ते कधीच होणार नाही आणी त्याचे स्वप्न बघणे म्हणजेच चंद्र प्रथ्वीवर आणण्यासाखे आहे त्या भाबड्या आशेवर बसू नका आपन काय पिकाचे हे माहीत नाही तोपर्यंत सुधारणारच नाहीत
दादा मी पुण्यात राहून जन्माला येऊन माझं कॉम्पुटर sci शिक्षण असून सुद्धा मी एका कोरडवाहू शेतकरी नवऱ् निवडला अज तोच नवरा बागायतदार दार झालंय लग्ननतर मला पुण्यातल्या आयुष्य माहित आहेच मला शेतकऱ्याची पण आयुष्य जगायची उत्सुकता होती 👍🏻
खूप वास्तव आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे.. मुलांनी जास्त शिकून कमी पगार घेण्यापेक्षा त्या शिक्षणाचा वापर आपल्या शेतीत केला तर कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही....💯 बाकी या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे....✨💯
दादा माझे वडील शेतकरी आहेत माझी bsc agri झाली आहे . आणि पुढील शिक्षणासाठी इटली ला जाणार आहे, शेती साठी मला काही तरी शिकून काही तरी शेतकऱ्यांसाठी काही तरी मोठे काम करीन....💯💪🌱🌲🌾🌻
दादा..मी शेतकरी कुटुंबातून नाहीये. पण शेतकर्यांचा आणि त्यांच्या कष्टाचा नेहमीच आदर करते. माझे कित्येक मित्र मैत्रिणी शेतकरी कुटुंबातील होते, आहेत. तुमची तळमळ खरंच शेतकर्यांच्या आणि नोकरदार वर्गाच्या तरुणाईने ही जाणीवपुर्वक पहावी, ऐकावी व त्यातून प्रेरणा घ्यावी.
मी सर्वप्रथम या चॅनेलची मनापासून आभार मानतो कारण अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आज आम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला आणि दादा तुमचं मनापासून आभार की जे काय तुम्ही आज पूर्ण व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते खरच खूप काही गोष्टी घेण्यासारखा आहे आणि ही खरी वास्तविकता शेतकऱ्यांची आहे......
भाऊ तुम्ही एकदम खरं बोलले मी सुद्धा दुबई वरून जॉब सोडणार आहे तुमच्या व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं चे शेतीमध्ये आहे ते दुबई मध्ये सुद्धा नाही
डोळ्यात पाणी आणलेस दादा खरोखर सत्य परिस्थीती आहे जोपर्यंत आजचा सुशिक्षित तरुण शेतीत उतरत नाही तोपर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाही...असो एक ना एक दिवस तरी येईल शेतकऱ्याचा की ज्यावेळी या देशातला अन्नदाता खरचं सुखी होईल🙏🙏अन्नदाता सुखी भव:🙏
2 कारण आहे. आणि समाधान पण आहे🤝 १)शाळेत मास्तर लोकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सामाजिक शिक्षण पण द्यावं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण बियर बार मध्ये १५ -२२ वर्षाचे पोरं बिनधास्त दारू पीत बसतात काही लाजा नाही त्यांना. २) मायबाप आजकाल लेकरांचा जास्तच लाड करीत आहे, अहो त्यांना रिकाम बसू देऊ नका, फावल्या वेळेत त्यांना शेतात घाला. मग तेव्हा तुमची मेहनत त्यांना कळेल. नाहीतर त्यांना शेती सोपी वाटून आपला बाप लय पैसे कमावतो असं वाटेल ..... शेतात कोंबा त्यांना.
अप्रतिम बोलला दादा तुम्ही ही खरच काळाची गरज आहे आज मुलं दहा आणि बारा हजाराच्या नोकरीसाठी बाहेर गावाला जातात आणि गावात दोन एकर शेती करू शकत नाही ही खूप मोठी वास्तविकता आहे दादा... मला अभिमान आहे मी स्वतः एम एस सी बी एड केलेले आहे तरी मी शेती करतोय आज मी सुखी आहे 🙏
माझं अन् तुझंही ही असंच आहे दादा. उत्पादन जास्त झाले तर माझ्या वडिलांनी मला कधीच शाबासकी दिली नाही पण ज्यावेळी थोडं जरी उत्पादन कमी झाले तरी सगळे खापर माझ्यावर फोडल जातं तुझीच काहीतरी चुक झाली
I am a MPSC post holder guy....( Assistant Engineer at PWD government of Maharashtra) I am not shy to work in my farm ....मी दररोज दुध काढतो घरी आल्यावर.
भाऊ आपण शेतकऱ्यांना खूप दिलासा दिला त्यांना समजून घेतले, त्यांचे कष्ट त्यांची जीवनशैली बघितलेली असेल,अनुभवली असले,त्यांच्या मनाला स्फुल्लिंग दिले,त्यांचा आत्मविश्वास पुन्हां जिवंत केला त्याबद्दल खूप खूप आभार,आणि शेतकरी मुलांना शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण काम करा,शेती जगवा,जग जगवा,व आपण स्वावलंबी व्हा,व शेतीतले पॉईंट्स ओळखा, व शेतकरी हा ब्रँड बनवा या सर्व मार्गदर्शनाबद्दल आम्हीं आपले आभारी आहोत🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
खूप छान सर माहिती खूपच छान दिली सर . पण खरा प्रॉब्लेम मुलाचं लग्नाचा आहे .तुम्ही मुलींना किव्हा मुलीचे वडिलांना उद्देशून सांगा.मुलींची खरी मानसिकता अशी झाली आहे की मुलाने पैसे नाही कमवले तरी चालेल पण त्यांना फक्त मज्या करायची असते नवरा बिचारा 8 तास कंपनीत कामाला जातो आणि त्या मुलीला दिवसभर fkt मोबाईल पाहिजे त्यांना सासू नको सासरे नको .प्रत्येक शेतकऱ्याकडेच त्याचे आई वडील असतात आणि नोकरी वल्या कडे नाही राहत म्हणून मुली म्हणतात की मुलगा काही का करेना पण bhayer पाहिजे.खरच खूप छान माहिती दिली.
