्रिय असणं हे देखील त्याच राजा असणं याला अधोरेखित करत असत
राज्यश्रय कलेला मिळाला पाहिजे
वास्तू कला आणि राजा यातून या भागातील इतर कला ना जन्म देतो
साहित्य कवी रंगमचं या त्या मागून चालत असतात
शेती शिक्षण उद्योग भरभराट होत असते यातून देशाला चंगले नागतिक मिळतात
खूप चन माहिती मिळाली दादा
खरोखर कला साहित्य संस्कृती याचे जातन् करूनच आपण देशाचे भविष्य उज्वल करू शकतो
छान माहिती
धन्यवाद ताई