🙏जय महाराष्ट्र,आदरणीय ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, आपण जर खरोखरच स्वाभीमानी असाल तर बाळासाहेब जे शेवटी निर्वाणीच्या संदेशात सांगीतल्या प्रमाणे गद्दारांना परत घेऊ नका, भले शिवसेना मोठा पक्ष नाही झाला तरी शिवरायांचा पक्ष जे वंदनीय बाळासाहेब यांचे स्वप्न व महाराष्ट्राच्याच भूमिपुत्रांना आपलेच लेकरू समजणारे यांच्या विचारांना सुरूंग लावून गद्दारी केलेल्यांना स्थान देऊ नका. 🙏जय महाराष्ट्र,जय शिवाजी, जय भवानी 🙏
संपवले नाहीत कोणी संपत नाही याने. काळी जादु करणारा रियाज अली. अमृता जादु करण्याची सुट दिली रात्रीस खेळ चालेचा परिणाम म्हणा. काॅग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना मधील ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत सहभागी केले. अमृताच त्यांचा मिडीया समोर गुणगान करू लागली. हे कसे विसरता कोणी संपले नाही
देवेंद्र फडणवीस टिम हि लोकमतमध्ये निवडुन आलेले नेते नव्हते तर मागच्या दाराने प्रवेश केलेले नेते आहेत पण खरे लोकप्रिय लोकनेते मांस लीडर लोकप्रिय पंकजा मुंडे एकनाथ खडसे महादेव जानकर साहेब हे सर्व महाराष्ट्रातील मांस लीडर लोकप्रिय लोकनेते आहेत यांच्या शिवाय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात विजयी होऊ शकतं नाहीत मुंडे साहेब यांच्या माधव पयाटरण शिवाय भाजपला पर्याय नाही
उद्धवसाहेबानं जेवढे पोटतिडिकीने बोलाल तेवढीच दुप्पट सहानुभूती मिळते ठाकरे नावाचं वादळ कधीच संपणार नाही लक्षात असूद्या ठाकरे म्हणजे खरी शिवसेना 🙏 ONLY THAKRE BRAND 🚩 ।। जय महाराष्ट्र ।।
उद्धव ठाकरेत काडीचं सुद्धा कर्तृत्व नाही, हे केव्हाच सिद्ध झालंय. त्याला स्वबळावर लढायला सांगा, चड्डी पिवळी होईल त्याची! बरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, म्हणून हल्ली भाषणबाजी खूप चाललीय त्याची! कारण त्याला पोपटपंचीशिवाय येतच काय? ना पक्षात सुरुवातीपासून कधी काम केलं, ना पक्षाच्या वाढीत काही योगदान पण राजपुत्र म्हणून आयता गादीवर येऊन बसला. पण आयतं मिळालं तरी ते टिकवण्यासाठी अंगात जे कर्तृत्व लागतं, त्याचीच बोंब असल्यामुळे शिवसेना वाढवणं तर सोडाच, ती एकसंध पण ठेवता आली नाही आणि त्याचं खापर तो शिंदे गटावर फोडतोय! काय तर, "माझा पक्ष फोडला, माझा बाप चोरला, चिन्ह चोरलं!😃 मग तू कुठे घासत बसला होतास? स्वतःमध्ये धमक असणारा दुसऱ्याच्या नावाने खडे फोडत नाही, कारण त्याचा त्याच्या मनगटावर विश्वास असतो. पण हे पडलं मेषपात्र!!😂😂😂
राजकारण अतिशय वाईट सवय आहे म्हणून ते सोडणार नाहीत कारण ते सर्वात वाईट व्यसन आहे आणि ते त्यांना लागलेला आहे म्हणून स्वताच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरलेला कलंकित माणूस आहे
फडणवीस वेळ आली म्हंजे दोन पावले मागे जातात, सावज कचाट्यात सापडले की सोडत नाही,आणि 5 वर्षाची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली राहिली आहे नाईक मुख्यमंत्री नंतर 5 वर्ष कार्यकाळ पार पाडणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस च आणि शिंदेंना मुख्यमंत्री करणारे फडणवीस साहेब च
इतकी वर्षे राजकारणात असूनही या सर्व नेत्यांना कळले नाही का की आपले राजकारण संपते आहे एक चाणक्य नीती आपल्या भोवती फिरत होती तेव्हा हे काय झोपले होते का हे सगळे स्वतःच्या कर्माने संपले हेच खरं आहे 😊
इंदुरीकरांचे कीर्तन जर कुणी ऐकलं असेल तर त्यामध्ये इंदुरीकर म्हणाले होते की महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकमेव एकच असा नेता आहे की जो सगळ्यांचा माज जिर्वणारा तो म्हणजे शरद पवार ..... शरद पवारांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा फडवणीस भरपूर प्रयत्न केला पण हा गेम त्याच्यावर उलटला..