आपण आपल्या शेतकरी भावांची कर्मकहाणी स्पष्ट शब्दांत मांडली वास्तविक आहे. पहिला काळ हा उत्तम शेती दुय्यम व्यापार कनिष्ठ नौकरी..आता येणारा काळही उत्तम शेतीच असेल 💐💐
भाई तुम्ही जे बोलत ते खर आहे, पण वास्तव वेगळाच आहे. मी विदर्भातील आहे आणी मी माझ्या आई - बाबांना काम सांगत नाही तर मला तुम्ही मार्गदर्शन करा असा बोलतो पण आमच्याकडे सर्रर् स पण लुटल्या जाते. (उदा. खत, बिजाई, किटकनाशके, ) इतकेच नाही तर शासकीय कामात सुद्धा लुटल्या जाते. मी नुसता बोलत नाही तर मी स्वतः शेती करतो. हे गोष्ट शेतकऱ्यांनाही व त्यांच्या मुलानासुद्धा समजला सुद्धा आहे पण पैसेवाले लोक छोट्या लोकांना दाबून टाकतात हो, आता तुम्ही मला म्हणाल की हा निगेटिव्ह आहे, पण तस नाही मी 3-4 वर्ष स्पर्धा परीक्षाच अभ्यास बंद करून मी शेती करत आहो, तेही पॉसिटीव्ह विचार करून आणी शेती करणार सोडणार नाही. पण भाई सर्व स्तरावरून शेतकऱ्यांना छडलं जाते त्यामुळे शिकणारा मुलगा शेतीकडे दुर्लक्ष करतो. आणी मी आहे न शेती करणार आणी ते चांगली शेती करणार , कारण मी पूर्ण निर्धार करून शेतीत उतरलो आहे. बाकी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले , काही मुलांच्या मनात नक्कीच परिवर्तन घडून येईल आणी संघटित होऊन त्यांना लुटणाऱ्यांचा सुद्धा विरोध करतील अशी आशा करतो.
दादा खरो खर चांगल बोललात जर आधी शेतकऱ्याच्या पोरांनी आई बापाला शेतीला मदत केली ना तर खरच शेतीला वेगळा दार्जा मिळल पण शेतकऱ्याच पोरग साहेबां च्याच गाडी मग फिरत ही खरी शोकांतिका आहे आज चाललेली खरी परस्थिती आहे ही 🙏🏻🙏🏻🙏🏻
हृदयस्पर्शी तुमचे विचार आहेत. वैचारिक चॅनलचे धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले. शेतकरयाच्या मुलांनी हा विडीओ ऐकावा व शेताकडे वळावे ही विनंती. हे केले तरच अन्न दाता सुखी भव हे प्रत्यक्षात आणता येईल. धन्यवाद आपण अगदी तळमळीने महत्त्वाचा विषय मांडला त्यासाठी
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव हा शेतकऱ्यांनाच् ठरवता आला पाहिजे....यासाठी प्रयत्न करतोय दादा तीन वर्ष झालीत....तुम्ही पण प्रयत्न करा जर जमेल तर....जर हे सत्यात उतरले...तर मग बघा सगळे शेतकर्याचि पोरं शेतीच करणार...
शेतकर्यांचा विचार केल्या बद्दल धन्यवाद दादा.. पण खूप वाईट परिस्तिथी आज शेतकऱ्यांची अाहे शेतकर्यांच्या मालाला भाव आला की सरकार माल बाहेरच्या देशातून आयात करते. खतांचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेले भाव, दरासाठी अडून बसलेले दलाल, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहेत.
माझा आदर्श माझे वडील आहेत, कारण घरात येणार एक एक पैसा घामाचा आहे, आणि म्हणून आज लाखाची नोकरी करून जो पगार येतो, तो माझ्या बापाच्या घामच्या पैशाची बरोबरी नाही करू शकत🤗. तो आनंदच वेगळा आहे ! माय बापाची मेहनत आणि काल्या मातीची कृपा ह्याच्या जोरावर आयुष्यात पुढे जाता आल🙏 म्हणुन शेतकऱ्यानच्या मुला मुलींना एवढंच सांगतो की आयुष्यात किती पण मोठे व्हा, पण काळया आईला, आणि आपल्या कष्टाळू आई बापाला विसरू नका , आणि लाज नका वाटू देऊ त्यांची कधी🙏
मन अगदी भरून आले... खुपचं अभिमान आहे आम्हाला तुम्ही आमच्या खानदेशातील तसेच शेतकरी पुत्र असून आम्हाला मार्गदर्शन करत आहात असेच मार्गदर्शन पुढे पण तुमच्या व्हिडिओतून आम्हाला प्राप्त होईल अशी आशा करतो,तुमच्यासारखे शेतकरी पुत्र असले,तर नक्कीच दादा शेतकरी या जगावर आधीराज्य करणारच... असेच व्हिडिओ आणि तुमचे मार्गदर्शन आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना आवर्जून सांगतील कि शेतकऱ्याच्या मुलाची जबाबदारी काय आहे, आणि नेमके सु:ख कशात आहे हे लक्षात आणून देतील.... 🙏धन्यवाद दादा 🙏मनःपूर्वक आभारी आहे या शेतकरी पुत्रांचा🙏🙏🙏
आज मी पण सेटल आहे, पण जेव्हा गावी जातो तेव्हा शेतात काम करतो, ट्रॅक्टर चालवतो, एक गोष्ट सांगतो जो शेतात काम करून कोठेही जातो त्याला तो अनुभव जगात कोणत्याही कामात उपयोगी पडतो असा माझा अनुभव आहे, शेतीची आवड इतकी आहे की आज माझ्या कुटुंबाची गावात 100 एकर जमीन आहे, अभिमान आहे मला माझ्या शेतकरी बापाचा, ज्याने मला लहानपणी शेतात कामाला लावले, म्हणुन त्याचा किती फायदा मला माझा व्यावसाय करताना होतो आहे हे फक्त मीच जाणतो,
सरांनी म्हटलेल्या उक्ती प्रमाणे फक्त शेतकरी डॉक्टर किंवा राजकारणी जिवंत राहतील हे अटळ सत्य आहे जगी सर्वांना जर सुखी राहायचे असेल तर शेतकऱ्यांना समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला गर्व आहे💪💯💯🙏
शेतकऱ्यावर बोलून तुम्हीं views मिळवले भाऊ.पण प्रत्येक्षात शेतकऱ्याची परिस्थीती खुप विदारक आहे. मी एक शेतकरी बापाचा मुलगा आहे. नौकरी लागली नाही म्हणून शेती करतोय.आणि शेती करतोय म्हणुन लग्न होत नाहीं. कारण शेती कमी आहे.आता शेती पण नको वाटते.
