सर्वांना कर्ज माफी मिळली पाहिजेत महा विकास आघाडी सरकारच्या काळात खरोखर कर्जमाफी मिळाली होती या बीजेपी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कोणीही कर्जमाफी दिली नाही प्रत्येक गावोगाव दोन-तीन शेतकरी कर्जमाफी पात्र झाली होती खरी कर्जमाफी ही उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली. हे विसरुन चालणार नाही.
भाजप ने एकदा कर्ज माफी दिली होती, उद्धव ठाकरे ज्याला काय बोलावं हे कळत नाही, राज्यकारभार कसा करावा हे कळत नाही, सत्तेसाठी हिंदू विरोधी भूमिका घेतली असा माणुस जो दुसर्याच् ऐकून वागतो, स्वतःचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही तो काय शेतकरी हिताचे निर्णय घेणार.🚩🚩
सर्व सर्व सर्व राजकारण्यांचा सुपडा साफ करा मतदानावर बहिष्कार टाका कारण कोणी आलं तरी आपली झोळी भरायला आणि दुसऱ्याचे घर फोडायला दुसरे काहीही करत नाही राष्ट्रपती राजवट लागू द्या चालते शेतकरी खुश आहेत
ज्ञानेश्वर भाऊ..... कर्ज माफी मध्ये दोन लाख रू थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली परंतु ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्जाची रक्कम दोन लाखांच्या वर होती त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले..... त्यांचें देखील दोन लाख रू माफ करायला काय हरकत होती? कृपया आपण या मुद्यावर आवाज उठवावा ही विनंती.
मी महायुती ला मत देईल कारण बोल बच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कर्ज माफी २०१८ मिळाली नाही, महाराष्ट्रातील कोणत्याच शेतकऱ्याला मिळाली नाही
काही जरी झाले . तरी कर्ज माफी झाली तरच महायुती ला मतदान नाही. तर नोटा ला मतदान. पण महा विकास आघाडी ला मतदान नाही. व युती सरकार ला पण मतदान करणार नाही . 😅😅😅😅😅
हे काय देणार ही नाहीत आणि सत्तेत राहणारही नाहीत,,,,दादा मनले विधवांना अपंगाना दिड हजार देणार अहो हे तर अगोदर च जाहीर केलेले आहे दिड हजार येतातच की मघ डबल तेच सांगत आहेत,,,
ह्या सरकारने विमा कंपनीला राशी आजुन दिले नाही त्यामुळे शेतकऱ्याला विमा अनुदान मिळाला नाही हे च कारण आहे शेतकरी नक्कीच या सरकारचा विचार करणार शेतकऱ्यांनी जागरुक होणे गरजेचे आहे लोकसभात जो चमत्कार दाखवेल
शेतकरी कर्ज माफी, शेती मालाला हमी भाव, हे दयाच सोडुन जे आम्ही मांगीतले नाही ते देताय... याच उत्तर शेतकरी निवडणुकीतून नक्की देतील... जय जवान जय किसान..🚩
मागे एकदा शेतकऱ्यांना वीज बिल माफ म्हणून सत्ता मिळवली कांग्रेस आणि राष्ट्रवादी ने नंतर त्यांनी सांगितले ते शक्य नाही दाभाडी झालेली आहे, आताही फक्त सत्तेसाठीच करतील.शंकेला खुप वाव आहे.जुने खेळाडू आहेत भरोसा नाही ज्ञानूदादा.
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र...
