Це відео не доступне.
Перепрошуємо.
लक्ष्मणाच्या मृत्यू नंतर उर्मिला समाधानाने का हसली?एका पतिव्रतेची कहाणी #
Вставка
- Опубліковано 30 січ 2024
- एका पतिव्रतेची कहाणी#लक्ष्मणाच्या मृत्यू नंतर उर्मिला समाधानाने का हसली#संत #भारूड #गोंधळ #भजन #ओव्या #जोगवा #माऊली #स्वामी #गवळण #कृष्ण
एका चिमणीच्या दृढनिश्चयाची कथा क@SANIkalarang • श्रीमद भगवत गीता सार क...
खरा वनवास उर्मिला आणि लक्ष्मणाला झाला.
खरं आहे.दोघांचा त्याग मोठा आहे
मनापासून धन्यवाद 🙏
इतर ही व्हिडिओ पहा आणि काही सूचना असल्यास सांगा.धन्यवाद
❤❤❤❤❤ of my health 😔 😭 😔 😔 😔 😔 😭 😭 😭 😔 😭 😔 😔 😔 😔 😭 😭 😔 😭 😔 😔 😔 😔 😭 😭 😭 😭 @@SANIkalarang
😢😢😢मस्ती अंगात 😂😂😂
@@bhagylaxmisutar187 जय श्रीराम
@@bhagylaxmisutar187 तुझ्या आईच्या अंगात पण मस्ती होती म्हणून, तुझ्या सारख पोर काढून घेतलं शेजारच्या कडून..
देवी उर्मिला रामायणातील सर्वात दुर्लक्षित महान पात्र.
खरा त्याग उर्मिलेने केला.खरी पतिव्रता
Agadi kharay
परिसीमा त्यागाची, लक्ष्मण आणि उर्मिला यांचा त्याग खरा मोठा .....🙏🏼🌹🙏
खरं त्याग उर्मिलेचा...
खरी पतिव्रता
Kkkkkki
खूप छान माहिती आहे
सांगताना आदरार्थी भाषा असावी
रामायणातील व्यक्तिरेखा आदरार्थी
आहेत
नक्की पुढे सुधारणा करेन.मनापासून धन्यवाद 🙏
एक महान स्त्री पण नेहमी दुर्लक्षित च.
तुम्ही खूप मोठं रहस्य सांगितले.
आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान
मनापासून धन्यवाद 🙏
इतर व्हिडिओ पहा आणि सांगा काय सुधारणा हवी आहे
खूप छान कथा आहे.राम ने मानव रूप धारण केले होते .त्या मुळे ते सोनेरी हरणामागे त्याला पकडायला गेले.
त्याची पण मोठी गोष्ट आहे. रामाला शोधायला नंतर लक्षुमंन गेले. तेव्हा सीतेला पळवून नेले.
जय श्री राम.माझे इतर ही व्हिडिओ नक्की बघा. मनापासून धन्यवाद 🙏
महासती उर्मिला अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. तिचे सर्व जीवन त्यागमय आहे.
प्रतःस्मरणीय वंदनीय आहे.
उर्मिला त्रिवार वंदन तुजला
खरं आहे.उर्मिलेचा त्याग खूप मोठा आहे.खरी पतिव्रता
खूप छान ,दुर्मिळ अशी माहिती
मनापासून धन्यवाद 🙏
लक्ष्मण उर्मिला बद्दलची माहिती आम्हाला माहीत नव्हती खूप छान माहिती मिळवली
मनापासून धन्यवाद 🙏
बाकी चे ही व्हिडिओ पहा आणि काही सूचना असल्यास सांगा.
खूप आभार, खूप छान माहिती सादर केली. 🎉
मनापासून धन्यवाद 🙏
इतर ही व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा की काय फरक पडला का.
सुधारणा हवी असेल तर ते पण सांगा
Khupach sunder mahiti, mala ajunahi mahit navhati ,dhanyavad share kelyabaddal .😊
मनापासून धन्यवाद.
या चॅनलवरील इतरही व्हिडिओ बघा.
द्रौपदी बद्दल, ब्रह्मदेवा बद्दल सुद्धा वेगळी माहिती सांगितली आहे
मनापासून धन्यवाद.
या चॅनलवरील द्रौपदी आणि ब्रह्मदेव यांचे पण वेगळे व्हिडिओ आहेत नक्की बघा
खूप सुंदर माहिती मिळाली कथनही खूप छान धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏..
