फार चुकीचं आहे मी सुद्धा एक मातंग समाजात जन्म घेतला आहे मला त्याच्या फार अभीमान आहे छ.शिवाजी महाराजांनी कलेला जास्त महत्व दिले आहे त्याच बरोबर कले सोबत डॉ. बाबा साहेबांनी शिक्षणाला... पण आज खर तर आपण भटक्या विमुक्त जातीमध्ये असल्यामुळे आपल्याला कोणतीही समज नसल्यामुळे खूप लहान विचार करतो व आपल्या मुलाबाळांवर तेच सवस्कर देतो.. त्या मुळे त्यांचे शिक्षण होत नाही ... पुढे जाण्यासाठी मार्ग सुचत नाही त्यामुळे मुलांना योग्यते शिक्षण देत आपण त्यांचा भव्यतव्याचा विचार करू शकतो आणि आपल्या कलेला व परंपरेला.. एक नवीन स्थान देऊ शकतो... मुलींचे शिक्षण फार म्हांतवच आहे
Khup chaan ❤🙏😊👌👌
फार चुकीचं आहे मी सुद्धा एक मातंग समाजात जन्म घेतला आहे मला त्याच्या फार अभीमान आहे छ.शिवाजी महाराजांनी कलेला जास्त महत्व दिले आहे त्याच बरोबर कले सोबत डॉ. बाबा साहेबांनी शिक्षणाला... पण आज खर तर आपण भटक्या विमुक्त जातीमध्ये असल्यामुळे आपल्याला कोणतीही समज नसल्यामुळे खूप लहान विचार करतो व आपल्या मुलाबाळांवर तेच सवस्कर देतो.. त्या मुळे त्यांचे शिक्षण होत नाही ... पुढे जाण्यासाठी मार्ग सुचत नाही त्यामुळे मुलांना योग्यते शिक्षण देत आपण त्यांचा भव्यतव्याचा विचार करू शकतो आणि आपल्या कलेला व परंपरेला.. एक नवीन स्थान देऊ शकतो... मुलींचे शिक्षण फार म्हांतवच आहे
बरोबर दादा तुमचं लाखातील एक बोललात