वस्तुस्थिती हीच आहे आपण दुसऱ्याचे अनुकरण करतो आणि अडचणीत येतो स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे, आजचा काळत शेतीही टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हाच पुढच्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या सुखी होतील👌👌
शेती करताना शेतकरी बुडेल की मोठा होईल हा विचार कधीच करत नाही.शेतकरी नेहमी त्याच्या कष्टावर भर देतो.परंतु हल्ली लोडशेडिंग,अस्थिर बाजारभाव,वाढती महागाई याला कंटाळला आहे. त्यात अनियमित पडणारा अवकाळी पाऊस.याला खुप कंटाळलाय शेतकरी त्यात मजूर टंचाई, शेतकर्याच्या मुलाला मुलगी कोणी देत नाही .दिलीच तर पहिली अट अशी असते आमची मुलगी शेतात काम करणार नाही.म्हणजे मुलींच्या घरचेच असे वागतात .मग मुली तेच धरून बसतात.पण सगळ्यानी एकच पीक घेऊ नये .बाजारपेठेत कुठला माल कमी,जास्त ,मार्केटमधे कशाला जास्त मागणी आहे हे कळलं पाहिजे.
शेतकऱ्यांना थोडं 4G/ 5G च्या जगात शिकुन पुढे जायला पाहिजे. कष्ट सगळीकडे सारखेच असतात. AC केबिनमध्ये बसून पण घाम फुटतो रोज आणि महिन्याच्या टारगेट बरोबर BP रोज खालिवर होतो.
फार छान आकाश तू आपल्या बोरखेडा गावाचं नाव आणि संस्कार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक शेतकऱ्याला अभिमानाची गोष्ट आहे खरा शेतकऱ्याला समजून घ्यायला पाहिजे तुझ्या व्हिडिओतून तू चांगला मार्गदर्शन केला आहे बोरखेडा वाशी यांना तुझा अभिमान आहे
भाऊ शेतकर्यांनी पिकवलेला मालाला हमीभाव मिळालाना मग सगळे शतकरयानचे पोर शेती करतील कुणाच्या मदतीची सुद्धा गरज येणार नाही भाऊ हा प्रयत्न तुम्ही शिकलेल्या शेतकर्यांच्या पोरांनी करावा धन्यवाद 🙏
खरच खूप छान विचार आहे दादा तुमचे... पण खरं सांगू का..आज शेतकऱ्याची सरकारने जी अवस्था केली ना ... त्यावरुन कोणत्याच शेतकऱ्याला वाटत नाही आपला मुलगा शेतकऱी बनावा..... प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपली जी परिस्थिती आपल्या मुलावर येऊ नये .... म्हणून सर्व नोकरीची अपेक्षा करतात...😢
आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांकडे सुद्धा smart device ale ahet त्यामुळे दिवभर data , reels यामुळे हळूहळू शहराचे ओढ लगली आहे .. शेती कश्ट मागे पडले आहे आणि जागा असली तरी ती विकणे plotting करणे , बिल्डर ल विकणे , असल्या गोष्टी चालू आहेत
मित्रानो शेती मद्ये खूप स्कोप आहे.....थोड डोकं चालवा....पारंपरिक शेती थोडी बाजूला ठेवून आधुनिक शेती कडे वळा.......मार्केट चा अभ्यास ठेवा..... नोकरी मद्ये 8 तास वेळ घालवता तेवढा वेळ मनापासून शेती मद्ये लावा.... शेतकरी ऐकणार नाही नोकरीवल्याला.....आणि हो मीपण शेतकरी आहे
आकाश भाऊ माझे वय 83 वर्ष अजूनही मी शेतात काम करीत आहे काम करायला माझ्या मुलांना सुद्धा या वयात सुद्धा काम करायला त्यांच्यापुढे असतो मला शेतीची अतिशय आवड आहे पण सध्या मजूर मिळत नाही सरकारने सर्व फुकट देण्यास सुरुवात केल्यामुळे मजूर लोक काम करायला उन्हात नको म्हणतात पण तसे शेतकऱ्यांना उन्हात काम करावे लागत आहे थंडी पाऊस उन्हाळा रात्री-अपरात्री शेतामध्ये काम करावे लागत आहे पण तो आनंद वेगळा
तुम्ही शेती वर बोलता पण तुम्ही स्वतः शेती करता का ? जर करत असाल तर चांगली गोष्ट आहे 👍🏻 आणि शेती करत नसाल तर तुमचा शेती वर बोलण्याचा काहीच फायदा नाही ...किती लोक सहमत आहेत माझ्या वाक्याशी👍🏻
दादा तुम्ही जे बोलतायेत ते फक्त ऐकायला गोड वाटत पण प्रत्यक्षात ते फार अवघड आहे हो स्वतः शेतीत जेव्हा तुम्ही काम करणार ना तेव्हा तुम्हाला कळेल का नको म्हणतात मुल शेती करायला अहो दहा हजार पगार वाला सुखी आहे पण शेतकरी नाही तुम्ही सुद्धा व्हिडिओ AC रूम मध्ये बसवून बनवला आहे शेतात नाही
मी सुभाष जेधे , मी थोड्याच कमेंट वाचल्या मित्रहो जो पर्यंत प्रत्येक युवक कष्ट प्रामाणिक करत नाही किंवा मी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असताना खूप युवकांना भेटलो व माझे अनुभव शेअर केले मी रोजगार हमीवर , विहिरीचा गाळ काढणे , खांदनी बांधणी उसाची , अशी नरीच काम करत या पदावर पोहोचलो , मित्रहो फक्त मराठा म्हणून नाही आज मी व्यवस्थित शटल आहे पण योग्य वयात खूप मेहनत केली व आता बर्याच लोकांसाठी मदत करत आहे व युवकयुवती यांनी व्यवसायासाठी काम करतोय व त्यासाठी बँकेमार्फत व्यवसाय कर्ज प्रकरणासाठी काम करतोय पण युवक पाहिजे तसा स्पोर्ट करत नाही ही शोकांतिका आहे
दादा तुम्ही बोलताय ते आयकायला बर वाटतय पण प्रतक्ष्यात शेतात पिकवलेल्या पिकाचा खर्च,नैसर्गिक आपत्ती,मिळणारा बाजारभाव यांचा एकदा अभ्यास करावा अस मला वाटतय.
सलाम दादा तुमच्या भाषणाला मी पण जळगाव जिल्ह्याचा एक बीएससी एग्रीकल्चर फार्मर आहे मी ही जी परिस्थिती सांगितली यापेक्षा खूप खराब की ची परिस्थिती शेतकऱ्यांची आहे गावात खूप काही मुलांकडे जमीन आहे पण गावातल्या व्यसना पाहि त्यांच्या आयुष्य त्यांनी बरबादी काढले आहे आणि शिक्षणाची परिस्थिती इतकी बोगस आहे की माध्यमिकचे शिक्षकाला काही शिकवता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कळतच नाही काही चांगले आहे की वाईट आहे त्यामुळे ते वाईट सवय लागत आहेत Hand up
वैचारिक किड्याचा जो कोणी संस्थापक आहे त्याने स्वतः बांधावर जाऊन पाहणी करावी, जेणेकरून बळीराजाची सत्यपरिस्थिती जगासमोर येईल, एखादी व्यक्ती स्वतःच्या स्टेज वर आणून त्याच मत घेणं वावगं ठरणार नाही.....