या सरकारने " शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी " देण्याऐवजी शेवटी तोंडाला पाने पुसायचेच काम केले आहे.... आता यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकार विरोधात प्रचार करा.... परत कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांना असे मुर्खात काढायचे काम केले नाही पाहिजे....🙏
माझ्या आईच्या नावावर 22000 कर्ज होते 2016 मध्ये थकीत गेले होते ते ते 2033 पद माफ झाले नाही हे किती खोटं बोलतात सरकारचे लोक अक्षरशः ते कर्ज सेटलमेंट मध्ये 32 हजार रुपये भरावे लागले ते मला हे नुसता बुच्चन मारणारे सरकार आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेने ओळखून घ्यावे सरकार कोणतेही असो ते शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी पाहिजे एका बॅग चे 1200 विकत घ्यायला लागतील सरकीच्या खताची गोणी 1600 ते 1800 ला घ्या लागती नुसते म्हणते ते कर्जमाफी करू कशाची कर्जमाफी करणारे हे सरकार
बँकेत जनधन खात उघडलेले आहे त्याचं काय त्यावर विमा भेटतो कर्ज भेटते जनधन खात्यात मृत्यू पावले त्या कुटुंबाला मदत मिळालेली नाही जन्मताना खात हे जनतेला फसवणूक झाली जनधन खात्यामध्ये दोन लाख मिळणार होते कुठे गेले ते
शेतकरी कर्ज माफी झाली च पाहिजे अन्यथा सरकार कोसळनार
अगदी बरोबर बोललं सर यांनी जर कर्ज माफी नाही केले तर सरकार निवडून येणार नाही शेतकर्यांन मध्ये तीवर नाराजी आहे
सर्वांना कर्ज माफी मिळली पाहिजेत महा विकास आघाडी सरकारच्या काळात खरोखर कर्जमाफी मिळाली होती या बीजेपी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कोणीही कर्जमाफी दिली नाही प्रत्येक गावोगाव दोन-तीन शेतकरी कर्जमाफी पात्र झाली होती खरी कर्जमाफी ही उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाली. हे विसरुन चालणार नाही.
2018.samrudhi.mahamargachy.kahi.kharidya.baki.ahe.tya.kastakarach.kay.hETA.sanga.
अगदी बरोबर आहे
कर्ज माफी झाली नाही तर सरकार परत नाही येणार 100%अजून वेळ आहे सरकार कडे
शेतकरी मित्रांनो कर्ज माफ नाही केलेत येणार्या विधानसभेला यांची जागा दाखवून देऊ जय जवान जय किसान
👌
संपूर्ण शेतकर्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजेत नाहीतर सरकार पाडा
सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण कर्जमाफी साठी आग्रह धरावा
बरोबर आहे कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे भाजप सरकार पडलं पाहिजे
पीककर्ज माफी झाली नाही तर लोकसभेत झस केल तस विधानसभेत करू जय महाराष्ट्र
कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर BJP ला मत नाही
अगदी बरोबर बोललात भा ऊ सरकार ने कर्जमाफी करा अन्यथा सत्तेतून बाहेर पडावं
सरसकट कर्ज माफी एकमेव पर्याय नाहीतर सरकार जानार
Bjp ने केली पाहिजे होती कर्ज माफी
उध्दव ठाकरे 1 नंबर शेतकरी सरकार
भाजप ने एकदा कर्ज माफी दिली होती, उद्धव ठाकरे ज्याला काय बोलावं हे कळत नाही, राज्यकारभार कसा करावा हे कळत नाही, सत्तेसाठी हिंदू विरोधी भूमिका घेतली असा माणुस जो दुसर्याच् ऐकून वागतो, स्वतःचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही तो काय शेतकरी हिताचे निर्णय घेणार.🚩🚩
कर्ज माफी नाही तर बीजेपी ला मतदान नाही 🙏🙏🙏
एक घोषणा करा कर्ज माफी घोषणा करा नाहीतर राजीनामा द्या
शेतकरी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार पाडू
कर्ज माफी पाहिजे
🙂एक नंबर ज्ञानेश्वर भाऊ चांगलीच खोलून मारली मोदी नव्हता पाहिजे आणि हे सरकार बी नाही पाहिजे 🥺शेतकऱ्यासाठी काय कुड करण#😠💣##
खरात साहेब शेतकऱ्यांच्या व्यथा सविस्तर मांडल्याबद्दल तुमचे धन्यवाद
शेतकर्यांनी लोकसभेला जशी ऐकजुट दाखखवली तशीच ऐकजुट विधानसभेला पन दाखुन द्याची आहे शेतकरी काय करु शकतो कर्ज माफी नाही तर सरकार पन नाही
कर्जमाफी झाली पाहिजे नाही तर सरकार पडणार
शेतकऱ्याची दिशाभूल करणारा सरकार आहे
कर्जमाफी नाही झाली तर सरकार पडणार
सर्व सर्व सर्व राजकारण्यांचा सुपडा साफ करा मतदानावर बहिष्कार टाका कारण कोणी आलं तरी आपली झोळी भरायला आणि दुसऱ्याचे घर फोडायला दुसरे काहीही करत नाही राष्ट्रपती राजवट लागू द्या चालते शेतकरी खुश आहेत
सरसकट शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर सरकार कोसळणार .