इतर ही व्हिडिओ पहा आणि सांगा.
सिनिअर सिटीझन चे नाटक नक्की बघा
अतिशय सुंदर माहिती आणि अप्रतिम आवाज छान सादरीकरण वाह वाह अभिनंदन ❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद 🙏
ह्या channel वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.
Kath chan aahe, aapan chan prakare sangitli, lok peashansa kartil aani mag स्वतः च्या शहाणपणाची पिंक टाकून जातात.
जय श्री राम
कुठल्या ही जीवाचे मन एवढे स्वच्छ, निर्मल, पवित्र असू शकत नाही कारण त्यांना पोट पण असतात आणि मन आहे तर इच्छा, अपेक्षा आणि कामना असणार !
अगदी खरं आहे.
देवत्व बहाल केले, त्यागाचे लेबल लावून दिले
जय श्री राम
Khup Chan urmila che patr khup mahan ahe ,aani vachan khup Sundar ,spasht aani shant 🎉
मनापासून धन्यवाद. SANIkalarang या माझ्या युट्युब चॅनल वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.आणि आपल्या सुचनांचे स्वागत
खूप छान माहिती मिळाली
खुप छान सांगितले. धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद 🙏
खुफच सुंदर रामायनातील काही भाग जो बहुतेक लोकाना माहिती नसलेला आनी मला हे माहीत नवत की सिता माता समान उर्मिला ला पन एक महान देवीच आहे🙏🏻🙏🏻 धन्य आहेत लक्ष्मण आनी उर्मिला मोठया भावाची जबाबदारी लहान आसुन ही मोठया मनाने स्विकारली 🙏🏻🙏🏻पन तुम्ही किति छान सोप्या भाषेत आवाजात सांगीतले, ताई तुमचे पन🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💝💝
मनापासून धन्यवाद...
कालचा व्हिडिओ दौपदीचे वैवाहिक जीवन हा व्हिडिओ नक्की पहा.
@@SANIkalarang 👍🏻
छान पाठांतर माता कौशल्या प्रसंग संवाद ऐकून मला अश्रु आले
धन्यवाद
जय श्री राम... धन्यवाद 🙏
Mazya hi dolyat to ch prasang aiktana ashru ale..
अतिशय सुंदर.
मनापासून धन्यवाद 🙏
काल्पनिक कहानी जास्त रंगून सांगितली 😮
धन्यवाद 🙏
🧡🧡🚩🚩🙏🙏🔥🔥❤️❤️💯
खूपच छान माहिती आहे
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान सागितलं.कृपया देवी देवतांचा एकेरी उल्लेख टाळावा ही नम्र विनंती.
आपली सुचना मान्य.पुढे लक्षात घेऊन व्हिडिओ तयार करेन.मनापासून धन्यवाद 🙏
वा छान कथा आहे...
धन्यवाद 🙏
Atishay sunder ritine sangiti devi Urmila khup mahan ticha tyag , Ramayan mdhe ticha nhi ahe
मनापासून धन्यवाद 🙏
खरा त्याग उर्मिलेने केला आहे.
ज्यांनी हि कथा सांगितली त्यांना तरी महित आहे का ऊर्मिला कशी राहिली ते
रामायण, महाभारतातील अगम्य कथा आहेत.
खरा त्याग उर्मिलेने केला असं मला वाटतं
अतिशय सुंदर !! आजच्या सगळ्या श्री राम भक्तांनी आचरणात आणावा असा आदर्श !!
मनापासून धन्यवाद 🙏
उर्मिला ही खरी पतिव्रता.
कशासाठी ? मोठया भावाची सेवा करत स्वतः चया आयुषाचा विचका करायचा ?
खूपच छान सांगितली ही गोष्ट👌👍👍🙏🙏
धन्यवाद 🙏
ह्या चॅनल वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.आणि अभिप्राय द्या
मनापासून धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली ताई 😊
मनापासून धन्यवाद 🙏
आजचा व्हिडिओ पहा.पांडवाबददल माहिती दिली आहे.
तसेच इतर ही व्हिडिओ नक्की बघा
धन्यवाद 🙏
पांडवांची स्वर्ग यात्रा आजचा व्हिडिओ आणि दौपदीचे वैवाहिक जीवन हा व्हिडिओ नक्की बघा.
नको ते बोलले जाते म्हणून खरी माहिती बघा
खुप छान माहिती मिळाली 👌👌
मनापासून धन्यवाद 🙏
इंग्रजी भाषणाचे मराठी रुपांतर वाटते. उदा- उर्मिलेला न म्हणता उर्मिलाला म्हटले आहे.