ज्या दिवशी शेतमालाची किंमत शेतकरी ठरवेल, त्या दिवशी शेतकरी जगात सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असतील.💥
ते कधीच होणार नाही आणी त्याचे स्वप्न बघणे म्हणजेच चंद्र प्रथ्वीवर आणण्यासाखे आहे त्या भाबड्या आशेवर बसू नका आपन काय पिकाचे हे माहीत नाही तोपर्यंत सुधारणारच नाहीत
एक छान पण न साकार होणार स्वप्न
He kadhich honar nahi
इथल्या व्यवस्थेला शेतकरी सुखीच होऊ द्यायचा नाही मुळ किडा.
मुळात याची गरजच नाही. आपण जे पिकवतो त्याला थोडा दम खाऊन विकणे ही kala karane
भाऊ लाज नाही वाटत पण भागत नाही शेतीत, बस आम्ही शेती चक्रातून बाहेर पडतो आहे ,,,पिढ्या गेल्या आमच्या शेती करण्यात ,,,,बाकी बांड्या मारणं खूप सोपं ,,असत
दादा मी पुण्यात राहून जन्माला येऊन माझं कॉम्पुटर sci शिक्षण असून सुद्धा मी एका कोरडवाहू शेतकरी नवऱ् निवडला अज तोच नवरा बागायतदार दार झालंय लग्ननतर मला पुण्यातल्या आयुष्य माहित आहेच मला शेतकऱ्याची पण आयुष्य जगायची उत्सुकता होती 👍🏻
👌
Super 👍
Great
Good
Mi computer engineering zalay mi pn sheti krtay
शेतकऱ्याच्या मुलांनी ब्रँड च्या मागे न लागता "शेतकरीच"हा एक ब्रँड आहे हे जाणून घेतले पाहिजे...! खूप छान मार्गदर्शन केले दादा. 👌👌👌👌धन्यवाद 🙏
मी ऑटोमोबाईल इंजिनियर असून शेती करत आहे. माझे वडील शेतकरीच आहेत.
मला अभिमान आहे मी व माझे वडील शेतकरी असल्याचा.
जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
आज पर्यंतचा सगळ्यात Top video
Confidence वाढवला दादा तुम्ही
आभारी आहे दादा Thanks
🐄🐃🌿🇮🇳🙏🏻❤️👌🔥🔥🔥🙇💯🕒
खूप वास्तव आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे..
मुलांनी जास्त शिकून कमी पगार घेण्यापेक्षा त्या शिक्षणाचा वापर आपल्या शेतीत केला तर कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही....💯
बाकी या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे....✨💯
Patl bhava आपल्याला
शेतकरी गरीब आहे. आणि गरीब च राहणार.. कोणताही कर्मचारी शेतकऱ्यांना खूप त्रास देते...
Bhai farming is deependent on market forces
मुलांमध्ये उसळत रक्त जाग करण्याचं काम तुमचा मानतील भावनांमधून व्यक्त केलंत सुंदर👏👏👏👌👌🤞
दादा माझे वडील शेतकरी आहेत माझी bsc agri झाली आहे . आणि पुढील शिक्षणासाठी इटली ला जाणार आहे, शेती साठी मला काही तरी शिकून काही तरी शेतकऱ्यांसाठी काही तरी मोठे काम करीन....💯💪🌱🌲🌾🌻
Naki
Best of luck
Italy saathi kashala
Bhau bsc agriculture hum berojgar hai 😅😅
Itli maddhe kont shikshan ghenar aahat tumhi
दादा..मी शेतकरी कुटुंबातून नाहीये. पण शेतकर्यांचा आणि त्यांच्या कष्टाचा नेहमीच आदर करते. माझे कित्येक मित्र मैत्रिणी शेतकरी कुटुंबातील होते, आहेत. तुमची तळमळ खरंच शेतकर्यांच्या आणि नोकरदार वर्गाच्या तरुणाईने ही जाणीवपुर्वक पहावी, ऐकावी व त्यातून प्रेरणा घ्यावी.
Ho khara aahe he
Maze vadil shetkari aahe
मस्त दादा ...तु खरच बोलला आपणच आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे.....तरच शेती टिकेल आणि शेतकरी पण...
एकच नंबर आपण शेतकर्यांच्या मुलानी या नेत्यांन मागे कुत्र्या सारखे फिरण्या पेक्षा आपल्या बापा सोबत शेतीत फिरलेले केव्हा hi चांगले......
No 1
100% Right
मी सर्वप्रथम या चॅनेलची मनापासून आभार मानतो कारण अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आज आम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला आणि दादा तुमचं मनापासून आभार की जे काय तुम्ही आज पूर्ण व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते खरच खूप काही गोष्टी घेण्यासारखा आहे आणि ही खरी वास्तविकता शेतकऱ्यांची आहे......
भाऊ तुम्ही एकदम खरं बोलले मी सुद्धा दुबई वरून जॉब सोडणार आहे तुमच्या व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं चे शेतीमध्ये आहे ते दुबई मध्ये सुद्धा नाही
Sodala ka job
!! आकाशाला भिडवणारे तुझे विचार मनामनामधे जन्म घेतील _ असे सुंदर व्याख्यान दिलेस आकाशबेटा 🚩जयभिमाशंकर 🚩
आज फक्त शेतीवरच आवलंबुन राहिल तर शेतकरी कुटूंबाला 2 वेळेसच जेवनही मिळत नाही 100% सत्य आहे
Satya aahe
Solar.pump.chr.bols
डोळ्यात पाणी आणलेस दादा खरोखर सत्य परिस्थीती आहे जोपर्यंत आजचा सुशिक्षित तरुण शेतीत उतरत नाही तोपर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाही...असो एक ना एक दिवस तरी येईल शेतकऱ्याचा की ज्यावेळी या देशातला अन्नदाता खरचं सुखी होईल🙏🙏अन्नदाता सुखी भव:🙏
Hii
Tu jato ka re shetat
If farming was so profitable then everyone would do that
मस्त दादा...तुमचे विचार बरोबर आहे. मला पण अभिमान आहे शेतकरी पुत्राचा.... आणि नक्कीच शेतकरी राज्य करेल जगावर..., आणि तो दिवस दुर नाही....
