🙏नमस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्याने माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही पण आजची पिढी गुरगुरायलाच तयार होत नाही. कसा आहे संत महात्म्य आहेत आपण दुसऱ्याच्या पाया पडतो ते चालल पण आपल्या पाया कोणीपडलं पाहिजे याची भावनाच नाही. 🙏जय जवान जय किसान वीर जवान तुझे सलाम हे एक मात्र राष्ट्राचे हितचिंतक आहेत🙏
सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रांतील निर्भिड निःपक्षपाती मास्तर आदरणीय श्री नितेश कराळे मास्तरांच्या सोबत राहा सद्या तरी विद्यार्थ्यांसाठी ते मेहनत घेतात तेच तुमच्यासाठी काही करतील
कराळे सर तुम्ही नेतृत्व करा साहेब सर्व महारष्ट्रातील युवक तुमच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहील.सर प्लिज नेतृत्व करा.तुम्ही युवकांचे नेते बनाल कराळे सर तुमच्यासारख्यांची गरज आहे.सर नेता बाणा साहेब
असच क्रांतीची मशाल पेटवत रहा, संघर्षा शिवाय पर्याय नाही.संघर्ष करावयचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. खूप छान सर जी. 🙏 -जय भीम
अजून पण तेच करणार,कारण आता ते 2 जीबी संपवणयात गुंतले आहेत, खेड्यात मुलांना निट वाचता येत नाही,जनरल नॉलेज नाही,मावा गुटखा,दारू , गांजा, पिउन, पिऊन फेफडे निकामी झालेत, त्यामुळे त्यांना 1600मी ला तेल निघतय मा....न , 12 वी काफी करून पास झालेले आहेत आण आता त्यांना बेसिक गणित पण येत नाही,
हिम्मत असेल तर किंमत होईल.राजकीय पक्षात नेतृत्व करतांना हजार मिळतात,पण अशा मूलभूत विविध प्रश्नांवर आवाज उठवायला 50 जण पण पुढे येऊन साथ नाही देत.यामुळेच आपल्यावर हे संकट आलंय
सर, तुमचं म्हणनं अगदी बरोबर आहे, परीक्षार्थी आम्ही आहो, परीक्षार्थीच्या समस्या गंभीर आहे. Libraryt नुसता अभ्यास करून चालणार नाही तर आपल्या हक्क, अधिकारासाठी आपल्यालाच लढावं लागेल. आज तुम्ही मदतीला आल्या, पण पुढेही असेच संकट अडचणी येत राहिल्या तर प्रत्तेक वेळी तुमचीच मदत घेणं योग्य नाही, त्यासाठी आपल्याला सावध आणि अभ्यासू आसनं गरजेचं आहे. परीक्षार्थी आपण केव्हापर्यंत नुसता libraryt अभ्यास करत बसू, उठा जागे व्हा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी लढा. आपलं नेतृत्व आपनच केलं पाहिजे, गुरु फक्त मार्ग दाखवतात. सर तुमचे धन्यवाद आणि परीक्षार्थी मित्र तुला salute, तुम्ही कराळे सारांकडेप्रश्न फोनद्वारे मांडन्याचं धाडस केलंत्यासाठी salute....
