शेतकरी विधानसभेची निवडणुकही फिरवणार | MaxMaharashtra
Вставка
- Опубліковано 11 чер 2024
- #farmers #ravikanttupkar #maxmaharashtra #assemblyconstituency #assemblyelection
शेतकरी विधानसभेची निवडणुकही फिरवणार | MaxMaharashtra
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
बीजेपी हा एक शेतकरी विरोधी पक्ष आहे शेतकरी यांना विधानसभाला त्यांची जागा दाखवतील
शेतकरी नेते जा वेळी शेतकरी रशी लावून मरत होते ते वेळी हे काय बे दाने ऊखडत होते ,वीदरभ मराठ वाडा येथे शेतकरी नेते . दगड सापठला तर नेता दीसत नाही
मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे
B.j.p.शेतकरीविरोधीपक्ष आहे
हे bjp सुधारणार सरकार नाही आता हे चना आयात करून राहिले आता आमची सटकली ,आता विधानसभे मध्ये bjp 3 अंकी आकडा पार करणार नाही जय श्री राम जय हनुमान
शेतकऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे तसेच राजकीय गुलामगिरीतून बाहेर पडायला पाहिजे
त्या पियूष गोयल ले सांगा 2013 मध्ये 4500 रू kuntal सायाबिन विकल,आता 60 रू मजुरी होती आज 300 रू रोज आहे 5 पट खर्च वाढला आहे
दुधा चे दर कमी असल्यामुळे दुधारू जनावरे पडवरणारे नाही शेतकरी अडचणीत आलेला आहे
शेतकरी आता सरकारला विचार करायला भाग पाडणार . यापुढे शेतकऱ्याची दिशाभूल सरकार करू शकणार नाही . कारण आता सध्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्याला जबाबदार सरकारची चुकीची शेतकरी विरोधी धोरण आहेत .
जय जवान जय किसान
पीयुष गोयल हा कसा काय निवडुन आला हे समजत नाही तो जर मुंबई सोडुन बाकी विदर्भातुन कोठुनहि ऊभा राहिला असता तर आपटला असता हे निश्र्चित मुंबई त कदाचित शेतकरी बांधव हे नसतीलच आणी असतील तर ते एकदमच कमी प्रमाणात आणी त्यांना शेतीविषयक काहीच देण घेण नसेल
मुंबई मधे शेती नाही म्हणुन आला निवडुन
मुंबई मधे गुजराती व मारवाडी यांची लोक संख्या खूप आहे हा मतदारसंघ आहे भाजप चा आहे
राज्य सरकार शेतकरी विरोधी आहे
भारत हा क्रृषीप्रधान देश आहे
येथे शेतकरी नाडला जातोय त्याला
कुणी तरी वाली उरला आहे की नाही
सोयाबीन कापूस कांदा हरभरा याचा फटका भाजपा बसला आहे हे लक्षात ठेवा पुढे विधान सभेत पन बसेल यावर लक्ष केंद्रीत करावे नाही तर पुढे काय होणार हे पन बघा
दूध व्यवसाय बाजार कमी दूध दुधाचे त्याचाही फटका महायुतीला बसला 100%
तुम्हाला शेतकरी एकजुट करण्याला प्राधान्य मिळो यश मिळा शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही हे त्यांना जागे करण्यात आपल्याला भरगोस यश मिळो
शेतकरी बीजेपी ला का मत देतात.तो पक्ष शेतकरीविरोधी आहे. शेतकर्यानी भाजपला कधीच निवडणुन देउ नये
शेतकरी जागृत झाला आहे सावधान बी जे पी आयात करून शेती मालाचे भाव पाडाचे नाही भाव वाढले पण अंमलात् आणला पाहिजे कागदी भाव वाढून जमणार नाही
बीजेपी हा शेतकरी विरोधी पक्ष आहे विधानसभेला समझल
शेतकऱ्यांना सरकारनी कितीही मदत केली तरी सुद्धा सरकारनी दिलेला त्रास विसरू नका
साहेब किती बोलता फडणवीस सोबत रात्री गुलु गुलु राहायच अन् दिवसा फडणवीस यांना शिवा द्यायच्या अशान नेता होत नाही
अभिमान आहे आम्हाला आमच्यासाठी लडणाऱ्या माणसाचा
एकी करण्यात तुम्ही पुढाकार घ्या
नक्कीच कापूस बाजार अतिशय कमी त्यामुळे शेतकरी विधान सभेत विरोधी असणार,
शेतमालाचे दर पाडणारे सरकार 😢😢
आभारी आहे साहेब
आता मात्र भाकरी नाही पुर्ण दवडी च फिरवल्या जाईल हे निश्चित रवि भाऊ
कर्ज माफी नाही झाली तर विधान सभेला कळेल या सरकारला
एकच शेतकऱ्याच्या नेता रविकांत तुपकर
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर विधानसभा निवडणूक भाजपला सोपे जाईल
हे सरकार शेतकरी विरोधी आहे अजुनही एक रुपया पिक विमा मिळाला नाही दहा वर्षे झाली
तुपकर साहेब ✌✌
पुढे विधानसभा आहे....आता आपण सर्व जण कामाला लागू....काय करायचं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे...होऊ द्या आता...