Ghgggggggyy hai ki wo
Yy
Yy
Yy
Yy
2 कारण आहे. आणि समाधान पण आहे🤝
१)शाळेत मास्तर लोकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सामाजिक शिक्षण पण द्यावं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण बियर बार मध्ये १५ -२२ वर्षाचे पोरं बिनधास्त दारू पीत बसतात काही लाजा नाही त्यांना.
२) मायबाप आजकाल लेकरांचा जास्तच लाड करीत आहे, अहो त्यांना रिकाम बसू देऊ नका, फावल्या वेळेत त्यांना शेतात घाला.
मग तेव्हा तुमची मेहनत त्यांना कळेल.
नाहीतर त्यांना शेती सोपी वाटून आपला बाप लय पैसे कमावतो असं वाटेल ..... शेतात कोंबा त्यांना.
अप्रतिम बोलला दादा तुम्ही ही खरच काळाची गरज आहे आज मुलं दहा आणि बारा हजाराच्या नोकरीसाठी बाहेर गावाला जातात आणि गावात दोन एकर शेती करू शकत नाही ही खूप मोठी वास्तविकता आहे दादा... मला अभिमान आहे मी स्वतः एम एस सी बी एड केलेले आहे तरी मी शेती करतोय आज मी सुखी आहे 🙏
मला पण शेती करायची आहे
तुझं बरय, तुझा बाप तुला शेती देतोय, आमचा बाप म्हणतो तु काम कर पैसे फक्त मला दे. कशी करायची शेती.
माझं अन् तुझंही ही असंच आहे दादा. उत्पादन जास्त झाले तर माझ्या वडिलांनी मला कधीच शाबासकी दिली नाही पण ज्यावेळी थोडं जरी उत्पादन कमी झाले तरी सगळे खापर माझ्यावर फोडल जातं तुझीच काहीतरी चुक झाली
अगदी सत्य परिस्थिती मांडली आकाश दादा❤️😘
मस्त दादा तुमचे विचार ऐकून अस वाटतंय शेतकरी असल्याची लाज नाही तर माज आहे
खरंच विचार बदलला पाहिजे सर्वांनी तरच बदल घडेल ..... खूप छान सर विचार आहेत तुमचे 👍
I am a MPSC post holder guy....( Assistant Engineer at PWD government of Maharashtra) I am not shy to work in my farm ....मी दररोज दुध काढतो घरी आल्यावर.
तुम्ही PWD वाले कोणाचं दूध काढता ते चांगले माहित आहे
भाऊ आपण शेतकऱ्यांना खूप दिलासा दिला त्यांना समजून घेतले, त्यांचे कष्ट त्यांची जीवनशैली बघितलेली असेल,अनुभवली असले,त्यांच्या मनाला स्फुल्लिंग दिले,त्यांचा आत्मविश्वास पुन्हां जिवंत केला त्याबद्दल खूप खूप आभार,आणि शेतकरी मुलांना शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण काम करा,शेती जगवा,जग जगवा,व आपण स्वावलंबी व्हा,व शेतीतले पॉईंट्स ओळखा, व शेतकरी हा ब्रँड बनवा या सर्व मार्गदर्शनाबद्दल आम्हीं आपले आभारी आहोत🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
खूप छान सर माहिती खूपच छान दिली सर .
पण खरा प्रॉब्लेम मुलाचं लग्नाचा आहे .तुम्ही मुलींना किव्हा मुलीचे वडिलांना उद्देशून सांगा.मुलींची खरी मानसिकता अशी झाली आहे की मुलाने पैसे नाही कमवले तरी चालेल पण त्यांना फक्त मज्या करायची असते नवरा बिचारा 8 तास कंपनीत कामाला जातो आणि त्या मुलीला दिवसभर fkt मोबाईल पाहिजे त्यांना सासू नको सासरे नको .प्रत्येक शेतकऱ्याकडेच त्याचे आई वडील असतात आणि नोकरी वल्या कडे नाही राहत म्हणून मुली म्हणतात की मुलगा काही का करेना पण bhayer पाहिजे.खरच खूप छान माहिती दिली.
तुम्ही जे बोललात ते 100% खर आहे दादा...
धन्यवाद भाऊ तुम्ही शेतकर्या बद्दल खुप छान बोललात एक शेतकरी
आपण आपल्या शेतकरी भावांची कर्मकहाणी स्पष्ट शब्दांत मांडली वास्तविक आहे.
पहिला काळ हा उत्तम शेती दुय्यम व्यापार कनिष्ठ नौकरी..आता येणारा काळही उत्तम शेतीच असेल 💐💐
खरोखर तुम्ही जे बोलले ते फक्त शेतकऱ्याच्या मुलाला समजू शकते .. आणि तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव पण आहे...👍🏻💯
भाई तुम्ही जे बोलत ते खर आहे, पण वास्तव वेगळाच आहे. मी विदर्भातील आहे आणी मी माझ्या आई - बाबांना काम सांगत नाही तर मला तुम्ही मार्गदर्शन करा असा बोलतो पण आमच्याकडे सर्रर् स पण लुटल्या जाते. (उदा. खत, बिजाई, किटकनाशके, ) इतकेच नाही तर शासकीय कामात सुद्धा लुटल्या जाते. मी नुसता बोलत नाही तर मी स्वतः शेती करतो. हे गोष्ट शेतकऱ्यांनाही व त्यांच्या मुलानासुद्धा समजला सुद्धा आहे पण पैसेवाले लोक छोट्या लोकांना दाबून टाकतात हो, आता तुम्ही मला म्हणाल की हा निगेटिव्ह आहे, पण तस नाही मी 3-4 वर्ष स्पर्धा परीक्षाच अभ्यास बंद करून मी शेती करत आहो, तेही पॉसिटीव्ह विचार करून आणी शेती करणार सोडणार नाही. पण भाई सर्व स्तरावरून शेतकऱ्यांना छडलं जाते त्यामुळे शिकणारा मुलगा शेतीकडे दुर्लक्ष करतो. आणी मी आहे न शेती करणार आणी ते चांगली शेती करणार , कारण मी पूर्ण निर्धार करून शेतीत उतरलो आहे. बाकी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले , काही मुलांच्या मनात नक्कीच परिवर्तन घडून येईल आणी संघटित होऊन त्यांना लुटणाऱ्यांचा सुद्धा विरोध करतील अशी आशा करतो.
एवढे भारी विचार ऐकून आस वाटतंय मी पण शेती करावी
अप्रतिम video... खूप छान अणि अभिमान वाटला कुणी तरी शेतकरी वर्गाचे विषय मांडले..