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत.
Thank you
ऊर्मिला लक्ष्मण चरीत्र वाचायच असेल तर लक्षमणाय वाचा
नक्की वाचेन.उर्मिलेचा त्याग मोठा आहे.ती खरी पतिव्रता
मेघनाद मेघनाथ नव्हे🙏🏻
खुप छान कहाणी आणि कथावाचन
छान सूचना केली.धन्यवाद
जाऊ देत कथा आहे. असल्या रामायणच्या कथा भरपूर आहेत. वाल्मिकीची कथा fantacy युक्त आहे.
व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏
Urmila 14 versha depression madhe hoti.. samajane striyana mothepana deun tyanche problems nehmich suppress kele aahet.. bichari Urmila
खरं आहे... तिचा विचार कोणी केलाच नाही. खरी पतिव्रता.
❤❤😂🎉❤@@SANIkalarang
@@poojapatil9694 धन्यवाद
खुप छान आहे माहिती 🙏🙏🎉🎉
मनापासून धन्यवाद 🙏
Natyawachan chya eka spardhet amhi ha vishay ghetala hota.. Urmillecha tyaag. Tyat me Urmile cha patra kele hote. Tewha pahilyandach Urmilla baddal mahiti kalali. Ticha jeevan atyant khadtar hota. Tyag, sahanshilta ashya anek kasotinwar ti ubhi rahili.
धन्यवाद 🙏तुमचे नाटक बघायला आवडेल.
अभिनंदन 🎉
रामायण हे कर्तव्यपालन भावनेपेक्षा महत्वाचे आहे हे सांगणारे काव्य आहे. जयजय श्रीगुरुदेव जयजय श्रीराम
जय श्री राम.
खरं आहे.
आजचा माझा व्हिडिओ पहा.यावरच बोले आहे
गोष्ट छान सांगितली!
धन्यवाद 🙏
उर्मिला त्रिवार वंदन तुला
खरा त्याग उर्मिलेने केला. पतीव्रता
छान माहिती सांगितली
धन्यवाद 🙏
खरा वनवास उर्मिला आणि लक्ष्मणाला भोगावा लागला.
अगदी खरं आहे.
त्यागाचे लेबल लावले....
लक्ष्मण वनामध्ये गेले तेव्हा. उर्मिला अयोध्या नगरीत कशा राहिल्या हे सर्व समजले. जय श्रीराम
उर्मिलने खरा त्याग केला... तिचे व्यक्तीमत्व खरं च खूप मोठं आहे.
जय श्रीराम
जय श्री राम.🌹🙏👍👌
जय श्री राम
खूपच खरे आहे पण पत्नी धर्म उर्मिला ने केला...😢😢
खरं आहे...
त्यागाचे लेबल लावले...
खरा त्याग उर्मिलेने केला आहे
What about a husband duty?
@@Mr18081964
पुर्वी पतीची कर्तव्य वगैरे नाही च... स्त्री ला मात्र त्यागाचे लेबल लावून अपेक्षा करत राहिले...
खुप छान कथा
मनापासून धन्यवाद 🙏
कथा कालबाह्य वाटली.काहीच पटण्यासारखे नव्हते.
जय श्री राम
उर्मिला देवी ला सोबत घेऊन जायला पाहिजे होते काहीच बिघडले नसते.
खरं तर सगळ्यात अन्याय उर्मिलेवर झाला.त्यागाचे लेबल लावले.....
या channel वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा
मनापासून धन्यवाद 🙏
Maharashtrat fakta ekach janata raja majha shivba jay bhim jay savidhan chhatrapati Maharaj ki jai
शिवाजी महाराज जय हो
Khup chhan mahiti
मनापासून धन्यवाद 🙏
या channel वरील इतर व्हिडिओ नक्की बघा
फारच सुंदर कथन
धन्यवाद 🙏
नामजप पुष्प 3 🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
स्वामी समर्थ
काल्पनिक कथा असावी ... रामायणात याचा काय आधार सापडतो?
जेव्हा अही मही राक्षसांनी श्रीराम आणि लक्ष्मणाचे अपहरण केले होते तेव्हा ते झोपलेले होते असा उल्लेख आहे .
शिवाय हनुमंत काम सोडून उर्मिलेला भेटायला का बरं जातील..
जय श्री राम..