कराले सर , तुम्ही भयंकर झापल सर एकतर तो जागेल नाही तर गप्प बसेल पन त्याण नेगेटिव घेतल तर अजून कुठल्याही टोकाला जाऊ shakto, तर तुम्ही कृपया थोड़या प्रेमानेच शिकवा मुलाना हा विषय, आनी एकनारे विद्यार्थी ही फोन करायला घाबरतील तुमहाला 🙏🙏🙏
सर कृपया मोदींच्या 7500 नोकरी मेळावा वर व्हिडिओ बनवा बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न आहे एवढ्या जणांची नियुक्ती कोणत्या आधारे झाली कशी झाली व इतर बरेच प्रश्न आहेत
माझी कॉमेंट ,सूचना,( उपाय) खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही शेवटपर्यंत वाचले तरच कळेल ,जे शाळा शिकलेले आणि ज्याच्याकडे स्क्रीन टच मोबाईल आहे त्यांच्यासाठीऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याची व्यवस्था केली आहे परंतु जे शाळा शिकलेली नाही आणि स्क्रीन टच मोबाईल नाही त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँके ने डिजिटल क्यूआर पासबुक कार्ड तयार केलेले आहे त्याचप्रमाणे देशातील, राज्यातील ,जिल्ह्यातील,तालुक्यातील, सरकारी, खाजगी, सहकारी बँकेने डिजिटल क्युआर पासबुक कार्ड निर्माण करायला पाहिजे या क्युआर पासबुक कार्डचा वापर मोबाईलच्या साह्याने क्युआर स्कॅन करून पैसे घेता आले पाहिजे आणि पैसे देता आले पाहिजे उदाहरण समजा एखांदा माणूस क्युआर पासबुक कार्ड घेऊन एखाद्या दुकानांमध्ये गेला आणि दुकानांमधून काही रुपयाचे बाजार घेतले आणि दुकानदाराने पैसे मागितले तर त्याच्यासमोर क्युआर पासबुक देणे मग तो दुकानदार आपला मोबाईलच्या साह्याने त्या क्युआर पासबुक कार्डावरील क्युआर स्कॅन करून पैशाचा आकडा त्या मोबाईल मध्ये टाकेल नंतर घेणे आणि देणे ऑप्शन आले पाहिजे नंतर मोबाईलच्या स्क्रीनवर पिन टाकून किंवा फिंगर(अंगूठा) लावून पैसे घेता आणि देता येईल असे ऑप्शन आले पाहिजे त्यासाठी गुगल पे, फोन पे ,पेटीएम,भीम अॅप या अॅप मध्ये अशा पद्धतीने अपडेट करून बदल केले पाहिजे कराळे सर साहेब आणि देशाच्या ,राज्याच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ,गाव पाड्याच्या जनतेने सुध्दा या विषयावर चर्चा करावी,हा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे यासाठी यूट्यूब विडीओ बनवा, ,प्रभोधन करा, लेक्चर द्या, विक्ष्लेषण करा, कोर्टात याचिका टाका ,जनजागृती करा, टीव्ही शो करा आवश्यक आहे कारण आता डिजिटल आणि ऑनलाईन चा जमाना आहे ऑनलाइन आर्थिक व्यवहाराची ताकद समजून घ्यायची असेल तर एक टेस्ट जरूर करून पहा समजा एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेताना भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन पैसे घ्यायला तयार होत नाही तो नोटांची कॅशच्या स्वरूपात पैसे घ्यायला तयार होतो. नोटांची कॅशच्या स्वरूपात पैसे देणे म्हणजे पुरावा नष्ट करणे आणि ऑनलाईन पैसे देणे म्हणजेच भक्कम पुरावा तयार होतो. बॅग ,पेटी आणि खोके म्हणजे 2000 आणि 500 च्या नोटांची कॅश होय, भ्रष्टाचाराचे आरोप खूप लावले जाते एकमेकावर परंतु तो आरोप सिद्ध होत नाही कारण भ्रष्टाचार करत असताना नोटांच्या कॅश मध्ये व्यवहार झालेला असतो आणि या नोटांच्या कॅशची नोंद कुठेही झालेली नसते. लोकशाही वाचवायचे असेल तर 2000च्या आणि500च्या नोटांच्या कॅश कायम स्वारूपी बंद करा, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याचे माध्यमे फोन पे ,गुगल पे, पेटीएम ,भीम ॲप ,आधार पेमेंट, एटीएम पॉस मशीन, बँक चेक पुस्तक, आरटीजीएस ,एनएफटी अजून काही माध्यमे ऑनलाईन देवाणघेवाण करण्याची माध्यमे असताना सुद्धा नोटा कशासाठी लागतात ते पुढील प्रमाणे 2000रू नोटा 500रू नोटांच्या कॅशचा वापर नोटांची थप्पी लपउन ठेवणे,नोटांच्या कॅशचा वापर भ्रष्टाचार करणे , नोटांच्या कॅशचा वापर करप्शन करणे,नोटांच्या कॅशचा