आसेच व्हिडिओ बनवत जा
मी हया शेवा तुम्ही देता एक मार्गदर्शन द्वारे
ह्यातून आमी खूप शिकतो
धन्यवाद
दादा खरो खर चांगल बोललात जर आधी शेतकऱ्याच्या पोरांनी आई बापाला शेतीला मदत केली ना तर खरच शेतीला वेगळा दार्जा मिळल पण शेतकऱ्याच पोरग साहेबां च्याच गाडी मग फिरत ही खरी शोकांतिका आहे आज चाललेली खरी परस्थिती आहे ही 🙏🏻🙏🏻🙏🏻
हृदयस्पर्शी तुमचे विचार आहेत. वैचारिक चॅनलचे धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले. शेतकरयाच्या मुलांनी हा विडीओ ऐकावा व शेताकडे वळावे ही विनंती. हे केले तरच अन्न दाता सुखी भव हे प्रत्यक्षात आणता येईल. धन्यवाद आपण अगदी तळमळीने महत्त्वाचा विषय मांडला त्यासाठी
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव हा शेतकऱ्यांनाच् ठरवता आला पाहिजे....यासाठी प्रयत्न करतोय दादा तीन वर्ष झालीत....तुम्ही पण प्रयत्न करा जर जमेल तर....जर हे सत्यात उतरले...तर मग बघा सगळे शेतकर्याचि पोरं शेतीच करणार...
शेतकर्यांचा विचार केल्या बद्दल धन्यवाद दादा..
पण खूप वाईट परिस्तिथी आज शेतकऱ्यांची अाहे
शेतकर्यांच्या मालाला भाव आला की सरकार माल बाहेरच्या देशातून आयात करते. खतांचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेले भाव, दरासाठी अडून बसलेले दलाल, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहेत.
माझा आदर्श माझे वडील आहेत, कारण घरात येणार एक एक पैसा घामाचा आहे, आणि म्हणून आज लाखाची नोकरी करून जो पगार येतो, तो माझ्या बापाच्या घामच्या पैशाची बरोबरी नाही करू शकत🤗. तो आनंदच वेगळा आहे !
माय बापाची मेहनत आणि काल्या मातीची कृपा ह्याच्या जोरावर आयुष्यात पुढे जाता आल🙏
म्हणुन शेतकऱ्यानच्या मुला मुलींना एवढंच सांगतो की आयुष्यात किती पण मोठे व्हा, पण काळया आईला, आणि आपल्या कष्टाळू आई बापाला विसरू नका , आणि लाज नका वाटू देऊ त्यांची कधी🙏
शेतकरी एक दिवस नक्कीच या जगावर अधिराज्य गाजवणार दादा आणि तो दिवस दूर नाहीये✌️👑... AGRICOS👑😎
खूप छान message दिलायेस भावा____ तुझ्या मुळ शेती चं चांगलच महत्त्व समजल.😇
दादा आहे सगळं खरं आहे पण आजची परिस्थिती पाहून आमच्या शेतकरी बापच सांगतोय की बाळा तू शेती करू नकोस मालक होण्यापेक्षा नोकर हो हे वास्तव आहे आज चे
खुप मस्त दादा, शेतीला glamour , प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, या मताशी सहमत👍👍
दादा....अगदी बरोबर आहे तुझे विचार शेतकरी हा राजा आहे आणि राजाच राहिला पाहिजे .
मन अगदी भरून आले... खुपचं अभिमान आहे आम्हाला तुम्ही आमच्या खानदेशातील तसेच शेतकरी पुत्र असून आम्हाला मार्गदर्शन करत आहात असेच मार्गदर्शन पुढे पण तुमच्या व्हिडिओतून आम्हाला प्राप्त होईल अशी आशा करतो,तुमच्यासारखे शेतकरी पुत्र असले,तर नक्कीच दादा शेतकरी या जगावर आधीराज्य करणारच... असेच व्हिडिओ आणि तुमचे मार्गदर्शन आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना आवर्जून सांगतील कि शेतकऱ्याच्या मुलाची जबाबदारी काय आहे, आणि नेमके सु:ख कशात आहे हे लक्षात आणून देतील.... 🙏धन्यवाद दादा 🙏मनःपूर्वक आभारी आहे या शेतकरी पुत्रांचा🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आल दादा...एक एक शब्द खरा आहे ☺️
आज मी पण सेटल आहे, पण जेव्हा गावी जातो तेव्हा शेतात काम करतो,
ट्रॅक्टर चालवतो,
एक गोष्ट सांगतो जो शेतात काम करून कोठेही जातो त्याला तो अनुभव जगात कोणत्याही कामात उपयोगी पडतो असा माझा अनुभव आहे,
शेतीची आवड इतकी आहे की आज माझ्या कुटुंबाची गावात 100 एकर जमीन आहे,
अभिमान आहे मला माझ्या शेतकरी बापाचा, ज्याने मला लहानपणी शेतात कामाला लावले, म्हणुन त्याचा किती फायदा मला माझा व्यावसाय करताना होतो आहे हे फक्त मीच जाणतो,
आमची 10 गुन्ठे पण नाही, जॉब मध्ये महिन्याचे 10000 कमावताना काय हालत होते ते आम्हालाच माहित.
हे दादा तु शेतकर्यासाठी काळजाला हात घातलाय खरच सत्य परीथीती आहे शेतकरी बाप काय आसतौ ते कळुध्या या नैकरदाराला
हो शेतकरी माझा राजा ...आणी तो असायलाच पाहीजे...👏👏👏🌹🌹🌹
तुमचे विचार खूप चांगले आहेत.....पण असुदयात हो एक दिवस आपला शेतकऱ्यांचा नक्की येणार.
शेतकरीच शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही तो पुणे मुंबई वाला बघतो मग कसे होणार
सरांनी म्हटलेल्या उक्ती प्रमाणे फक्त शेतकरी डॉक्टर किंवा राजकारणी जिवंत राहतील हे अटळ सत्य आहे जगी सर्वांना जर सुखी राहायचे असेल तर शेतकऱ्यांना समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला गर्व आहे💪💯💯🙏
शेतकऱ्यावर बोलून तुम्हीं views मिळवले भाऊ.पण प्रत्येक्षात शेतकऱ्याची परिस्थीती खुप विदारक आहे. मी एक शेतकरी बापाचा मुलगा आहे. नौकरी लागली नाही म्हणून शेती करतोय.आणि शेती करतोय म्हणुन लग्न होत नाहीं. कारण शेती कमी आहे.आता शेती पण नको वाटते.
जावदे भावा, होईल नको काळजी करूं😅😅
Hi
भाऊ सगळेच दिवस सारखे नसतात.
