जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे १) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला, २) जातिवादी म्हणून नाव खराब झाले , ३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !...... हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
ठाकरे काय, शरद पवार काय दोघेही सारखेच. नविन आणि महायु दोघेही एकमेकांकडे बोट दाखवितात. हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. हे लक्षात घ्या आणी त्यांना त्यांची जागा दाखवा
हो पाटील करतात तेच सत्यवान मराठ्यांचा आंदोलन आहे तू एका पक्षाचा बांधील आहेस पाटील कोणाची बांधिलकी नाही पाटलाला पाटील हे समाजाचे आहेत पूर्ण मनोज रंगे पाटील जिंदाबाद
Jrange यांना सांगणे अवघड होऊन बसले पण राजकीय पक्षांनी टोलवा टोलवी लावले आता बंडखोर सरकार आता मात्र आझाद मैदान हेच मराठा आरक्षणावर ajadi देईल जय जिजाऊ जय शिवराय
अग ताई उध्दव साहेब हेच बोलत आहेत की तुम्ही नेते सभेला बोलवतात पण विशिष्ठ समाजाचे जे नेते आज आंदोलन करत आहेत त्याना सामावून घेतले पाहिजे मिटींगला तरच प्रश्न समोरासमोर सुटु शकतील नुसते नेते काय कामाचे
केरे पाटील यांनी पहिले जरांगे पाटील यांची भेट घेऊन मगच पुढे बोलावे कारण केरे पाटील हे बीजेपीचा मानुस आहेत जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाचे नाहीत म्हणून आम्हाला केरे पाटील यांचे नेतृत्व मान्य नाही फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांचेच नेत्रुत्व मान्य आहे एक मराठा कोटी कोटी मराठा
एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॉझेट मुंबई गॉझेट इत्यादींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या वरील आधारे सरकारला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास काहीच हरकत/अडचण नाही. मराठ्यांनी कुणब्यांनी सरकारला १०% वेगळं असं आरक्षण मागीतलेलंच नाही हे अगोदर रद्द करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या.
मराठा समाजामध्ये दोन गटांत वर्गीकरण करून आंदोलन मोडित काढण्याचे काम चालू आहे पणं मराठा समाज यांचें मनसुबे उधळून लावेल येणार्या काळात हे लक्षात येईल ऐक मराठा कोटी मराठा
महा युती आणि महाविकास आघाडी सहाही पक्षाचे नेते या पोटावरील थुका त्या बोटावर करत आहेत या सहाही पक्षांची नियत चांगली नाही सहाही पक्षांचे नेते हरामखोर आहेत हे त्यांच्याकडे बोट करतात आणि ते त्यांच्या कडे बोट करतात सर्वानी मराठा समाजालाच वेड्यात काढले आहे आता यावर एकच तोडगा पश्चिम महाराष्ट्राला कुणबी मराठा आरक्षण मिळाले आहे विदर्भाला आणि उत्तरं महाराष्ट्राल कुणबी मराठा आरक्षण मिळाले आहे आता फक्त मराठवाड्यातला कुणबी आरक्षण मिळाले नाही त्यावर एकच पर्याय एकतर मराठवाड्यात कुणबी मराठा आरक्षण द्यावे किंवा आमच्यावर हे सगळेच राजकीय पक्ष अन्याय करत असल्यामुळे आम्हाला स्वतंत्र मराठवाडा राज्य द्यावे आज आम्हीं मराठ्यांनी आठही जिल्ह्यातील लोकसभेचे खासदार निवडुन आणले आहेत आम्हीं आमची विधानसभा स्थापन करुन बहुमताने संगेसोयऱ्या प्रस्ताव मंजुर करुन घेऊत आता यांच्यावर एकच तोडगा एकतर कुणबी मराठा आरक्षण द्यावें नाहीतर स्वतंत्र मराठवाडा राज्यांची मागणी मान्य केली जावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
मला वाटतं यांवर पक्का विलाज एकाच आहे तो म्हणजे.उत्पन्न आधारित आरक्षण कोणत्याही जातीचा असनेका पणं लाभ हा त्यांचा अर्थिक निकष वरून दिलं पाहिजे बाकीचे सर्व ढोंग आहे
सगळे नेते मंडळी सारखेच आहेत की काय अशी परिस्थिती आहे हागु चा भाऊ पादु अशी अपेक्षा नव्हती पण ज्या च्या हातात सत्ता आहे त्याणि निर्णय घ्यावा असे समाजाला वाटतंय
फक्त जरांगे पाटील साहेब आरक्षण भेटन्यासाठी आंदोलन खरच बरोबर आहे
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
नाही
😮😮 ते़😢@@KishGs
न् शवगडडंभ
नं😮आरुदथददैक्ष@@KishGsशननौँंंं नं ़शं शन🎉
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
मराठ्यांचे 2 वेगवेगळे गट नाही,समाजाचं उत्कृष्ट नेतृत्व जरांगे पाटील च करू शकतात🚩🚩🚩
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील .
कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@@rushikeshsonawane5337 बरोबर आहे.
फुस, ,,फुस, ,तारीक पाटील याचे आरक्षण आंदोलन केले आहे च
प्रवीण दरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
आम्ही सामन्य मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत
ठाकरे काय, शरद पवार काय दोघेही सारखेच. नविन आणि महायु दोघेही एकमेकांकडे बोट दाखवितात. हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. हे लक्षात घ्या आणी त्यांना त्यांची जागा दाखवा
288 जागा जरांगेने लढवाव्यात खर्या बापाचा असशील तर उमेदवार उभे करशील.
एकट्या जरांगे पाटला मागे जी जनशक्ती उभी आहे ती महाराष्ट्रात कुठल्याही दोन नेत्यांच्या पाठीमागे एकत्रित सुध्दा नाही.
@@KishGstu khotya bapacha vatatos kharya bapacha asashil tr 29/08/2024 la yeshil saratila.
छतर जश्रश्र 10:58
❤❤❤❤❤❤❤❤❤
कोणी कितीही स्पष्टीकरण द्या परंतु आमचा विश्वास फक्त जरांगे पाटील
अरे हा bjp ला विकलेले माणूस आहे 🍉टरबूजच्चा चमचा. आमचे नेते फक्त मनोज दादा पाटील. 🚩👍🏻🙏🏻
यक मराठा लाख मराठा
एकच मिशन मराठा आरक्षण obc तून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
Tya bevdya sobat aamhi nahi...
yedya bhokacha aahe to jarangya....fakt cancer kaka che karykutre astil tya bevdya barobar
अनिश दादा अभ्यासू विश्लेषण💯🔥🔥🔥
कोणताही पक्ष ५०% च्या आत मराठा आरक्षणाच्या बाजुन नाही त्यामुळे लोकसभे सारखं जमणार नाही
२८८ उमेदवार उभे केले पाहिजेत
'मराठा ठोंक मोर्चा'--मांर्चा भानगड काय आहे...ठोकं मोर्चा नंका नांव ठेंवू नका---यांच् नांव '''बदंला'''...❤❤❤
हो पाटील करतात तेच सत्यवान मराठ्यांचा आंदोलन आहे तू एका पक्षाचा बांधील आहेस पाटील कोणाची बांधिलकी नाही पाटलाला पाटील हे समाजाचे आहेत पूर्ण मनोज रंगे पाटील जिंदाबाद
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा प्रामाणिक माणूस , only संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
नाही.
