शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे
Вставка
- Опубліковано 28 чер 2023
- शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे #Profitable Agriculture l पाणी व्यवस्थापन#agriculture
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेती तोट्यात जाण्याची कारणे सागणार आहे
#farming
#शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे
#agriculture
#insects
datta kankal marketing
sheti kashi karavi
sheti business ideas in marathi
sheti totyat janyachi karane
sheti vishayak mahiti
sheti vishayak marathi youtub channel
Agriculture information
शेती तोट्यात जाण्याची कारणे
मातीचा शेंद्रीय कर्ब
मातीचा सामू,तणनाशक वापरू नये
खत व्यवस्थापन व ओषधी व्यवथापन
शेती विषयक माहिती मराठी
शेती पूरक वेवसाय
फायद्याची शेती कशी करावी
शेती का परवडत नाही ? 5 मुख्य कारणे
#profitable Agriculture l
पाणी व्यवस्थापन
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail.com
नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
***************************************
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो
****************************************************************
Thank You!! - Навчання та стиль
मुख्य कारण हे आहे.निसर्गाचा असमतोल पणा,व्यापाऱ्याची चाललेली लुट आणि सरकारचे चुकीचे धोरण बाकी शेतकरी कुठे च झोल नाही खात.
शेतमालाला रास्त भाव नाही हे सर्वात मोठे कारण आहे. बाकी शेतकरी हुशार आहे.😅
Chandan lava
अति शेतकरी तज्ञ साहेब शेतमालाच्या भावाबद्दल बोला कधीतरी
तोट्याच कारण मालाला योग्य भाव न मिळणे आहे
खत व्यवस्थापन. तन हे नाही
100 रुपयांची फळभाजी 10रू ने शेतकरी विकतो
शेतकऱ्याला बियाण खत कीटकनाशके अक्कल शिकवू नका
Marketing शिकवा
अगोदर फुकटचा रेशन बंद करा म्हणजे शेतकऱ्याचा हमीभाव व मजुरांचा प्रश्न सुटेल
एकदम बरोबर आहे उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही व शेतावर काम करायला कामगार मिळत नाहीत
Barobar aahe rav tumch mhann
@@user-wp2mb3ji7iiruiiriiit59o99997ytyuttuuuuii9oo9y99j666yyyttt00o9p999u99i4rf00oop
व्यापारी लुटतात त्याच काय
@@ramdasgaikwad252😊😊
सरकार शेतमाल आयात करून दर वाढु देत नाही हे मुख्य कारण आहे
नांगरणी बैलने. पेरणी बैलाने.खुरपणी घरचे सगळे जण. घरचे शेणखत,बी घरचे.1 रुपयाच्या खरचं नव्हता आणि पूर्ण उत्पन्न मिळायचे. आता प्रत्येक गोष्ट बाहेरून विकत मग सगळे उत्पन्न वाटण्यात जाते आणि शिलक काही राहत नाही
भाव असला तर माल नाही माल असला तर भाव नाही
शेतकऱ्यावर सर्व जगतात म्हणून शेती तोट्यात आहे अगदी राजकीय पुढारी सुध्दा
शेती का परवडत नाही कारण या वर्षी दुष्काळ आणि मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि हिवाळ्यात गारपिट
शेतकऱ्यांचा माल स्वत पाहिजे पगार जास्त पाहिजे
सरकारने सुध्दा शेतकरी खते बी बियाणे औषधे वर GST लावाय नाही पाहिजे
Ho Sir
राशन बंद करा फुकटच खायला नाही भेटलं तर मजूर भेटेल शेती प्रगत होईल
मजुरांची कमतरता हे पण एक कारण मुख्यतः आहे
Basic element of agriculture
1.Water mangment
2.electric manegment
3.land mangement
4.agri.road manegment
5.self marketing mangment
Thise basic element are must importance of improu agriculture
+
Jy
y
yjjhhh
h
.😂
.