वापर टक्केवारी घेण्यासाठी होतो , नोटांच्या कॅशचा वापर लाच लुचपत घेणे, नोटांच्या कॅशचा वापर जीएसटी चोरी करण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर इन्कम टॅक्स चोरी करण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर लोकांना विकत घेउन मोर्चेत सामिल करण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर लोकांना विकत घेऊन जाहिर सभेत सामील करणे, नोटांच्या कॅशचा वापर लोकांचे मतदान विकत घेणे, नोटांच्या कॅशचा वापर गावातील मेंबर विकत घेण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर नगरसेवक विकत घेण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर आमदार विकत घेण्यासाठी होतो, नोटांचा कॅशचा वापर खासदार विकत घेण्यासाठी होतो , नोटांच्या कॅशचा वापर नक्षलवादी पर्यंत पैसा पोहोचवण्यासाठी होतो , या कारणामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढते. जेवढे मोठी पैशाची नोट तेवढे मोठे घोटाळा करता येतो हे सिध्द झाले आहे. 2000 च्या नोटा आणि 500 च्या नोटांची कॅश मुळेच देशाला ,राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला, आणि गावाला टॅक्स 70% मिळत नाही. देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे टॅक्स वर चालते. ज्या देशाच्या पैशाची नोट सर्वात लहान असते त्या देशाची अर्थव्यवस्था मोठी असते हे सिद्ध झाले आहे. जेवढा टॅक्सच्या रूपात पैसा सरकारकडे पोहोचेल तेवढी बेरोजगारी , महागाई कमी करता येईल आणि विकास होईल,तसेच शेतकरी असो किंवा इतर घटकावर संकट आलेच तर सरकार भरपूर मदत करेल तसेच भारत देशाची अर्थव्यवस्था सुधारेल.
नमस्कार सर...हे तुमच अगदी बरोबर आहे पण अशा वेडी विद्यार्थी रस्तावर पण उतरायला तयार आहे पण शांतता पूर्ण आंदोलन करायला पण तयार आहे संविधानानी आपल्याला अधीकार दिला आहे विद्यार्थी पोलीस केस लागू नाही म्हणून.आपल्या पाठीशी तुमच्या सारखे खम्बीर व्यक्तीमत्व असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी नक्की उभे राहू तुमची आमची लढाई एकाच आहे विद्यार्थी ला न्याय मिडलाच पाहिजे धन्यवाद...!इन्कलाव जिंदाबाद..
जय हिंन्द सर
जोशी सर , कांगणे सर आणि कराळे सर यांनी एकत्र येऊन सर्व मुलांचं नेतृत्व करावं......तरच काहीतरी होईल
कांगणे सर, आणि कराळे सर यांनीच मत मारली काय यायले.
🙏नमस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्याने माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही पण आजची पिढी गुरगुरायलाच तयार होत नाही. कसा आहे संत महात्म्य आहेत आपण दुसऱ्याच्या पाया पडतो ते चालल पण आपल्या पाया कोणीपडलं पाहिजे याची भावनाच नाही. 🙏जय जवान जय किसान वीर जवान तुझे सलाम हे एक मात्र राष्ट्राचे हितचिंतक आहेत🙏
Gurgurne manje fakt sarkari nokri karne nave
Sir ji एसटी महामंडळ चा मुद्दा वर बोला अजुन आमला 7 वा वेतन आयोग नाही मिडाला
हक्क भीख मांगून मिळत नसतात, संघर्ष करून मिळव्याव्या लागतात.
उत्तम मार्गदर्शन केल सर
📘🇮🇳✍️👌🙏
सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रांतील निर्भिड निःपक्षपाती मास्तर आदरणीय श्री नितेश कराळे मास्तरांच्या सोबत राहा सद्या तरी विद्यार्थ्यांसाठी ते मेहनत घेतात तेच तुमच्यासाठी काही करतील
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
डॉ बाबासाहेब आंबेडकर
Karale sir great sir motivate kel sir
एकच नंबर सर तुम्ही जे हे सांगताय ना हे सगळं मना मनात उतरते सगळं कळतंय पण जनता एक होत नाही
खूप छान मार्गदर्शन दिले सर
घे ना पोटे ..अन जा ना त्याच्या उरावर😂😂😂
👏👏👏👏👏🙏👌super cotetion
Karade sir real hero
Right
बरोबर आहे
प्रत्येक शासकीय खात्यात रिकाम्या जागा रिक्त आहेत. बेरोजगार सुशिक्षित तरुणांनो जागे व्हा.
मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद सर
Khar ahe Sir🙏🙏
कराळे सर तुम्ही नेतृत्व करा साहेब सर्व महारष्ट्रातील युवक तुमच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहील.सर प्लिज नेतृत्व करा.तुम्ही युवकांचे नेते बनाल कराळे सर तुमच्यासारख्यांची गरज आहे.सर नेता बाणा साहेब
एकाच परेशानी आहे.आंदोलन करायचं कोन रस्त्यावर उत्रयच कोणी सगळे घरी बसून विचारतात
बरोबर आहे सर
ग्रेट मार्गदर्शन
तुम्ही अगदी बरोबर माहिती दिली sir आणि मूळ खरंच वेडे दिसतात तुम्हाला call करून विचारतात कधी जागा निघतील
👍👍👍🙏🙏🙏
Nice sir asch margdhshan kara..
कसा झापला व बाबू
असच क्रांतीची मशाल पेटवत रहा, संघर्षा शिवाय पर्याय नाही.संघर्ष करावयचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
खूप छान सर जी.
🙏 -जय भीम
खूपच सोप्या पद्धतीन समजवलं तुम्ही मुलाला sir
वा छान मार्गदर्शन केले सर आपण 👍
जबरदस्त कराळे गुरुजी..
मांगने से भिक मिलती है अधिकार नहीं इसके लिए छिनना पडता है 🙏
बरोबर बोला आहे सर
छान आजच्या काळात तरूण पिढी ला प्रेरणादायी शिक्षक आहेत सर तुम्ही असे मार्गदर्शन कुणी च करत नाही धन्यवाद
Nice sir
Great maargdarshak
एक दारु ची बाटली. आणि मटणाचा भाजी दिली की लोक मतदान करतात....
अजून पण तेच करणार,कारण आता ते 2 जीबी संपवणयात गुंतले आहेत, खेड्यात मुलांना निट वाचता येत नाही,जनरल नॉलेज नाही,मावा गुटखा,दारू , गांजा, पिउन, पिऊन फेफडे निकामी झालेत, त्यामुळे त्यांना 1600मी ला तेल निघतय मा....न , 12 वी काफी करून पास झालेले आहेत आण आता त्यांना बेसिक गणित पण येत नाही,
सर्व आपल्या सारखे नाहीत
सर ...... फक्त हे त.... तुमच्या पुढाकारातून हे होउ शकते ...
बाकी कोनात धमक नाही ....
हे तुमच्या शिवाय कोणीच करू शकत नाही...
....
घे ना शंभर पोट्टे जा ना आमदाराच्या उरावर 😅😂😂😂
😂😂😂😂😂
Guruji sarkari nokri kashi bhetel ho swatcha udyog dhanda pn kara manqv
Right sar
Karale sar mi kup tumala manto tumi savidan lokanpude madta ahe jai bhim
Sir tumhi नेतृत्व केले तर तुमच्या मागे हजारो मुल तुमच्या मागे राहतील सर
Kahi koni kal kutra firkat nahi ..
एकटे कुठ कुठ जाणार भाऊ ते ...
Pudh wha n be mage mage guchte
खूप छान सर ... 🙏🙏
1no.