@@पाटील-ख4ह बरोबर आहे
चंचिॲॲ❤
82 पासुन मागणी आहे तीनशे आकडा कमी
राज्य मोदी ची भुमिका उद्धवला झोडायची आहे
मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः चे उमेदवार उभे करणे आवश्यक आहे. तोपर्यंत त्यांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे नाही
गरजवंत मराठा फक्त जरांगे पाटला न सोबत आहे
सदैव पाटलांन सोबत
Anish Gadwe dada great 💯🔥🔥🔥👍👍
मा मनोज दादा जरांगे पाटील येनारया विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा गेम करु शकतात मराठा
जो मनोज जरंगे आदेश देतील तोच मराठा समाज उद्याच्या आमदारकीला करून पोच पावतो मनोज दादाला देतील आम्ही मराठा आरशन OBC तुन मिळाले पाहिजे यावर ठाम आहोत
फक्त जरांगे पाटलासोबत
गरजवंत मराठा जरांगे सोबत बाकी कोणी नाही
Jrange यांना सांगणे अवघड होऊन बसले पण राजकीय पक्षांनी टोलवा टोलवी लावले आता बंडखोर सरकार आता मात्र आझाद मैदान हेच मराठा आरक्षणावर ajadi देईल जय जिजाऊ जय शिवराय
मराठा आमदार खासदार यायला श्रद्धांजली
अग ताई उध्दव साहेब हेच बोलत आहेत की तुम्ही नेते सभेला बोलवतात पण विशिष्ठ समाजाचे जे नेते आज आंदोलन करत आहेत त्याना सामावून घेतले पाहिजे मिटींगला तरच प्रश्न समोरासमोर सुटु शकतील नुसते नेते काय कामाचे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
एक लाख मराठा कोटी मराठा
सगळ्यांचे आरक्षण काढून टाका व फक्त आर्थिक निकषावर आरक्षण ठेवा.याना प्रायव्हेट कंपन्या आरक्षण देत नाहीत.व सरकार आता कायमस्वरूपी नोकरी देत नाही.
Only jarange patil
🚩🚩संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
Aamhi marathe...fakta manoja Dada yanchya sobat aahe...aani pudhe hi sobat rahoooo....ek maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray....
दरेकर साहेब तुम्ही फक्त माणसं बदलली
ही चर्चा सगळी गोलमाल आहे अँकर सकट
सरकारमध्ये ज्यांची मॅच्युरिटी आहे त्यांना विचारा
Amhi jarange patilasobat ahot 💯💪
आरे आज्या बीजेपीची भुमिका पहीली स्पष्ट कर एका बाजुने आरक्षण द्यायच आणि दुसर्या बाजुने स्वताची माणसे कोर्टात पाठवायची
मुर्ख आहेस.
@@jeevanjambulkar बरोबर
सत्तेचे गुलाम सेंट्रल govt तुमच आहे.
एकच गट मनोज दादा
मनोज जरागे च डोकं आमित शहा पेक्षा तेज आहे एवढ्या आसानी न फसनार नाही,पण पुर्ण मराठा समाज पाठीमागे ताकतीने उभा राहिला पाहिजे #MARATHA
शरद पवार यानिजी झाक मारली 16% वाटले त्याला विचारा १९९४आदेश दरुस्त करा
हिरा आणि गारगोटी मध्ये फरक असतो भाउ. लोकांना सरकारची तिरकी चाल चांगली कळाली आहे
आम्ही फक्त जरागे पाटील 👍💪
केराची टोपली भटकत चाली आहे दरी दरी ने पुर आलेमुळे ती आता दरेकर कढे गेली आहे
फक्त पाटील
Uadhay saheb, he Pawar Saheb je bolanar te bolanar, he मराठा virodahk he खरे आहे
सर्व पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांना आरक्षण द्यायचे का
गरजवंत मराठ्यांचा नेता फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
नाही 😂
Aamcha nahi....😂😂
Bevdya chya mag fakt bevdi susu tai ani cancer kaka che karykutre aahet😂😂😂😂
मुर्ख आहे.
केरे पाटील यांनी पहिले जरांगे पाटील यांची भेट घेऊन मगच पुढे बोलावे कारण केरे पाटील हे बीजेपीचा मानुस आहेत जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाचे नाहीत म्हणून आम्हाला केरे पाटील यांचे नेतृत्व मान्य नाही फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांचेच नेत्रुत्व मान्य आहे एक मराठा कोटी कोटी मराठा
इतर लोकाला हा दरेकर बोलाऊन आंदोलन करा म्हणत आहे . अरे तुम्ही विरोधक सत्ताधारी दोघा कडे ही जा आणि जाब विचार तेव्हा खर वाटेल.