शेतकरी कर्ज माफ तर ते आमदार . नाही देत तर घरी बसवा.आणि शेतकरी पुत्राला विधानभवनात पाठवा.
कर्ज माफी नाही तर मतदान नाही
कर्जमाफी नाही करती तर बीजेपी ला मतदान पण नाही 😂😂😂
ज्ञानेश्वर भाऊ..... कर्ज माफी मध्ये दोन लाख रू थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली परंतु ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्जाची रक्कम दोन लाखांच्या वर होती त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिले..... त्यांचें देखील दोन लाख रू माफ करायला काय हरकत होती? कृपया आपण या मुद्यावर आवाज उठवावा ही विनंती.
कमळाबाई ने कर्ज माफी केली तरच शेतकरी मतदान करणार नाहीतर तुम्ही कमला पडणार 😊
कमळाबाई वर तंगङया करायच्या पीककर्जमाफ केल नाही तर
😂😂 right aushadhala शिल्लक नाहीं ठेवायचे यांना
ज्ञानेश्वर भाऊ कांदा निर्यात शुल्कावर राज्य सरकार बोलत नाही यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीजीपीचा पराभव १०० टक्के होणार
मायबाप शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा नाहीतर तुमच्या सरकार कोरा करणार
BJP ला मी आणि माझ्या घराच मतदान देणार नाही शेतकरी म्हणुन
मी महायुती ला मत देईल कारण बोल बच्चन, अर्धवटराव उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कर्ज माफी २०१८ मिळाली नाही, महाराष्ट्रातील कोणत्याच शेतकऱ्याला मिळाली नाही
दोन्ही सरकारच्या काळात कर्ज माफी झाली नाही नोटा ला मतदान
कर्ज माफी झाल्यावर करता का?
मी ही b j p la मतदान करणार नाही
@@S.V.Deshmukhअगदीच बरोबर बोललात माझे देखील कर्ज माफ नाही केले आघाडी सरकार ने
शेतकरी करज माफी दिली तरच सरकार येईल नसता सरकारच काही खर नाही
कर्ज माफी झाली पाहिजे
शिंदे फडणवीस पवार या सरकारचा नेसताना बुक करून टाकू
सरकार पीकविमा भरते किती शेतकऱ्यांना मिळते किती यावर व्हिडीओ बनवा सर
काही जरी झाले . तरी कर्ज माफी झाली तरच महायुती ला मतदान नाही. तर नोटा ला मतदान. पण महा विकास आघाडी ला मतदान नाही. व युती सरकार ला पण मतदान करणार नाही . 😅😅😅😅😅
सरसगट कर्ज माफी
कर्ज माफी झाली तर ठीक ,नाही तर महा युती भावपूर्ण श्रधदांजली
एकदम बरोबर कर्ज माफी झाले पाहीजे
BJP सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे
हे काय देणार ही नाहीत आणि सत्तेत राहणारही नाहीत,,,,दादा मनले विधवांना अपंगाना दिड हजार देणार अहो हे तर अगोदर च जाहीर केलेले आहे दिड हजार येतातच की मघ डबल तेच सांगत आहेत,,,
कर्ज माफी नाय झाली सरकार पडायचं
कर्ज माफी झालिच पहिजे,
ह्या सरकारने विमा कंपनीला राशी आजुन दिले नाही त्यामुळे शेतकऱ्याला विमा अनुदान मिळाला नाही हे च कारण आहे
शेतकरी नक्कीच या सरकारचा विचार करणार
शेतकऱ्यांनी जागरुक होणे गरजेचे आहे
लोकसभात जो चमत्कार दाखवेल
कर्जमाफी झाली नाही तसेच सरकार पाडा
असेच आक्रमक व्हा शेतकर्यसाठी
कर्जे माफ करा नाहीतर सरकार पडणार
पाटील खुप छान बोलता तुम्ही 🎉🎉🎉
कर्ज माफी मागतो आहे अरे बेकुब सरकारने वेड्यात कडत आहे शेतकरी तुम्हाला महाराष्ट्र राज्य मध्ये....दाखवील
तुम्ही बोलताय ते माझ्या मनातल खरच खरात साहेब,,,भपक,,,अगधी बरोबर
शेतकरी कर्ज माफी, शेती मालाला हमी भाव, हे दयाच सोडुन जे आम्ही मांगीतले नाही ते देताय... याच उत्तर शेतकरी निवडणुकीतून नक्की देतील... जय जवान जय किसान..🚩
शेतकऱ्याला खरंच कर्जमाफी पाहिजे
पहीले कर्ज माफी करा
भाऊ हे सरकार डबल येनार नाहि
संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे.
100% शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही केले ,तर सरकार पडणार,जय जवान जय किसान
नमो.चा.एकही.रुपया.मिळाला.नाही
चांगली माहिती भूमिका श्रेष्ठ.
मागे एकदा शेतकऱ्यांना वीज बिल माफ म्हणून सत्ता मिळवली कांग्रेस आणि राष्ट्रवादी ने नंतर त्यांनी सांगितले ते शक्य नाही दाभाडी झालेली आहे, आताही फक्त सत्तेसाठीच करतील.शंकेला खुप वाव आहे.जुने खेळाडू आहेत भरोसा नाही ज्ञानूदादा.
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र...
दादा ची बॅग दिसते जनतेच्या पुढे फक्त आता काहीच काम करू शकत नाही फक्त बोलतो पोपटा वणी
सरसकट सातबारा कोरा केला तरच बि जे पीच
खर आहे नाही तर लय अवघड होईल
महाराष्ट्र एकूण शेतकरी कर्ज किती आहेत
या सरकारने " शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी " देण्याऐवजी शेवटी तोंडाला पाने पुसायचेच काम केले आहे.... आता यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकार विरोधात प्रचार करा.... परत कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांना असे मुर्खात काढायचे काम केले नाही पाहिजे....🙏
2011 पासून ते आज पर्यंत एकही वेळ कर्ज माफी झाली नाही आणि पुरोउसानपर मदत केली नाही.