जबरदस्त सर
एकच नंबर मास्टर
Great margdarshan 👍👍👍❤️❤️❤️
नसल कोनाला करायच तर ekatyaan आंदोलन करायच 🤣🤣🤣 पोट्टा फुस्स झाला न लगेच फुस्स 🤣🤣🤣
शिका.. संघटित व्हा.. आणि संघर्ष करा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Shikshan Hai vah ghi niche dudh aahe
सर खरे मार्गदर्शन
agadi barobar sir
बरोबर आहे एकदम तू हो म्हण रे, हो म्हण ना
देशाची लोकसंख्या वरच्यावरी वाढत चालली आणि तुम्ही नोकऱ्या मागताय प्रत्येकाला नोकरी कुठून देणार सरकार मोठा शहाणा सांगतोय
सुपर सर
Jai हिंद sir😍😍😍👍
मंत्रांनाच विकासाला पैसे कमी पडतात म्हणून भरती बंद करते सरकार 10 वर्षातून 1 पिढी खाऊन टाकते सरकार 1996 ते2005 आणि 2011 पासून 2022
हिम्मत असेल तर किंमत होईल.राजकीय पक्षात नेतृत्व करतांना हजार मिळतात,पण अशा मूलभूत विविध प्रश्नांवर आवाज उठवायला 50 जण पण पुढे येऊन साथ नाही देत.यामुळेच आपल्यावर हे संकट आलंय
Khup chhan boltaa sir.
सर, तुमचं म्हणनं अगदी बरोबर आहे,
परीक्षार्थी आम्ही आहो, परीक्षार्थीच्या समस्या गंभीर आहे. Libraryt नुसता अभ्यास करून चालणार नाही तर आपल्या हक्क, अधिकारासाठी आपल्यालाच लढावं लागेल. आज तुम्ही मदतीला आल्या, पण पुढेही असेच संकट अडचणी येत राहिल्या तर प्रत्तेक वेळी तुमचीच मदत घेणं योग्य नाही, त्यासाठी आपल्याला सावध आणि अभ्यासू आसनं गरजेचं आहे. परीक्षार्थी आपण केव्हापर्यंत नुसता libraryt अभ्यास करत बसू, उठा जागे व्हा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी लढा. आपलं नेतृत्व आपनच केलं पाहिजे, गुरु फक्त मार्ग दाखवतात. सर तुमचे धन्यवाद आणि परीक्षार्थी मित्र तुला salute, तुम्ही कराळे सारांकडेप्रश्न फोनद्वारे मांडन्याचं धाडस केलंत्यासाठी salute....
कराले सर , तुम्ही भयंकर झापल सर एकतर तो जागेल नाही तर गप्प बसेल पन त्याण नेगेटिव घेतल तर अजून कुठल्याही टोकाला जाऊ shakto, तर तुम्ही कृपया थोड़या प्रेमानेच शिकवा मुलाना हा विषय, आनी एकनारे विद्यार्थी ही फोन करायला घाबरतील तुमहाला 🙏🙏🙏
👌👌👌👌🙏🙏
masteche kam fakt porachya jivavr paise kamvn ahe... mast ahe mastr👍👌👌
सर तुमी योग्य क्रांती फिल्म नाना पाटेकर ची भुमिका योग्य
Abinandan sir margadarshan chyyn aahe
छान मार्गदर्शन केले आहे सर पोरांना हिम्मत नसते त्यांना धीर दिला पाहिजे
Oho karle sir mst.......