कोणीही सांगो परीणामाची चिंता करायला पाहिजे होती . सोमय्या चा पण गेम झाला . हे दोघे खुप पुढे पुढे करत होते . आता बारी आहे .नेपाळी शेलार ॲम्ब्रोस व आणखी 3 - 4 घोडा मैदान जवळ च आहे कळेल
Barobar .... फडणवीस शिंदे साहेबानी मनापासून प्रयत्न केले ... पण धनगर समाजाचे नेते धनगरांची लढायचे सोडून ओबीसी मोर्चात बसले ... म्हणून कोर्टात हरले अस वाटतय ...
अगदी बरोबर बोलले आहेत ते मा एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र मध्ये भाजप आनले होते मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपावले होते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
खूप छान विश्लेषण
कलंक आहे महाराष्ट्राचा
६6६6६666६५५55 7:28
❤❤😂 7:28 7:28 7:28 7:28 7:28
Aataatrbujacha. काटा काढायचा.हे.ठरवा.हीच.वेळ.आहे.याला.हक्लयची.
🙏जय महाराष्ट्र,आदरणीय ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, आपण जर खरोखरच स्वाभीमानी असाल तर बाळासाहेब जे शेवटी निर्वाणीच्या संदेशात सांगीतल्या प्रमाणे गद्दारांना परत घेऊ नका, भले शिवसेना मोठा पक्ष नाही झाला तरी शिवरायांचा पक्ष जे वंदनीय बाळासाहेब यांचे स्वप्न व महाराष्ट्राच्याच भूमिपुत्रांना आपलेच लेकरू समजणारे यांच्या विचारांना सुरूंग लावून गद्दारी केलेल्यांना स्थान देऊ नका. 🙏जय महाराष्ट्र,जय शिवाजी, जय भवानी 🙏
'फाळणी'वीसने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापायी स्वतःच्या भाजप बरोबरच इतर पक्षांचीही वाट लावली
आगदि शंभर % बरोबर माहिती दिली आहे कडणवीस महा चालू मानूस आहे माहिती सुंदर दिली धन्यवाद
Devendra chawat. Nave nave chawatya. Mahatama. Nave tar.masoba. Hyala masnat. Taka
राईट
😊😊😊😊😊😊@@anantremje886
@@anantremje886😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अनाजी पंत आहे फडणवीस
अतिशय सुंदर आणि धुर्थ चर्चा चालू आहे अभिनंदन🎉🎊
आती तिथे माती आता आती होऊन गेले इथून पुढे माती होण्यास सुर वात चालू झाली
ठाकरे, पवाराना त्रास दिला अस म्हणू शकतो. संपवणे म्हणजे अति होईल. देवेंद्र काय त्याचा पड आजोबा नाना फडणवीस जरी आला तरी स्वप्नातही हे शक्य नाही.
अठरा नेते संपले नाहीत तर फडणवीस यांनाच ऊतरती कळा लागलेली असेल. विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट होईल.
आ❤@@janardhanwakchaure8821
आगदीबरोबरफडवीनसाणी.चहेसत्य.आहे
यचाखेळफडवीनसनेकेलमाहाराष्टरालाकळलयवाटत.पण.मीसोडतनहीमनाराफडवीनीसकेलवाटत
संपवले नाहीत कोणी संपत नाही
याने. काळी जादु करणारा रियाज अली. अमृता जादु करण्याची सुट दिली रात्रीस खेळ चालेचा परिणाम म्हणा.