नुसता नावाला दुष्काळ लाभ कायच नाही,,बैंकवाले घरी येत आहेत कर्ज भरा मनुन
लाडली बैल योजना नको कर्ज माफी हवी
कर्ज माफ नाही तर बिजेपिला घरी बसवु
कर्ज माफ करा बाबा
मि शेतकरी म्हणून सांगतो कर्ज माफ झाले नाही तर बिजेपिला घरी बसवु
Karj mafi nahitar vot nahi
माझ्या आईच्या नावावर 22000 कर्ज होते 2016 मध्ये थकीत गेले होते ते ते 2033 पद माफ झाले नाही हे किती खोटं बोलतात सरकारचे लोक अक्षरशः ते कर्ज सेटलमेंट मध्ये 32 हजार रुपये भरावे लागले ते मला हे नुसता बुच्चन मारणारे सरकार आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेने ओळखून घ्यावे सरकार कोणतेही असो ते शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारी पाहिजे एका बॅग चे 1200 विकत घ्यायला लागतील सरकीच्या खताची गोणी 1600 ते 1800 ला घ्या लागती नुसते म्हणते ते कर्जमाफी करू कशाची कर्जमाफी करणारे हे सरकार
मी शेतकरी म्हणून BJP la कधीच मतदान करणार नाही कर्जमाफी झाली नाही तर सरकार शेतकरी भावांनो 100%पाडा हे फक्त चॉकलेट देत आहेत
कर्ज माफी नाही मत नाही😊
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे...! पिकविम्याचा खरा लाभ व फायदा हा फक्त कंपनीलाच होत आहे. शेतकरी या सरकारला घरी बसवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.
भाऊ जर शेतकऱ्यांन कर्ज माफी जर झाली नाही तर हे सरकार कुठेच राहनार नाही त्यांना भ्रम आहे कि आम्ही लई हुशार आहो तर शेतकरी मतदानाच्या वेळेस दाखवून देईल
Ok
Dakhvave lagnar ahe
खुप चांगली भूमिका मांडली आहे, धन्यवाद 🙏🙏
छान 🎉🎉 चागल्या प्रकार शेतकऱ्या च्या खरे प्रश्न मांडतो
तीन पिढ्यांपासून आजपर्यंत crop lone नियमित भरून सुद्धा , प्रोत्साहन पर 50000 रू यादीत नाव सुध्दा नाही, जास्त आशा करण्यात अर्थ नाही
कर्जमाफी महत्त्वाची आहे कर्जमाफी झाली पाहिजे दीड आणि दोन लाखांनी काय होणार नाही सरकार एकही आमदार निवडून येणार नाही
हे सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देत नसून विजय माल्या सारख्या लोकांना कर्जमाफी देतात एक वेळा शेतकरी संपला म्हणजे ह्याने काय जांभळं खातील का
फक्त कर्ज माफी पाहिजे..व्यापारयांना देतात
कर्जमाफी नाही झाली तर सरकार नक्कीच पडणार
बरोबर आहे कजऀमाफी जर नाही झाली तर सरकार पाडा
नियमित कर्जफेड करणारा ना शेतकरयाना 50000हजार रु प्रोस्थान आनुदान देणार होते त्याच काय झाल
Very nice anylisis grassroot observation shetkari karjmafi vishayi government la sir Tumi ughde kele
एकदम बरोबर भावा एक नंबर 👌👌
कर्ज माफी ही या अधिवेशनात झालीच पाहिजे
याना,वीधान,सभेला,याची,जागा,दाखवा,,,भावा
कर्जमाफी नाहीं तर मतदान नाहीं.bjp la मतदान नाही.
Shetkari yani ekjut karun karjmafi sathi sarkar var dabav nirman kara
बँकेत जनधन खात उघडलेले आहे त्याचं काय त्यावर विमा भेटतो कर्ज भेटते जनधन खात्यात मृत्यू पावले त्या कुटुंबाला मदत मिळालेली नाही जन्मताना खात हे जनतेला फसवणूक झाली जनधन खात्यामध्ये दोन लाख मिळणार होते कुठे गेले ते
सरकार मध्ये सगळेच नेते, मंत्री शेतकरी विरोधी आहे, यांना पायउतार करने गरजेचे आहे
भाजपा व आजित पवार हे कर्ज माफी नाही दिली तर याचा शरद पवार साहेब महाराष्ट दिला पाहीजे
डोके दुखायलेत यांचे घोषणांचा ऐकता ऐकता
अल्पभूधारक अल्पभूधारक कर्जमाफी करावी अन्यथा शेतकरी आत्महत्या शिवाय पर्याय नाही . . .
या सरकारला चांगला धडा शिकविला पाहिजे