कराळे sir तुमच्या संघर्ष बदल
छान बोलले सर तुम्ही
Babasaheba peksha nitya karalecha savidhanacha abhyas jhyasta disto
जय भीम, जय शिवराय
आज जो भीम जयेंतीचा उत्सव सर्व sc st obc विदर्भात साजरे करीत आहे हे आपले प्रभोदन मुळे होत आहे
सर कृपया मोदींच्या 7500 नोकरी मेळावा वर व्हिडिओ बनवा बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न आहे एवढ्या जणांची नियुक्ती कोणत्या आधारे झाली कशी झाली व इतर बरेच प्रश्न आहेत
Mahapurush aangat yena he kala chi garaj ahe bhava. Jay bhim ✊
माझी कॉमेंट ,सूचना,( उपाय) खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही शेवटपर्यंत वाचले तरच कळेल ,जे शाळा शिकलेले आणि ज्याच्याकडे स्क्रीन टच मोबाईल आहे त्यांच्यासाठीऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्याची व्यवस्था केली आहे परंतु जे शाळा शिकलेली नाही आणि स्क्रीन टच मोबाईल नाही त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँके ने डिजिटल क्यूआर पासबुक कार्ड तयार केलेले आहे त्याचप्रमाणे देशातील, राज्यातील ,जिल्ह्यातील,तालुक्यातील, सरकारी, खाजगी, सहकारी बँकेने डिजिटल क्युआर पासबुक कार्ड निर्माण करायला पाहिजे या क्युआर पासबुक कार्डचा वापर मोबाईलच्या साह्याने क्युआर स्कॅन करून पैसे घेता आले पाहिजे आणि पैसे देता आले पाहिजे उदाहरण समजा एखांदा माणूस क्युआर पासबुक कार्ड घेऊन एखाद्या दुकानांमध्ये गेला आणि दुकानांमधून काही रुपयाचे बाजार घेतले आणि दुकानदाराने पैसे मागितले तर त्याच्यासमोर क्युआर पासबुक देणे मग तो दुकानदार आपला मोबाईलच्या साह्याने त्या क्युआर पासबुक कार्डावरील क्युआर स्कॅन करून पैशाचा आकडा त्या मोबाईल मध्ये टाकेल नंतर घेणे आणि देणे ऑप्शन आले पाहिजे नंतर मोबाईलच्या स्क्रीनवर पिन टाकून किंवा फिंगर(अंगूठा) लावून पैसे घेता आणि देता येईल असे ऑप्शन आले पाहिजे त्यासाठी गुगल पे, फोन पे ,पेटीएम,भीम अॅप या अॅप मध्ये अशा पद्धतीने अपडेट करून बदल केले पाहिजे कराळे सर साहेब आणि देशाच्या ,राज्याच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ,गाव पाड्याच्या जनतेने सुध्दा या विषयावर चर्चा करावी,हा विषय अतिशय महत्वपूर्ण आहे यासाठी यूट्यूब विडीओ बनवा,
,प्रभोधन करा, लेक्चर द्या, विक्ष्लेषण करा, कोर्टात याचिका टाका ,जनजागृती करा, टीव्ही शो करा आवश्यक आहे कारण आता डिजिटल आणि ऑनलाईन चा जमाना आहे ऑनलाइन आर्थिक व्यवहाराची ताकद समजून घ्यायची असेल तर एक टेस्ट जरूर करून पहा समजा एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेताना भ्रष्ट पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन पैसे घ्यायला तयार होत नाही तो नोटांची कॅशच्या स्वरूपात पैसे घ्यायला तयार होतो. नोटांची कॅशच्या स्वरूपात पैसे देणे म्हणजे पुरावा नष्ट करणे आणि ऑनलाईन पैसे देणे म्हणजेच भक्कम पुरावा तयार होतो. बॅग ,पेटी आणि खोके म्हणजे 2000 आणि 500 च्या नोटांची कॅश होय, भ्रष्टाचाराचे आरोप खूप लावले जाते एकमेकावर परंतु तो आरोप सिद्ध होत नाही कारण भ्रष्टाचार करत असताना नोटांच्या कॅश मध्ये व्यवहार झालेला असतो आणि या नोटांच्या कॅशची नोंद कुठेही झालेली नसते. लोकशाही वाचवायचे असेल तर 2000च्या आणि500च्या नोटांच्या कॅश कायम स्वारूपी बंद करा, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याचे माध्यमे फोन पे ,गुगल पे, पेटीएम ,भीम ॲप ,आधार पेमेंट, एटीएम पॉस मशीन, बँक चेक पुस्तक, आरटीजीएस ,एनएफटी अजून काही माध्यमे ऑनलाईन देवाणघेवाण करण्याची माध्यमे असताना सुद्धा नोटा कशासाठी लागतात ते पुढील प्रमाणे 