काॅग्रेस ,राष्ट्रवादी ,शिवसेना मधील ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत सहभागी केले. अमृताच त्यांचा मिडीया समोर गुणगान करू लागली. हे कसे विसरता कोणी संपले नाही
देवेंद्र फडणवीस टिम हि लोकमतमध्ये निवडुन आलेले नेते नव्हते तर मागच्या दाराने प्रवेश केलेले नेते आहेत पण खरे लोकप्रिय लोकनेते मांस लीडर लोकप्रिय पंकजा मुंडे एकनाथ खडसे महादेव जानकर साहेब हे सर्व महाराष्ट्रातील मांस लीडर लोकप्रिय लोकनेते आहेत यांच्या शिवाय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात विजयी होऊ शकतं नाहीत मुंडे साहेब यांच्या माधव पयाटरण शिवाय भाजपला पर्याय नाही
असे कोणी कोणाला संपवू शकत नाही पण तुमची दुकानदारी चालू राहू द्या
हे आत्ताचे अनाजी पंत आहेत आणी पंथाचा कार्यक्रम आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील च करणार ऐक मराठा कोठी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कपटाने,सरळसरळ विरोध करुन नाही ईडी सीआयडी चा अति रिक्त वापर यामुळे शकय झाले पण यात संपली भाज पा आणि फडण२०
Zal, n, pq❤al zk. ❤E n, 😅🏉❤🪁
Fadan-nich
@@rameshgangarampatil3798 👌👌👌👌👌
उद्धवसाहेबानं जेवढे पोटतिडिकीने बोलाल
तेवढीच दुप्पट सहानुभूती मिळते
ठाकरे नावाचं वादळ कधीच संपणार नाही
लक्षात असूद्या
ठाकरे म्हणजे खरी शिवसेना 🙏
ONLY THAKRE BRAND 🚩
।। जय महाराष्ट्र ।।
महाराष्ट्राला शिवसेनेची गरज कधीच नव्हती, मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात सेनेचा मोठा हात होता.
Muslim shivsena uddhav chi. Balasahebanchi nhave
भारताला कधीच भाज पार्टी अथवा राष्ट्रीय समलिंकी संघाची आवश्यकता नव्हती. हिंदूंमध्ये न्यूनगंडाची भावना रुजविण्यात या संघोट्यांचा मोठा हात आहे
तुम्ही काय बोलताय तुम्ही थोडं तरी काय कळतं का प्रत्येक वाक्यात संपवलं संपवलं संपवलं कमाल आहे तुमचं आणि तुमच्या न्यूज चैनल चा धन्यवाद
उद्धव ठाकरे व आदरणीय शरद पवार साहेब यांना हे काय संपविणार? उलट २०२४ साली हेच दोघे भरघोस मतांनी विजयी होणार हे निश्चित आहे.
😊
4:50
उद्धव ठाकरेत काडीचं सुद्धा कर्तृत्व नाही, हे केव्हाच सिद्ध झालंय.
त्याला स्वबळावर लढायला सांगा, चड्डी पिवळी होईल त्याची!
बरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे, म्हणून हल्ली भाषणबाजी खूप चाललीय त्याची!
कारण त्याला पोपटपंचीशिवाय येतच काय? ना पक्षात सुरुवातीपासून कधी काम केलं, ना पक्षाच्या वाढीत काही योगदान पण राजपुत्र म्हणून आयता गादीवर येऊन बसला.
पण आयतं मिळालं तरी ते टिकवण्यासाठी अंगात जे कर्तृत्व लागतं, त्याचीच बोंब असल्यामुळे शिवसेना वाढवणं तर सोडाच, ती एकसंध पण ठेवता आली नाही आणि त्याचं खापर तो शिंदे गटावर फोडतोय!
काय तर, "माझा पक्ष फोडला, माझा बाप चोरला, चिन्ह चोरलं!😃
मग तू कुठे घासत बसला होतास? स्वतःमध्ये धमक असणारा दुसऱ्याच्या नावाने खडे फोडत नाही, कारण त्याचा त्याच्या मनगटावर विश्वास असतो. पण हे पडलं मेषपात्र!!😂😂😂
केवळ मुस्लिम मतावर
Absolutely Right
फक्त सत्ता जाऊ द्या फडणवीस दहा दिवसांच्या आत राजकारण सोडून देईल
राजकारण सोडणार नाही, जेल मध्ये दिसेल, jaisi करणी vaisi भरणी.