।।।,u&,।।
Iu juuiyyjy
Iuyjutt. Uyn. U
😢। जु। उ😢हु yuiu uju। U uy। muumuu। It mutu.g।,🎉,। .।al, 🎉ûhn+,
मं, ।
।।
।,।
।. ।
।।
।,।,।।,,,।.।।, .।। ।।
. , .
.
.?.
..
.
.
.
.
🎉.
F
T, 😂 😂 😂 😂 🎉🎉 😂-🎉 . . gn🎉
?..
.,. ..
..
? ..,.p।।,
।😢😂
शेती माहिती सांगणे सोपे आहे परंतु प्रत्यक्ष शेती ची कारणे वेगळी आहेत शेती करणारा नोकरी करण्याएवठा मोठा झाला आहे का?
हे कारण तर फक्त 50 टक्के शेतकऱ्यार्यांवच लागू पडतात भाऊ शेती घात्यात जास्त अंते ते एक सरकार चे धोरण अणि निसर्ग चां लहरी पना
सुभाष पाळेकर नैसर्गीक शेतीच सर्वोत्तम पर्याय पण शेतकच्याचे रासायनिक शेती भुत उतरत नाही
या दलाल लोकांमुळे आणि सरकारच्या धोरणामुळे शेती परवडत नाही आहे आणि हेच मुख्य कारण आहे बाकी शेतकरी हुशार आहेच कधी काय करावं लागते बरोबर समजते त्यांना
सोयाबीन 15year पूर्वी 3000क्विंटल होत .... आता पण तेवढंच आहे....😅😅... साहेब लुटला शेतकऱ्याला दलालांनी
शेती तोट्यात जाण्याचं कारण हे नाही वेळोवेळी मजूर न मिळणे हे सर्वात मोठं कारण आहे आजच्या स्थिती मध्ये.
खुप छान माहिती आहे सर
शेती करणारा व्यक्तीला शेती परवडत नाही पण शेतीवर व्यापार ,व्यवसाय, बिझनेस करणारा श्रीमंत याची पाच कारणे सांगा
।।..v...' I .,.:' 1 ).❤ .,..
कारण हे सर्वच शेतकऱ्यांचं रक्त पित आहे
@@ratansananse8937अगदी खरे आहे,
अगदी बरोबर
मनासारखी मजुरी घेऊन इमानदारीने काम करणारे मजूर कुठे मिळतील ते पण सांगा
धन्यवाद भाऊ
छान माहिती सर
सरकारने शेतकरी मार्गदर्शन केंद्र सुरू करायला पाहिजे शेती तोटे जाणार नाही 🙏🏻
दोन दोन कृषी विभाग मग काय कामाचे प. स. राज्य कृषीविभाग
Nice information
जोपर्यंत शेतकरी आपलया मालाचा भाव सवतःहा ठरवणार नाही तोपर्यंत शेती परवडणार नाही
सरकारने हरीण, वानर ,निलगाय,डूक्कर या प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
अरे बाबा शेतकऱ्यांनी फक्त लोकांची घरं चालावी यासाठी फक्त राबराब थांबायचं उत्तम शेती...........
Valuable information thanks sir
Very nice information,
AC बसुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही , रेशन बद केला तर शेतरऱ्यांना मजुर मिळतील
तन नाशक फवारणी नाही केली तर मजुर राजा होतो आणि जमीन पडीत पडते
Tan kadnya sathi grass katar vapar pach majur ch kam ek majur kar to
वाढ़ती मंजुरीचे भाव आणि शेती मालाला योग्य न मिळणारा भाव यामुळे शेती तोट्यात आहे.
आमचं शेती तल सर्व ठीक चालू होतो ,पण नोटा बंदी मूळ खूप नुकसान झाले,तेव्हा पासून आतापर्यंत आमची परिस्थिती खूप वाईट आहे,
पावसाळ्यात शेतातून पाणी वाहते , मग कस करावं
शेती मालाला मार्केट मध्ये रेट मिळत नाही.