रामायण , महाभारतात अनेक आख्यायिका आहेत. काही अगम्य वाटतात.
Very nice story
धन्यवाद 🙏
Madam chan katha sangitaliAhe Aple Abhari Ahor
मनापासून धन्यवाद 🙏 SANIkalarang channel वरील इतर ही व्हिडिओ नक्की बघा.धन्यवाद
नीना खूप छान माहिती
ज्या स्त्रीचा नवरा आपल्या पत्नी पेक्षा आपल्या भावाला जास्त महत्त्व देतो ती श्री समाधानाने हसेलच ना.
अशा अर्थाने हसली नाही.उलट कर्तव्य पूर्ण केले म्हणून समाधानाने हसली...
खरं तर सगळ्यात उर्मिलेचा त्याग मोठा आहे.
पतिव्रतेचे लेबल लावले....
जय श्रीराम ❤
जय श्री राम
लक्ष्मण झोपलाच नाही तर मग सीता हरण कसे झाले... सर्व मन गढंत 😅... कोणतं तेल वापरलं.. दिवा 14 वर्ष जळला😮
सुवर्ण मृगाच्या मागे राम गेल्यावर, रामाला वाचवायला लक्ष्मण गेला. तेव्हाच सीतेचे हरण झाले.
राजे घराणे होते त्यामुळे अनेक दास दासी त्यांच्याकडे असायचे. त्यांनी दिव्याची काळजी घेतली असणार.
रामायणात आणि महाभारतात अशा अनेक अगम्य कथा आहेत.
अगदी रावणाला दहातोंडे कशी बरे?
@@SANIkalarang या सर्व काल्पनिक पौराणिक कथा आहेत..baseless.. खरं तर शिकलेल्या लोकांची कीव करावीशी वाटते.. थोडीही तर्कबुद्धी वापरत नाहीत.. तंत्रज्ञानाचा वापर करून अंधविश्वास पसरविणे.... त्यापेक्षा विज्ञान कथा सांगा..
@@kalpanamoon7689 काल्पनिक शब्दाचा अर्थ माहीत आहे का....तुला..
भाषा बोलने ..व...भाषेचा अभ्यास असणे हे प्रत्यक्ष लागते.... थोडीफार मराठी आली म्हणजे काल्पनिक दुनियेतुन बाहेर आलाय अस वाटतय का तुला.....
@@kalpanamoon7689रामायण किंवा महाभारतातील कथा, या आपल्याला बोध घेण्यासाठीच आहेत, आज किंवा पुर्वी पासुन काय चाललंय, अजून ही काम, क्रोध, लोभामुळे गुन्हे घडतात, चालूच रहाणार...विज्ञान हे आपल्या भौतिक सुधारणांसाठी आहे,...म्हणून काय आपली नैतिक मुल्ये सोडून द्यायची? विज्ञानात भर पडतच रहाणार,....आपले दुर्गूण तसेच रहाणार...रामायण, महाभारत झालेच नाही,असे तुम्हाला वाटेल तरी उपयोग नाही, बोध घ्यावेत
@@kalpanamoon7689 तुम्ही पन् स्वताचे एक चैनल सुरू करा आणि तिथे विज्ञान च्या कथा सांगा, तुम्हाला कोणी मनाई केली नाही.
सुंदर mahiti thanks
मनापासून धन्यवाद 🙏
Nice
Thank you so much
जय सिताराम हनुमान🎉
पण मंदिरात श्री लक्ष्मणजी ही विराजमान असतात.
महानता किती कि लोक लक्ष्मणाचा मंदिरातही उच्चार करत नाहीत!!!!!!!!
खरं च...
माझे रामनवमी निमित्ताने केलेलं भाषण नक्की ऐका.
मी त्यात याचा उल्लेख केला आहे
उर्मिला हसली वगैरे असले कादंबरी छाप उल्लेख मूळ वाल्मीकी रामायणात नाहीत. मूळात रामायण हे श्रीरामांना केंद्रस्थानी ठेउन रचले गेले.इतर पात्रे हि आवश्यक कार्यापुरतीच आहेत. परंतु सध्या मूळ ग्रंथ अभ्यासायचे सोडून कादंबरी छाप लिखाण वाचून लोक आपली मते बनवतात.
खरं आहे... प्रत्येक जण स्वतः च्या नजरेतून विचार व्यक्त करतात.
पण उर्मिलेचे व्यक्तीमत्व भावते.खरा तिचा त्याग मोठा आहे.