बरोबर.. शेतकऱयाला साधी ijjat👍पण kuni करत नहीं.. आम्ही दोघी niradhar👍बहिणी शेती करतो.. पण खूप tras
@@suchibidkar7960 ताई नाळ मातीशी आहे.जे इज्जत करत नाहीत त्यांची एक दिवस नक्की माती होणार
शेती करणारा व्यक्ती गरीब पण शेतमाल विकणारा व्यक्ती श्रीमंत हे विकसनशील देशांचं शेतीचं गणित आहे.
वस्तुस्थिती हीच आहे आपण दुसऱ्याचे अनुकरण करतो आणि अडचणीत येतो स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे, आजचा काळत शेतीही टिकून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हाच पुढच्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या सुखी होतील👌👌
भाऊ बरोबर आहे पण दुधाचा भाव 2 वाढला पण पशुखाद्य 400 ने महागल... 🙏
दादा सलाम तुमच्या वकृत्वाला व विचारांना अभिमान आहे मला शेतकरी चा मुलगा असल्याचा...
शेती करताना शेतकरी बुडेल की मोठा होईल हा विचार कधीच करत नाही.शेतकरी नेहमी त्याच्या कष्टावर भर देतो.परंतु हल्ली लोडशेडिंग,अस्थिर बाजारभाव,वाढती महागाई याला कंटाळला आहे. त्यात अनियमित पडणारा अवकाळी पाऊस.याला खुप कंटाळलाय शेतकरी त्यात मजूर टंचाई, शेतकर्याच्या मुलाला मुलगी कोणी देत नाही .दिलीच तर पहिली अट अशी असते आमची मुलगी शेतात काम करणार नाही.म्हणजे मुलींच्या घरचेच असे वागतात .मग मुली तेच धरून बसतात.पण सगळ्यानी एकच पीक घेऊ नये .बाजारपेठेत कुठला माल कमी,जास्त ,मार्केटमधे कशाला जास्त मागणी आहे हे कळलं पाहिजे.
बरोबर आहे तुझ आकाश proud of you🙏
एक एक शब्द अगदी बरोबर बोलले दादा!
आजची पिढी खरचं स्वतच्या आई बाप्पाच्या कष्टाची जाणीव नाही. दखल घेत नाही.
मी १ गाईपासुन ६ केलत्या नंतर १च राहीली पुन्हा सुरुवात केली आता ३ गाई केल्या २०२९ मधे आपन ५१ गाईंचा मालक असनार आहे जेव्हा दुध ६०रु लीटर असेल कमीतकमी
विषयाची मुद्देसूद मांडणी करून आजचे वास्तव तुम्ही या पिढीला सांगितले दादा, शेतकरी काय करतोय आणि आता काय करायला पाहिजे याचा उलगडा झाला
शेतकऱ्यांना थोडं 4G/ 5G च्या जगात शिकुन पुढे जायला पाहिजे.
कष्ट सगळीकडे सारखेच असतात.
AC केबिनमध्ये बसून पण घाम फुटतो रोज आणि महिन्याच्या टारगेट बरोबर BP रोज खालिवर होतो.
फार छान आकाश तू आपल्या बोरखेडा गावाचं नाव आणि संस्कार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक शेतकऱ्याला अभिमानाची गोष्ट आहे खरा शेतकऱ्याला समजून घ्यायला पाहिजे तुझ्या व्हिडिओतून तू चांगला मार्गदर्शन केला आहे बोरखेडा वाशी यांना तुझा अभिमान आहे
Dada tumche vichar khup great aahet pn zaly as shetkari mulanna muli milne khup motha problem zalay tyamul pratyekala iccha nstana keval lagnasathi tri ek job ghyava lagtoy nytr konachi iccha aahe nokar mhanun aayushha bhar jgne...jyachyakde jada sheti aahe aahe tyach thik aahe pn kmi shetivale mulanchi dvidha mnstithi zaliy job krava ki sheti karn shevti lagnacha prashn yetoy aaibap tri kuthun muli bghun denar .....maf kra sir pn reality aahe .....🙏
भाऊ शेतकर्यांनी पिकवलेला मालाला हमीभाव मिळालाना मग सगळे शतकरयानचे पोर शेती करतील कुणाच्या मदतीची सुद्धा गरज येणार नाही भाऊ हा प्रयत्न तुम्ही शिकलेल्या शेतकर्यांच्या पोरांनी करावा धन्यवाद 🙏
👌🙏
हमीभाव म्हणजे काय
@@jitendrapol4728 म्हनजे प्रत्येक शेतीमालाला त्याचा फिक्स भाव जस की एक पेनची किंमत पाच रुपये आहे तसे शेतकर्यांच्या मालाचे भाव पन फिक्स पाहिजे 🙏
शाळे पासून च शेतीशिक्षण दिले पाहिजे.मुलांनी श्रमदान करून एकमेकांना च मदत केली पाहिजे.
खरच खूप छान विचार आहे दादा तुमचे... पण खरं सांगू का..आज शेतकऱ्याची सरकारने जी अवस्था केली ना ... त्यावरुन कोणत्याच शेतकऱ्याला वाटत नाही आपला मुलगा शेतकऱी बनावा..... प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपली जी परिस्थिती आपल्या मुलावर येऊ नये .... म्हणून सर्व नोकरीची अपेक्षा करतात...😢
खूप खूप छान ❤️❤️
तुम्ही सांगता ते बरोबर आहे
मलाही दुध व्यवसाय करायचा आहे पण घरचे विरोध करतात
शेतातून ताटात, थेट शेतकरी ते ग्राहक हा प्रथम उपाय माझ्या कुवतीनुसार
आपल्या कार्याला सलाम ❤️🔥
आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांकडे सुद्धा smart device ale ahet त्यामुळे दिवभर data , reels यामुळे हळूहळू शहराचे ओढ लगली आहे .. शेती कश्ट मागे पडले आहे आणि जागा असली तरी ती विकणे plotting करणे , बिल्डर ल विकणे , असल्या गोष्टी चालू आहेत
खरच खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 🙏🙏
शेती हा कायम तोट्याचा व्यवसाय आहे.
कॅमोडिटी सेवा .
मद्यपी, गावातील राजकारण तरुणाईचा नाश
करत आहे.
निरुपयोगी भाषण .
मुळात शेतकरी स्वतः च्या मुली शेतकरी मुलांना देत नाहीत हे भयानक वास्तव आहे.
बरोबर आहे ही सध्या सत्य परिस्थिती झाली आहे.
Ka bare ???