राजकारण अतिशय वाईट सवय आहे म्हणून ते सोडणार नाहीत कारण ते सर्वात वाईट व्यसन आहे आणि ते त्यांना लागलेला आहे म्हणून स्वताच्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरलेला कलंकित माणूस आहे
Might be congress madhye pan disel
भ्रष्टाचारी आहेत काय
अरे हे वरिष्ठ लोक काय पाहत आहे ??? ¿¿??????
स्पष्ट भाषा आणि अभ्यास पूर्ण वक्त्या 👌
चांगलं विश्लेषण!
अति महत्वाकांक्षा कपटीपणा अहंकार व्देश लबाडपणा क्रिमिनल माईंड कृरपणा हे सर्व अवगुण फडणविस ला राजकारणातुन संपवणार याला नंतर कुत्रेही विचारनार नाही 🎉🎉
आता भुजबळ आणि अजित दादा यांचा नंबर आहे,अशोक चव्हाण हिशोबत नाही,बावळट आहे तो
खुप छान कमेंट
फडणवीस वेळ आली म्हंजे दोन पावले मागे जातात, सावज कचाट्यात सापडले की सोडत नाही,आणि 5 वर्षाची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द चांगली राहिली आहे नाईक मुख्यमंत्री नंतर 5 वर्ष कार्यकाळ पार पाडणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस च आणि शिंदेंना मुख्यमंत्री करणारे फडणवीस साहेब च
@@pralhadsonar87शिंदेना मुख्यमंत्री मोदी आणि शहा यांनी केले.
@@pralhadsonar87पाच वर्षे मुख्यमंत्री राहण्याचा मान फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या आशिर्वादाने.
इतकी वर्षे राजकारणात असूनही या सर्व नेत्यांना कळले नाही का की आपले राजकारण संपते आहे एक चाणक्य नीती आपल्या भोवती फिरत होती तेव्हा हे काय झोपले होते का हे सगळे स्वतःच्या कर्माने संपले हेच खरं आहे 😊
हो ना! न्याहरी प्रकरणात पाठीशी घातलं ते फडणवीस गोड.वाटले होते कां???
कसली आलीय चाणक्य निती ? अनाजीप़ताची कुटाळखोरी म्हणतात त्याला !
याला अती तिथे माती बोलायचे समझ आया जयभीम जयशिवराय जयभैरव
Khup changli rajkiy mahiti sangitli❤
इंदुरीकरांचे कीर्तन जर कुणी ऐकलं असेल तर त्यामध्ये इंदुरीकर म्हणाले होते की महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकमेव एकच असा नेता आहे की जो सगळ्यांचा माज जिर्वणारा तो म्हणजे शरद पवार ..... शरद पवारांना राजकारणापासून दूर ठेवण्याचा फडवणीस भरपूर प्रयत्न केला पण हा गेम त्याच्यावर उलटला..
खर आहे
एकदम बरोबर आहे तुमचे फडणवीस अतिशय घाण राजकांरण करणारा माणूस आहे हे आपण आमच्या लक्षात आणून दिले धन्यवाद
4 is 47@@AdityaB-l6hतूछै
हा व्हीडीओ फारच छान. प्रत्येक मुद्दा सत्य असून खरा ठरला आहे.
फडणवीस नासका राजकारणी आहे आयुष्यात कधी ही चांगला नेता होण्याची शक्यता नाही
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम
अगदी बरोबर आहे
अप्रतिम माहिती शेअर केली मॅडम धन्यवाद
Right
👍
शिवसेना भाजप युती 2014 मध्ये तोडण्यात खडसे सर्वात अग्रस्थानी होते शिवसेनेशी ज्यांनी पंगा घेतला त्याचं उदाहरण म्हणजे खडसे हाल
खडसेला कोणी सांगितले होते?