छान माहिती दिलं सर
साहेब अगदी बरोबर आहे
योग्य मार्गदर्शन धन्यवाद
Thanks Sir ji
राज्य आणि केंद्र सरकारची धोरण सगळ्यात जास्त नुकसान करतात शेतकऱ्याच बाकी सगळी कारण दुय्यम आहेत ज्यावर शेतकरी आपल्या कष्टाने मात करू शकतो अगदी लहरी निसर्गावर देखील
Very good information sir
छान माहिती आहे
मजूरी व बाजार भाव हे सुध्दा मुख्य कारण आहे.
हो सर
Sir what you are discussing is Secondary issues
Actually Production Cost should be worked out
Including Land Preparation, Seeds, Fertilizer, Labour, Harvesting, Irrigation logistics
Last but not least Labour Charges for Self Farmer who worked in his Farm
Over & above 20% Margin should be added then only Agriculture can be in profit
In case of Natural Calamity total loss should be compensated
You are absolutely right sir ,I agree with you sir ji
😅
मस्त आहे सर
सत्य आहे माहिती दिली
शेती अधिकारी काम कमी करतात
दलाल फोर व्हीलर फिरतात, शेतकरी टू व्हीलर वर फिरतो,
Nice
Very nice
शेतकरी ला कोनी नाही वाली
सही रे भाऊ
Seti kadhich faydyachi rahnar nahi karan seti sathi sarkari dhoran poshak nahi sarkar bajar bhaw wadhu det nahi import karte NISARG SATH DET NAHI Sarkarchya dhornamule Labour problem setkaryala fertilizer insecticide Biyane sarv Nakali bhetate setat janya sathi 70warshpasun raste nahi ya sarw sanktat seti kasi faydyachi rahnar kadhich nahi Bogus dhandha aahe setkaryala bayko bhetat nahi
भाऊ drip कंपन्या वाले करोडपती झाले विकत घेणार भिकारी झाले काही पण नको सांगत बसू
फक्त हमी भाव नसल्या मुळे वाट लागली
Thanks Sir ji
Thanks sir
छानच माहीती मिञा.
आईबीपणा आणि शेती सोडून इतर रिकाम्या गोष्टीवर ध्यान देने मुळेच शेती तोट्यात जाते
राईट सर जी
चांगली माहिती दिली सर धन्यवाद🙏🌹
Very good sir
Thank you🙏💕
भाऊ तुम्ही सांगताय ना शेतकऱ्याला सगळं कळतंय पण शेतकरी मार्केटला गेलेला सगळा बंद ज्यावेळेस त्यावेळेस नाही ,
वा खूप छान महीती दिला त सर धन्यवाद मि नरेंद्र बिरादार चोडी मूखेड ता कमालनगर जिल्हा बिदर
खरं आहे, दादा ! कारणं..पाच , हीच महत्वाची. .बरोबर आहे! धन्यवाद !!🙏
Thanks
Super Sir
तन नाशिकच्या बाबतीत चूकीचे सांगितले. तननाशक हे दुधारी शस्त्र आहे. योग्य वेळी योग्य प्रमाण घेने फायद्याचे असते.
चांगल सांगीतल
तुमचं मत योग्य आहे पण शेतीमालाचे भाव हे सरकार टिकू देत नाही
Good
Barobor sar good
What about marketing
It is more important than your five reasons
ही सगळी कारणे ही सगळी कारणे
फुकट खाऊं व लुटारू व्यवस्था शेतकरी व शेतीसाठी घातक ठरत आहे
जोपर्यंत सरकार फुकटच धान्य देणे बंद करीत नाहीत तोपर्यंत शेतकरी कायमच परेशान राहील!!