👍👍
मित्रानो शेती मद्ये खूप स्कोप आहे.....थोड डोकं चालवा....पारंपरिक शेती थोडी बाजूला ठेवून आधुनिक शेती कडे वळा.......मार्केट चा अभ्यास ठेवा..... नोकरी मद्ये 8 तास वेळ घालवता तेवढा वेळ मनापासून शेती मद्ये लावा.... शेतकरी ऐकणार नाही नोकरीवल्याला.....आणि हो मीपण शेतकरी आहे
🔥 Ekdam 🔥 Mast 🔥 Vichar 🔥 Aahet 🔥 Tumhe 🔥 Bhaiya 🔥🔥
आकाश भाऊ माझे वय 83 वर्ष अजूनही मी शेतात काम करीत आहे काम करायला माझ्या मुलांना सुद्धा या वयात सुद्धा काम करायला त्यांच्यापुढे असतो मला शेतीची अतिशय आवड आहे पण सध्या मजूर मिळत नाही सरकारने सर्व फुकट देण्यास सुरुवात केल्यामुळे मजूर लोक काम करायला उन्हात नको म्हणतात पण तसे शेतकऱ्यांना उन्हात काम करावे लागत आहे थंडी पाऊस उन्हाळा रात्री-अपरात्री शेतामध्ये काम करावे लागत आहे पण तो आनंद वेगळा
भावा खरच शेतकर्यांबद्दल जी तळमळ आहे आणि तरुण पिढीला कसे पुढे जाता येईल अशी जी माहिती मांडली त्याबद्दल धन्यवाद 🙏
तुम्ही शेती वर बोलता पण तुम्ही स्वतः शेती करता का ? जर करत असाल तर चांगली गोष्ट आहे 👍🏻 आणि शेती करत नसाल तर तुमचा शेती वर बोलण्याचा काहीच फायदा नाही ...किती लोक सहमत आहेत माझ्या वाक्याशी👍🏻
दादा तुम्ही जे बोलतायेत ते फक्त ऐकायला गोड वाटत
पण प्रत्यक्षात ते फार अवघड आहे हो
स्वतः शेतीत जेव्हा तुम्ही काम करणार ना तेव्हा तुम्हाला कळेल का नको म्हणतात मुल शेती करायला
अहो दहा हजार पगार वाला सुखी आहे पण शेतकरी नाही
तुम्ही सुद्धा व्हिडिओ AC रूम मध्ये बसवून बनवला आहे शेतात नाही
Brobar
मी सुभाष जेधे , मी थोड्याच कमेंट वाचल्या मित्रहो जो पर्यंत प्रत्येक युवक कष्ट प्रामाणिक करत नाही किंवा मी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असताना खूप युवकांना भेटलो व माझे अनुभव शेअर केले मी रोजगार हमीवर , विहिरीचा गाळ काढणे , खांदनी बांधणी उसाची , अशी नरीच काम करत या पदावर पोहोचलो , मित्रहो फक्त मराठा म्हणून नाही आज मी व्यवस्थित शटल आहे पण योग्य वयात खूप मेहनत केली व आता बर्याच लोकांसाठी मदत करत आहे व युवकयुवती यांनी व्यवसायासाठी काम करतोय व त्यासाठी बँकेमार्फत व्यवसाय कर्ज प्रकरणासाठी काम करतोय पण युवक पाहिजे तसा स्पोर्ट करत नाही ही शोकांतिका आहे
भाऊ शेतीत पैसा नाही म्हणून त्याला इज्जत नाही. अर्थशास्त्र असं शिकवत ज्या धंदयात सर्वात जास्त धोका त्या धंदयात सर्वात जास्त नफा. पण शेतीत उलट आहे 🙏🏻
शेतकऱ्याने शेती नाही तर शेती ने शेतकरी मोठा केलाय...! लाजवाब 🔥🔥🌿🌿❤️
तुझा गोष्ट बरोबब आहे दादा...
Bhava man jinklas ❤💯🔥
खरंच शिकलेल्या मुलांनी आणि मुलींनी शेतीकडे वळले पाहिजे...
खूप खूप धन्यवाद सर. मला शेती नाही पण तुमच्या आशीर्वादाने मी पण contract कन्ट्रा क, ठोका, बेस वर यस्ववी शेती करतो. ते ही कम खर्चा . ओम नः म शिवाय
दादा तुम्ही बोलताय ते आयकायला बर वाटतय पण प्रतक्ष्यात शेतात पिकवलेल्या पिकाचा खर्च,नैसर्गिक आपत्ती,मिळणारा बाजारभाव यांचा एकदा अभ्यास करावा अस मला वाटतय.
Right bro
सलाम दादा तुमच्या भाषणाला
मी पण जळगाव जिल्ह्याचा एक बीएससी एग्रीकल्चर फार्मर आहे मी ही जी परिस्थिती सांगितली यापेक्षा खूप खराब की ची परिस्थिती शेतकऱ्यांची आहे गावात खूप काही मुलांकडे जमीन आहे पण गावातल्या व्यसना पाहि त्यांच्या आयुष्य त्यांनी बरबादी काढले आहे आणि शिक्षणाची परिस्थिती इतकी बोगस आहे की माध्यमिकचे शिक्षकाला काही शिकवता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना कळतच नाही काही चांगले आहे की वाईट आहे त्यामुळे ते वाईट सवय लागत आहेत
Hand up
खर आहे दादा पण मुळात आपल्या बापालाच वाटत नाही की माझ्या मुलाने शेती करावी.
शेतकरी हा खरा राजा आहे
दादा शब्दच नाही काही बोलायला 👏🔥🔥🔥🔥
Thank you वैचारिक किडा..... बेस्ट thing happened to me that UA-cam suggested me video from this channel
माझी वैचारिक किडा या चैनलला विनंती करतो की जे पाहुने येतात त्याचा स्थानिक पत्ता देत जावा..🙏
वैचारिक किड्याचा जो कोणी संस्थापक आहे त्याने स्वतः बांधावर जाऊन पाहणी करावी,
जेणेकरून बळीराजाची सत्यपरिस्थिती जगासमोर येईल, एखादी व्यक्ती स्वतःच्या स्टेज वर आणून त्याच मत घेणं वावगं ठरणार नाही.....
दादा खूप सुंदर बोलला तुम्ही मी पण शेतकरी आहे पण आता अशी कंडिशन झाली आहे शेतकरी आहोत हा मोठा गुन्हा आहे असं वाटतं
भाऊ निसर्गाच्या अनियमिततामुळे शेती loss मध्ये आहे....👎
मी पण एक कृषी पदवीधर आहे. आम्ही खूप लोकांना सांगून थकलोय. पण ......
एकदम बरोबर दादा ....आजच्या काळात शेतकरी असे एकच क्षेत्र भृष्टाचारमूक्त आहे ...शेतीचा अभिमान वाटला पाहिजे...