कोणीही सांगो परीणामाची चिंता करायला पाहिजे होती . सोमय्या चा पण गेम झाला . हे दोघे खुप पुढे पुढे करत होते . आता बारी आहे .नेपाळी शेलार ॲम्ब्रोस व आणखी 3 - 4
घोडा मैदान जवळ च आहे कळेल
आता फडणविसांना पश्चाताप होईल
हि सेमी फायनल आहे
विधान सभेची फायनल अजून बाकी आहे
Ho Akdam barobar ahe👍👍
सर्वात उत्तम. घटना घडली देवेंद्र साहेब. हे देशी आतंकि देश घातक बाॅम्ब्स इस्लामिक आतंकि पेक्षा लयच डेंजर. 😮😮😮
Ani तोही मोठा होणार नाही.
एकदम खरं सांगितलं अशोक चव्हाण सारखा नेता बीजेपीला वापरता आला नाही
ते स्वतःच्या संपण्याकडे वाटचाल करीत आहे
लवकरच ते "स्वतः ही "संपतील, कारण "करावे तसे भरावे,"हा नियम निसर्गाचाच व नियतीचा ही आहे, तो "टाळतो म्हटलं तरी टाळता येणार नाही.
Yacha virudh mi ubha rahnar aahe
You are exactly right madam thanks for your analysis of news.
प्रकाश जावडेकर कुठे आहेत, ते तर चर्चेत सुध्दा नाही.
Agadi 100% barobar
आपल्या मताशी मी १००ट के सहमत आहे.
देवेंद्र फडणवीस अतिशय हुशार अभ्यासू चाणक्य नेते आहेत
खुप छान निष्पक्ष विश्लेषण केलं आहे. फडणविस किती खालच्या पातळी चे आहेत है स्पष्ट झाले. जनता सोडणार नाही स्वतःच शत्रु वाढवले आता भोगावं लागेल
ok ताई साहेब
फडणवीस कोणत्याही नेत्याला मोठा होवून देणार नाही.
P😊😊😊😊😊😊😊😊😊
एक नंबर कमेंट ❤❤
चाणक्य आहेत म्हणे ते....😢😢😂😂
जरा फडणवीसची मालमत्ता बघा.
@@sanjayjoshi6982 50 हजार करोड़ रू
योग्य विश्लेषण
आपल्या मोठ्या साहेबांनी किती संपवले हे कधी सांगा
Agdi barobar
मोठ्या साहेबांना ते शोभून दिसते, हा टिनपाट आहे.
Thanks jaybhim bhut achc khbar
पांडुरंग फुंडकर उदयनराजे राधाकृष्ण विखे असे बरेच आहेत
खरच
फडणवीसाने तोडा फोडा हे तंत्र अवलंबवल
बरोबर
बरोबर आहें
100℅right
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सीट न देवुन संपवला यांची हीच नीती
आठवले 4जुनं नंतर इंडिया आघाडी कडे जाणार कारण हे चालत्या गाडी मधे बसतात
😊@@MoinulhaqueShaikh
Madam you are Right speech.
खूप छान विश्लेषण आहे आणि ते अगदी खरं आहे
Khup Chan Vijaya
खरच महाराष्ट्राच राजकारण या नासवले. एक दिवस याचाही अंत होईल.
महाराष्ट्रातील राजकारण नाशिवीले ,😅या सर्वांनी एकत्रितपणे करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे.
अतिषय सत्य आहे
Right news
Really appreciable well said 🙏
S,b, bibave sangamner
2024 मद्ये फडणवीस यांचा अंत होणार आहे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे
जे सतरा नेते फडणवीसने नाराज केले तेच नेते या फडणवीस ला मातीत घालतील .
मोदी शहानी महाराष्ट्रात नेमलेला घाशीराम कोतवाल म्हणजे टरबुज्या.याच्या हातात ईडी सीबीआयचा चाबुक दिलाय त्यांणी.
100% saytya
संपूर्ण चुकीच्या तर्कटा वर आधारित बेबूनियाद व बिनडोक द्वेष मूलक विश्लेषण.
100% असहमत
Barobar .... फडणवीस शिंदे साहेबानी मनापासून प्रयत्न केले ... पण धनगर समाजाचे नेते धनगरांची लढायचे सोडून ओबीसी मोर्चात बसले ... म्हणून कोर्टात हरले अस वाटतय ...