2000रू नोटा 500रू नोटांच्या कॅशचा वापर नोटांची थप्पी लपउन ठेवणे,नोटांच्या कॅशचा वापर भ्रष्टाचार करणे , नोटांच्या कॅशचा वापर करप्शन करणे,नोटांच्या कॅशचा वापर टक्केवारी घेण्यासाठी होतो , नोटांच्या कॅशचा वापर लाच लुचपत घेणे, नोटांच्या कॅशचा वापर जीएसटी चोरी करण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर इन्कम टॅक्स चोरी करण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर लोकांना विकत घेउन मोर्चेत सामिल करण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर लोकांना विकत घेऊन जाहिर सभेत सामील करणे, नोटांच्या कॅशचा वापर लोकांचे मतदान विकत घेणे, नोटांच्या कॅशचा वापर गावातील मेंबर विकत घेण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर नगरसेवक विकत घेण्यासाठी होतो, नोटांच्या कॅशचा वापर आमदार विकत घेण्यासाठी होतो, नोटांचा कॅशचा वापर खासदार विकत घेण्यासाठी होतो , नोटांच्या कॅशचा वापर नक्षलवादी पर्यंत पैसा पोहोचवण्यासाठी होतो , या कारणामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढते. जेवढे मोठी पैशाची नोट तेवढे मोठे घोटाळा करता येतो हे सिध्द झाले आहे. 2000 च्या नोटा आणि 500 च्या नोटांची कॅश मुळेच देशाला ,राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला, आणि गावाला टॅक्स 70% मिळत नाही. देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे टॅक्स वर चालते. ज्या देशाच्या पैशाची नोट सर्वात लहान असते त्या देशाची अर्थव्यवस्था मोठी असते हे सिद्ध झाले आहे. जेवढा टॅक्सच्या रूपात पैसा सरकारकडे पोहोचेल तेवढी बेरोजगारी , महागाई कमी करता येईल आणि विकास होईल,तसेच शेतकरी असो किंवा इतर घटकावर संकट आलेच तर सरकार भरपूर मदत करेल तसेच भारत देशाची अर्थव्यवस्था सुधारेल.
Salute to Sir
नुसते ऐकतात पोट्टे...करत काहीच न्हाई कुणी...देरे हरी पलंगावरी...
Ekdum barobar
You are right karale.,sir.
👍👍👍👍🙏
5 nov ला आंदोलन आहे पुणे ल....या सगळे
वाघमारे मित्रा तू सरांना इतक्या हिमतीने कॉल केला,आपला प्रश्न मांडला. सरांनी तूला छान मार्गदर्शन केलं, याचाच अर्थ तू नेतृत्व करू शकतोस ,,,,👍
Good
Karale guidence kara rajkaran nahi😂
Sahi baat ahe vidroh kara
Truths
हक्क मागून मिळत नाही ते संघर्ष करून मिळवावा लागतात 🙏
पोरांनो अगोदर बघा मतदान यादीत नाव आहे का,नसेल तर नोंदणी करा
बरोबर आहे.
Real Guru 👍
कराळे फराळे
खर हाय
Shika sanghatit vha sangharsh kara
सर आपणास क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏
हा a यशस्वी फैल मुलगा आहे
🙏❤️❤️👍
उत्तम मार्ग दशर्न........ एकत्रित व्हा... नेते ची गीरी बंद करा......
ज्या अर्थी OBC वाल्याले सांगा लागते त्या अर्थी तुम्हाला पण सांगा लागते मा. कराळे सर की शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा लागते
Karale sir,tumchya himtichi dad dyawi lagel sir,Karan bolta te savidhanik marganech,konihi asa gidans karat nahi saheb......
अगदी बरोबर बोलले सर विद्यार्थी जीवनासाठी
Right sir
नमस्कार सर...हे तुमच अगदी बरोबर आहे पण अशा वेडी विद्यार्थी रस्तावर पण उतरायला तयार आहे पण शांतता पूर्ण आंदोलन करायला पण तयार आहे संविधानानी आपल्याला अधीकार दिला आहे विद्यार्थी पोलीस केस लागू नाही म्हणून.आपल्या पाठीशी तुमच्या सारखे खम्बीर व्यक्तीमत्व असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी नक्की उभे राहू तुमची आमची लढाई एकाच आहे विद्यार्थी ला न्याय मिडलाच पाहिजे धन्यवाद...!इन्कलाव जिंदाबाद..
tumi ly khatarnak aahe 💪💪💪💪