एक मराठा लाख मराठा मनोज दादा
❤❤
एकनाथ सिनंदे साहेब तुम्ही राज्याचे मालक आहात आणी तुम्ही शब्द दिलेला आहे त्याच भानठेवा साहेब
अहो चव्हाण साहेब तुम्ही काय देवेंद्र फडणवीस साहेबांचे गुणगान गातात मग गोंधळात न सदावर्ते कोणाचा समर्थक आहे
आरक्षण dyayla tayar aahe as mhana
#मराठा 🚩🚩सर्व समाज मनोज दादा सोबत कायम 50% आत पूर्ण समाज ठाम 🙏हम सब जरांगे 🚩🙏
आम्ही फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचा ऐकतो🎉
मराठयानो सावधान आता नाही तर कधीच नाही याची नोंद घ्यावी...
2014 ते19 या काळात रमेश केरे पाटील यांनी अणाजी पंताकडुन कीतीदा पाकीटं घेतली हे आधी समाजाने विचारावे़
फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. आम्ही सर्व मराठा जरांगे दादाच्या पाठीशी.
एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॉझेट मुंबई गॉझेट इत्यादींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या वरील आधारे सरकारला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास काहीच हरकत/अडचण नाही. मराठ्यांनी कुणब्यांनी सरकारला १०% वेगळं असं आरक्षण मागीतलेलंच नाही हे अगोदर रद्द करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या.
उ बा टा गटाला आपली ठोस भूमिका घ्यावी या गटाने .
नाहीतर मराठा समज्यालां ठोस भूमिका घ्यावी लागेल हे विसरू नका
राजकारण सोडा तुम्ही सत्तेवर आहात तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी मधुन द्या
निपक्ष पञकारीत काळाची गरज
दरेकर सरकारला आरक्षण मागणी केली कि यांच्या मागे पवार आहे ठाकरे आहे
देऊन टाका ना ओबीसीमधुन मराठा आरक्षण भाजपला डोक्यावर घेऊ
वाह नम्रता मॅडम hats off to you very well questioned
भावपूर्ण श्रद्धांजली आरक्षण.
मराठा समाजामध्ये दोन गटांत वर्गीकरण करून आंदोलन मोडित काढण्याचे काम चालू आहे पणं मराठा समाज यांचें मनसुबे उधळून लावेल येणार्या काळात हे लक्षात येईल ऐक मराठा कोटी मराठा
सगळ्या राजकीय पक्षांच चुराडा करा आणि 288 जागेवर उमेदवार दया
B j p सुपडा साफ करून टाकु ऐक ही आमदार येणार नाही
महा युती आणि महाविकास आघाडी सहाही पक्षाचे नेते या पोटावरील थुका त्या बोटावर करत आहेत या सहाही पक्षांची नियत चांगली नाही सहाही पक्षांचे नेते हरामखोर आहेत हे त्यांच्याकडे बोट करतात आणि ते त्यांच्या कडे बोट करतात सर्वानी मराठा समाजालाच वेड्यात काढले आहे आता यावर एकच तोडगा पश्चिम महाराष्ट्राला कुणबी मराठा आरक्षण मिळाले आहे विदर्भाला आणि उत्तरं महाराष्ट्राल कुणबी मराठा आरक्षण मिळाले आहे आता फक्त मराठवाड्यातला कुणबी आरक्षण मिळाले नाही त्यावर एकच पर्याय एकतर मराठवाड्यात कुणबी मराठा आरक्षण द्यावे किंवा आमच्यावर हे सगळेच राजकीय पक्ष अन्याय करत असल्यामुळे आम्हाला स्वतंत्र मराठवाडा राज्य द्यावे आज आम्हीं मराठ्यांनी आठही जिल्ह्यातील लोकसभेचे खासदार निवडुन आणले आहेत आम्हीं आमची विधानसभा स्थापन करुन बहुमताने संगेसोयऱ्या प्रस्ताव मंजुर करुन घेऊत आता यांच्यावर एकच तोडगा एकतर कुणबी मराठा आरक्षण द्यावें नाहीतर स्वतंत्र मराठवाडा राज्यांची मागणी मान्य केली जावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
लाडकी बहिण योजनेत नाव पडले केले आसन 😂😂
@@gajananamande4225 असं विचारतोय जसा की तू तुझ्या घरातून पैसे देतोय 😂😂
काय धमक्या देतात सारख्या सारख्या , हिंमत असेल तर पाडा.