सहमत. लक्ष्मणाचे प्राण संकटात असताना हनुमानाला भरताने बाण मारला, माता कौशल्या, सुमित्रा आणि उर्मिला आदींची भेट हनुमानाशी झाली आणि त्यात वेळ दवडला हे पटणारं नाही. वेळ जाऊ नये ह्यासाठी हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलला. इतर गोष्टी ह्यात नंतर घुसडल्या गेल्या आहेत असं वाटतं.
छानच कथा.रामायणातील काळ होता. बायको तशी वागली. आजचा काळ ?? पत्नीने नवरा 😊सोडला असता व दुसरा केला असता. आता हे रामायण एकुंन कोण सुधारणार???
खरं आहे.. आपली संस्कृती ही मोठी आहे. खरा त्याग तर लक्ष्मण आणि उर्मिलेनी केला.
Khup chàn😊🎉
मनापासून धन्यवाद 🙏
Ramayanat striyancha tyag motha ahe. Pan tarihi naav Sitaayan nahi.
खरंच आहे.त्यागाचे लेबल लावून दिले.
पुरूष प्रधान संस्कृती....
Apratim mahiti
धन्यवाद 🙏
अशा अतार्किक, विवेक शुन्य पेस्ट या विज्ञान युगात स्विकारणे , पचनी पडने शक्य होत नाही. विचारा चा गोंधळ होतो खंर काय ते कळतच नही .
खरं आहे.रामायण महाभारतातील व्यक्तिरेखा अगम्य आहे.जस की शंभर कौरव, दहा तोंडाचा रावण...
यामधून नाती जपावी, तसेच उर्मिला ही खरी पतिव्रता होती.हे सांगायचं आहे
खूपच छान ताई तुम्ही ही माहिती दिलीत
त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 😂
मनापासून धन्यवाद 🙏
इतरही व्हिडिओ नक्की पहा.
🙏
जय सनातन धर्म
Sunder😅
धन्यवाद 🙏
Laxman chi urmila kharach upekshit rahili.😔🙏
खरं आहे. तिचा त्याग मोठा आहे.
👌👌👍
धन्यवाद 🙏
Urmila la la swathachi ashi kahi mhtvakansha nvti ka, devani dilele sudr aayushy vaya ghalvlya sarkh vath, fkt tyag evdch ky ti olkh, ata yala brech jn selffish ase mhntil. Mg khr tr mandirat urmilala pujl pahije, sita peksha ticha tyag jast ahe
खर आहे उर्मिलाचा त्याग मोठा आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या मताला कोण विचारत होते.
अनादी कालापासून हेच चालत आहे.
आत्ताच्या काळात थोडं फार बदल होत आहे
हे कसे सत्य असू शकते .
जय श्री राम.रामायण महाभारतातील अगम्य कथा आहेत.रावणाला दहा डोके, गांधारीचे शंभर पुत्र...
धन्यवाद 🙏
Khup sundar Tai....asech Spiritual video karat chala... तुम्हाला मला खूप खूप शुभेच्छा ...
मनापासून धन्यवाद 🙏
माझा कालचा व्हिडिओ पहा.दौपदीवर केला आहे.
SANIkalarang
Urmila zopli astana diva chalu rahila laxkhamanala ban lagla v te beshudh zale pan हनुमानाला ban lagla te बेशुद्ध झाले नाही हनुमानाचे हवेत विमनसारख उडत जाऊन पर्वत हातात अनाने आणि अयोध्येत थांबले तेव्हा पर्वत कुठ ठेवला असेल सगळ कास बुध्दीला विचार करायला लावण्या सारखं आहे
रामायण महाभारतात अगम्य कथा आहेत.
जसं की रावणाला दहा डोके, गांधारीचे शंभर पुत्र...
खुप छान माहिती दिली ❤❤
मनापासून धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती असे ज्ञान मिळत रहावे🙏
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती🙏👌👌
मनापासून धन्यवाद 🙏
This is totat faith in self and sacrifice helped and supply the powerinot pnly in ramanl but now also
Thank you for your support 🙏
अतर्क्य गोष्टी आहेत. दुर्वास ऋषीने शाप देणे आणि विनाशाच्या धमक्या देणे याच्या पलीकडे काही सत्कर्म केल्याचे ऐकण्यात नाही. शकुंतला, कुंती, श्रीराम... हे तिघेही वेगवेगळ्या कालखंडातील कथानकात आहेत. दुर्वास सगळीकडे कसे कडमडतात.