बरोबर
आलेली सत्ता मधे विनाकारण भागीदारी
अर्थात स्वतःचे दुष्कर्म सर्वांच्या माथी
देवेंद्र फडणवीस हा कपटी मानुस आहे पण एक दिवस याला लोक शिव्या देतील
Ajach देऊन राहिले ना
@@rameshgangarampatil3798 लं़व
100, takke barobar ahe, very good
महाराष्ट्रात सर्वाधिक टार्गेट आणि निगेटिव्ह नेते देवेंद्र फडणवीस साहेब लोकांच्या मनामधुन उतरले आहेत
साहेब म्हणण्याचा लायकीचा नाही .
Mhanunch Fadnvis upmukhyamantri zale to kay sampavnar thyachi tar vel yaychi ahe ajun ha Maharashtra ahe
@@JayhindW3V यांच्या पिढ्या नरक यातना भोगतील, पेराल ते उगवेल
Tarbujya
पेशवाई आनंदी बाईच्या मूर्खपणाच्या षडयंत्राने संपली & फड 20 यांच्यामुळे.....😮😮😮
सुंदर छान विश्लेषण
100 %barobar
Correct
Right अगदी बरोबर
Jasi karni vaisi bharni
Ye bi bat barobar hai
जैसी करणी वैसी भरणी फडणविस संपला
Yes right
You are mva fruinter, I love only Devendra F.
असे महाराष्ट्रात भरपूर जण आहेत.
नते संपत नसतात
ताई तुम्ही खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिली, त्यात तुमचा आवाज, शब्दांचा स्पष्ट उच्चार, आणि विषयाची मांडणी खूप छान आहे. जे विषय समजायला सोपं जातं.
Nice analysis
महाराष्ट्रात कट कारस्थाने करण्यासाठी प्रसिद्ध होते 'नाना फडणवीस'
आता आहेत "मामा फडणवीस"
हे सर्व नेते ई डी मुळे आलेले आहे. त्या ऐवजी सगळया नेत्यांची ई डी चौकशी करा भाजपसह यासाठी आंदोलन कलायला पाहीजे होते हि वेळ आली नसती.
Tai Akdam barobar ahe👍👍
चणाडाळ खाल्लेलं पचणार नाही शेवटी ते बाहेर पडणारच 😂
Khar. Ahe
नबाब मलिक यांना पण संपवून टाकले
अगदी बरोबर बोलले आहेत ते मा एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र मध्ये भाजप आनले होते मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपावले होते हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
कोणी कोणाला संपवत नसतो, जो तो त्याच्या कर्मानेच सपतो. खडसे की मुंडे ह्यांचे गैरव्यवहारच त्यानां नडले. .
हे आत्ताच्या केंद्र सरकारला सुद्धा लागु आहे. कर्म ! !! 🤣🤣🤣
कां? दुसऱ्याच्या मार्गात खोडे घालायचे काम करणारे लोक काहीच जबाबदार नाहीत?
फडणवीस किती स्वच्छ माणूस आहे आपल्या दृष्टीने!जरा सर्व सोसिअल मीडिया वरील फडणवीस यांच्याविषयीच्या कॉमेंट वाचा.
मनुवादी घ्यांचा पांठीबा फडणविसच ला राहणार मनुवादी हे युरोशिया ची अवलाद आहे पेशवाई संपवा
@@abhedanandnulkar1851 नीच माणूस आहे. खडसे, मुडेना कुणी अडकवल? तावडेना कुणी बाजूला केल? आता याचा नंबर आहे.
एक महिनापुविची बातमी खरी ठरली,याला म्हणतात अंदाज एकदम खरा ठरला
फडणवीसांच्या.बाबतीत जी कहानी आपण वाचली ती आकसा पोटी आहे असे.मला वाटते
अगदी बरोबर विश्लेषण केलय ...
Ha sagala satya
ताई साहेब...आपल्या राजकीय विचारास मानाचा मुजरा..🙏🙏
नेते संपवले पण मतदार जागेवर आहेत म्हणुन यातुन देवेंद्र फडणवीस च संपणार आहे हे नक्की
अगदी बरोबर ताई
भाजप चे सर्व निर्णय केंद्र घेत