Itka rishicha ahe tar nako ghewu mag te paise@@shrikrushna9273
मग शिंदे व फडवनिसच्या घरावर आंदोलन कर की रमेश पाटील
ओबीसी तून आरक्षण बदल बोलत नाहीत विरोधी
निर्णय सत्ताधारी लोकांनी घयायचा असतो
हे बीजेपी वाले मागचा मागचा मागचा हे सगळं सांग कशाला सांगते ते यांचा गेम होणार आहे आता विधानसभेला विधानसभेला
गेम सोप्पा आहे कुणी कुणाच नसत
अण्णा हजारे जसे त्यांचे तसेच
पाटील ह्यांचे
काम तेच गेम तोच माणूस बदलाला
मूर्ख कोण तर जनता
राजकारण आजकाल 😢
मला वाटतं यांवर पक्का विलाज एकाच आहे तो म्हणजे.उत्पन्न आधारित आरक्षण कोणत्याही जातीचा असनेका पणं लाभ हा त्यांचा अर्थिक निकष वरून दिलं पाहिजे बाकीचे सर्व ढोंग आहे
कोणताही पक्ष भुमिका स्पष्ट करीत नाही. त्यांना एकमेकांकडे बोट दाखवितात. समाजाला मूर्ख बनवू पाहातात.
Barober
मराठा आरक्षणावर काम करणारे खरे इमानदार फक्त जरांगे पाटील ❤एक मराठा कोटी मराठा ❤
ताईंनी चांगले धुतले
Only Manoj jarange patil saheb
भाजप पक्षांने भूमिका स्पष्ट करावी
पुढारी चॅनल ने विषय हाताळला ह्या बद्द्ल धन्यवाद. 🙏🙏
🙏
उद्धव आरक्षण विरोधी
Udhav Thakare saheb zindabad 🙏
ओके दादा एक मराठा लाख मराठा
ये पुढच बोल फडवणीस ला वीचार ना
मराठा तरूणांना सरकारचं शडयंत्र कळालय.
कजरे.पाटलानी.सर्व.नेत्यांच्या.घरी.जाव.त्यांच.मत.कळेल.ठाकरेच.कळाल
सगळे नेते मंडळी सारखेच आहेत की काय अशी परिस्थिती आहे हागु चा भाऊ पादु अशी अपेक्षा नव्हती पण ज्या च्या हातात सत्ता आहे त्याणि निर्णय घ्यावा असे समाजाला वाटतंय
पाटील म्हणतील तेच.बाकी पाठिमागे ऊभे राहा.
नम्रता ताई द ग्रेट
बीजेपी प्रवक्ता विना अभ्यास करता येतो
उपयोग काय? कोणीही स्वतः ची स्पष्ट करीत नाही.
छान ताई निष्पक्ष पत्रकार
खुप छान बोलता.
जय फडणवीस बुवा
ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांच्या घरी जाऊन काय फायदा
का या अगोदर त्याचेही सरकार होते की!
जे सत्तेमध्ये आहे त्यांच्या पण दारासमोर जा मग कळेल कोण आरक्षण देत नाही
कायदेत बदल करन गर्जे च आहे मरठा समजला अरकशन मिळल पायजे
केरे पाटील यांची भुमिका जरांगे पाटील यांच्याशी मिळती जुळती.