महाभारत आणि रामायणातील काही गोष्टी अगम्य आहेत. रावणाला दहा डोके ,गांधारीला शंभर पुत्र???
यामध्ये फक्त आपण नाती कशी जपली हे घ्यायचे. खरी पतिव्रता उर्मिलाच . तिचा त्याग मोठा
पुरुष प्रधान वर्चस्ववादी विचारसरणी च्या मंडळींनी त्यांचे स्वार्थ आणि हित जपण्या साठी चमत्कारांचे अवडंबर माजवून अनाठायी त्यागाच्या बाष्कळ गप्पा मारून लोकांना खास करून बायकांना मूर्ख बनवले आहे.
आवाज चांगला आहे.
असे videos बनवत रहावे.
पण थोडी काळजी घ्यावी.
भाषा शुद्ध असावी.
श्री लक्ष्मणांचा उल्लेख आदराने करावा. ह्या सर्व महान व्यक्ती आहेत.
व्याकरणही सुधारावे.
"मी जाईल. मी करेल" म्हणू नये.
"मी जाईन. मी करेन." असे म्हणावे.
धन्यवाद व शुभेच्छा.
आपल्या सुचनेनुसार पुढील व्हिडिओत सुधारणा नक्की करेन.मनापासून धन्यवाद 🙏
बाकी चे व्हिडिओ वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा.
धन्यवाद 🙏
नमस्कार
जय श्री राम
What about the suffering of Urmila, was she cursed ?
काही अगम्य कथा आहेत... उर्मिलवर
अन्याय झाला असे म्हणता येईल..
त्याग वगैरे लेबल लावले..पण तिची मनःस्थिती कशी असेल?याचा विचार केला नाही.
अशा वेळी शाप-वरदान असा शब्दप्रयोग केला गेला.
खरा त्याग उर्मिलेने केला होता
Bogus माहिती काल सापेक्ष
जय श्रीराम...ह्या पौराणिक अख्यायिका आहेत
Ramayan book achhi comic book hai history hai nahi walmiki na bhi nahi likha kyunki o gunda ganwar tha koi pandit ne apne fayde ke liye likha hai
जय श्री राम
🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏
Vibhakti pratyay lavayla havvet tte na lavlyamule bhasha ashuddh vatate.
पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन.जय श्रीराम.
दुसरे पण व्हिडिओ नक्की बघा.. आजच्या व्हिडिओत काय हवे ते पण सांगा.
मनापासून धन्यवाद 🙏
सायन्स जर्नी , ढोल मे पोल , रियलिस्ट आझाद हे चॅनेल सुद्धा खुप छान माहिती आहे जरूर पहावेत युट्युब वर
जय श्री राम
मूळ वाल्मिकी रामायणात ही गोष्ट कुठेच नाही. मुळात विवाह आणि वनवासगमनाचा प्रसंग सोडला तर पुढे कुठेही उर्मिलेबद्दल काहीच लिहिलेलं नाही.
खरा त्याग उर्मिलेने केला.पुर्ण पणे दुर्लक्षित व्यक्तीमत्व...ह्या अख्यायिका आहेत
खरी पतिव्रता.
Lakshman ani Urmila greater than
खरं आहे.त्यांचा त्याग मोठा आहे
ॠषी नेहमी अडचणच निर्माण करतात का.. इकडं आड तिकडं विहीर.. ते समस्या सोडविण्यासाठी असतात की, निर्माण करण्यासाठी..अटीतटीचीच वेळ.. आज्ञा पाळूनही जीवाशी खेळ..
खरं.खूप परीक्षा द्यावी लागली.
देवांना पण....
मग आपल्या सारख्या सामान्य माणसाला किती????
❤
Thank you 😊
उर्मिला हिच्या खाणे पिणे देह धर्म कसे होत होते
रामायण महाभारतातील काही गोष्टी अगम्य आहेत. जसे की रावणाची दहातोंडे, गांधारीचे शंभर पुत्र, यावर कधीतरी परत व्हिडिओ बनवेन.
मनापासून धन्यवाद 🙏
अवश्य बनवा,
@@SANIkalarang
पण हे खरंच सत्य आहे का....?
सत्य असेल का....?
नाण्याच्या दोन्ही बाजू असतात
जय श्रीराम रामायण महाभारतात अनेक अगम्य गोष्टी आहेत
केवळ काल्पनिक व मिथक कथा
जय श्री राम.