कांग्रेस व विदेशी बाईने घान करून ठेवलीये
माती चा कर्ब कसा वाढविता yeil , एकरी खर्च, किती महीने, किती कर्ब वाढेल याची माहिती द्यावी
Shetkari adhnyan ahe tyacha sarva fayda घेत आहे
प्राण्यांमुळे नुकसान होतं
Saheb p h cha balance recu Kay
मोदि हाटाव शेतकरी बचाव खत ओशध तेल पेटोल डिजेल कापड यांचा भाव बगा सोयाबीन कापूस तूर उडीद हाळद यांचा भाव बगा कंपनी च्यमालाला भाव बगा ते कधीच कमी होणार नाही शेतकरी यांचा दहाहाजारा वरचा पाच हाजारावर येते
शेती परवडत नाही अन्न शेती शिवाय तयार होत नाही प्रत्येकाच्या अंगात काम नाही कामाशिवाय काम केल्याशिवाय योग्य नियोजन केल्याशिवाय अण्णा तयार होत नाही शेती तयार करणे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त प्रत्येक कुटुंबात एकच व्यक्ती काम करण्याची इच्छा कोणासच नाही कोणती यंत्रणा राबविली तर शेती सुधरेल सेंद्रिय अन्न मिळण्यासाठी झिरो खर्चातून नियोजनबद्ध कार्यक्रम कसा घ्यावा हे आपण दाखवा याचे मॉडेल आमच्याकडे आहे तुमचे आधुनिक विचाराचे मॉडेल दाखवा
Good Morning Sir 👍
Good morning
सांगणे सोपे आहे ground reality paha ....
Tuhmi deta ka sheti rent var 3 years sathi aahmi karun dakhavayala tayar aahot😊
रोप व मल्चिंग यावर 90℅सबसिडी द्या
कळतय पण वळत नाही घ्या समजून काय अडचणी आहेत त्या.
Atta majuri ani bajar bhav he pramukh Karan ahet
Vermicompost best.
,शेतकरी रात्री उशिरापर्यंत बँटरी वापर करून शेतीच्या पिकांचे रोही निलगाय प्राण्यापासून राखनकरतो येथे सरकारचे लक्ष नाही.लक्ष फक्त वतनावर व गडपशाही करण्यावर.
Swaminathan aayogachya sifarasi swikarun national agril policycha swikarunhi hone garageche.
अंडर पँट आणि निकर पण महाग झाली राव घालायचे सोडून द्यावा की काय सरकार तिथे नहीं काही करणार
शेतकरी विरोधी कायदे .. शेतकरी विरोधी कायदे
तन रोग मजूर भाव कमी उत्पन्न जास्त निघाले तरी तोटय़ात च जानार
Ho sir
पण तेच फुकट धान्य सरकार शेतकऱ्याकडून हमीभाव देऊन घेते
त्यामुळे त्या धान्याची उचल लवकर होते.
अहो सर उत्पन्न भरपूर येते त्या मानाने खर्च व उत्पन्नातील मालाला भाव मिळत नाही सरकारचे धोरण खराब आहे ज्या क्षेत्रात जो जो माल पिकतो तोच आयात करता मोदी शेती तोट्यात द्यायचं कोणतंच कारण नाही आहे आता हे सांगणं बंद करा
सर निसर्गचा असमतोल् आणि आस्मानि आणि सुलतानि संकट हे सांगा आणि सरकार ने हमी भावाचा कायदा करावा कुठे ठिबक वपर आणि कुठे ज्या वेळेस निसर्गाने साथ दिली तर भाव नसतो म्हणून शेतकरी राजा गळ फास घेऊन मारतो,फक्त पुस्तकं वाचून शेती सांगू नका
Vafsa banavata aala tar kami pani madye pan hou shakto
Dali,tel bharpur aayat karun shetmalache bhav padayche.shetkryane bharpur pikvle tar niryat nahi karayche.utpadan kharch suddha nigat nahi evdhya aadharbhut kimat dyaychi.fukt dhanya watap.mag Kay shatkaryacha gala,Dori v jhad yanchi mulakat .
Sheti hi fail aahe karan bhavach nahi sarv haramyana ann dhanya che bhav vadhale ki bombabomb karayla mokle hotat. Aani mall madhale saman chdhya darat ghetat
Itka maj karu naka nahitar bharat sudha frans sarkhi kranti yeu shakte
कोणत्याच शेतकऱ्याकडे एवढे पाणी नाही. की दुसऱ्या शेतकऱ्याचा शेतात जाईल.
Kaypan sanga shetkari aasch
एवढं पाणी नाहि सोडाय आमच्याकडं 😁
शेती तोट्यात जायला एक कारण सरकारं विरोधी पक्ष