सरसकट कर्ज माफी हवी.
बरोबर आहे
रवी भाऊ आपलं आंदोलन ना च काय झालं च्यार भिंतीच्या बैठकीत ..जल समाधी घेणार होतो आपण .पन तुम्ही ... फुस्स केलं भाऊ
तुपकर साहेब भक्ती महामार्गाला विरोध दर्शवावा अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे
कर्जमाफी द्यावी
कांदा निर्यात बंदी, निर्यात शुल्क वारंवार हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना वाईट दिवस आले
💯 right 👍
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात
साहेब कांदा सोयाबीन ऊस ज्वारी कापूस यावर बोलता पूर्व विदर्भात धान तांदूळ यावर थोडे तरी बोला चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर येथे सर्वात जास्त तांदूळ पैदास होतो
सत्तर टेकके शेतकरी पण विधानसभा लोकसभा आपले खासदार आमदार किती.महणुन सरकार शेतक-यांना किमत देत नाही.जनतेने विचार करावा
भावी आमदार रविकांत तुपकर भाऊ शेतकर्याचा एकमेव नेता आम्ही आमची ताकत विधान सभेत सुद्धा दाखवून देऊ जय जवान जय किसान
तुपकर साहेब तुमच्या बोलण्या सारखेच होइल तस सरकार धोरणा वर येत नाही सरकार बदलल्या शिवाय पर्याय नाही शेतक री एकजूट होणार तसे भाव वाढवून देणार नाही हे हमी भाव शेतक ऱ्या ला पसंत नाही .
🙏🙏👌👌💪💪
शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन तुम्ही त्यांना किमान आठ ते दहा हजार प्रतिक्विंटल हमी भाव मिळालाच पाहिजे तसेच शेतकऱ्यांच सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालच पाहिजे तरच शेतकरी तुम्हाला मतदान करू शकेल अन्यथा नाही 🙏
याला शेतकरी सांगून गेले ,काही तरी भोकत बसायच आनी एक लायक करा मनत भींक मागायची मेहनत करून कमवा काहीतरी भोकून नको
नीट बोला शेतकरी नेते आहेत ते आमचे
कर्ज माप झाले पाहिजेत
शेतकरी नेते भुयार कुठे आहै
तुपकर साहेब खरे बोलत आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे व्या पारचा घ सरकार खपलय हे शेतकरी यांना भिकारी बनवत होते पन.तुपकर साहेब बोलत आहे खर
संत्र्याचा प्रश्न आहे तो सुध्दा आवर्जून नाव घ्या
Tupkar bhau hum tumhare saat hai
Namaskar
कोणत्या सरकारने किंवा पक्षाने शेतकर्याची बाजू घेतली आहे
दुग्ध व दारूवाला च काय वेडे😢
दहा वर्षा शेतकरयांना मालाला भाव भेटला नाही शेतकरी कर्ज बाजारी झाला ती जागा भरून निघणार नाही नोकर बिझनेस फुकट खाऊ घातला भाजीपाला दहा वर्षे द्राक्षे 8किलो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा तुटपुंजी कर्ज माफ नको तरच विधानसभा निवडणुकीत निवडून काँगेस काळात कर्ज माफ झाली होती मोठ मोठ्या कंपनीच्या कर्ज माफ करतात अंबानी अंबानी कर्ज कराता येत शेतकरयांनी काय केलं
विमा भेटले नाही
हे सरकार शेतकरी हाणुन पाडतील
खुपच. शेतकऱ्यांकच.वाईट
केल्या.तीन.मुख्य. मञी.हाकन.द
bjp च्या शेतकरी विरोधी धोरणाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले त्याचा फटका विधानसभेला ही 100 टक्के बसणार 👍
Karj mukati zhli ch phje sir
Aata kiti hi kele tari Shetkari badla ghetlya shivay rahanar nahi.vidhansabha la.
मग तुम्हाला कोणत्या पक्षाचे सरकार हवे आहे
Tuplar ne Narendra khedekar cha game kela.
Only ravikant tupakar sir
Karjmafi
Buldhana amdar honar
soyabean che bhav vadhva
Bro br ahe sir
Tupkar sahbani bjp chi 1seat wadhvli. 😅😅
😢petrol.deisol. khat.biane. majuri kitacnashak prachand wadhale .shetmal bhav kami .shetkari trasta. 8:22 8:22
साहेब तुम्ही उभे राहिल्यामुळे , BJP चे उमेदवार निवडून आले मग तुम्ही bjp2टिम
Aata chana import karun shekari naraj honar rate padle ki vidhansabha bjp geli samja
25🌸 milala nahi
Rvi bhawu tu tri kastkarachya smsya jantoka ki mhabhkas aghadichi supari ghetli life bnvnyasathi
Ravikant Tuplar is RSS, BJP ajent.
😂😂
मशाल नवती पाहिजे खरी ताकत तुपकर ती होतीच
तुपकर. भाऊ तुम्ही बुलढाणा शेतकरी खुप नाराज केले
Tupkr rajkarni asla tr nkki shmbhr muslimachi bhesl
Bjp hatao desh bacho😢😢
Bjp ठेंगा