ORGANIC FARMING - PROFITABLE FOR ALL?? | Hange Brothers in conversation with Dr Uday Nirgudkar
Вставка
- Опубліковано 15 чер 2024
- तुम्ही New Business Idea किंवा Business Motivational Story शोधत असाल तर हा Marathi Video तुमच्यासाठी आहे.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
swayamtalks.page.link/M23HB
केवळ पिढीजात परंपरा म्हणून शेतीकडे पाहणाऱ्या समाजात इंदापूरच्या सत्यजित व अजिंक्य हांगे यांनी शेतीला एक व्यावसायिक स्वरूप देत 'Two Brothers Organic Farms' हा एक सुप्रसिद्ध ब्रँड निर्माण केला.
सेंद्रिय (Organic) उत्पादनाला प्राधान्य देणारा त्यांचा व्यवसाय आज केवळ भारतातच नव्हे जगभरात सुमारे ५७ देशांमध्ये पोहोचलाय.
Two Brothers पुढे त्यांच्या शेती व्यवसायाला multi-million Organic Farming Business मध्ये रूपांतरित करण्याची प्रेरणादायी कथा सांगतात…
कॉर्पोरेट आयुष्याचे सर्व दोर कापून टाकत किफायतशीर शेतीचे एक अफलातून मॉडेल निर्माण करणाऱ्या या Two Brothers ची गोष्ट प्रत्येकाने ऐकायलाच हवी !
आमच्याकडे असलेले हे सर्वोत्तम Business Motivational Speech पैकी एक आहे.
'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - talksswayam
Facebook - SwayamTalks
Twitter - SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
0:00 Intro
01:16 दोन भाऊ कशामुळे एकत्र राहिले?
02:40 लोकं शेती सोडून का जातात?
03:15 शेती mass scale वर यशस्वी होऊ शकते का?
03:58 जमिनीसाठी घातक असून सुद्धा शेतकरी chemical fertilizers का वापरतो?
06:20 भारतात पूर्णपणे organic शेती होऊ शकते का?
07:30 Organic शेतीमुळे भाकड गायींचं काय होईल?
09:19 Organic product ओळखायचं कसं? ते इतकं महाग का असतं?
12:05 एवढी trained manpower कुठून मिळवली?
12:58 Soil health card बद्दल काय मत आहे ?
15:40 आज तुमच्या कंपनीच्या शेअरची किंमत काय आहे?
#swayamtalks #swayamtalksmumbai2023 #swayam #envirnoment #connectthethoughts #agriculture #land #farm #agri #nochemicals #farmer #farming #farmers #makeachangetoday #organicfarming #entrepreneurship
#agriculture
#successstory #inspiringstory #farmlife
#business #agro #newidea #agricultureworldwide
कृषी अधिकारी यांना शेतातील काहीही माहीत नसते फक्त पगार घेतात
त्या पेक्षा अनुभवी शेतकर्याला त्याचे कृषी शेतातील अनुभव ईतर शेतकर्यांचा देण्यासाठी त्यांची निवड करून शासनाने त्यांना मानधन दिले तर शेतकर्यांना त्याचा फायदा होईल..
✅️ Right
लय भारी, टू ब्रदर्स, जे पिकवले ते विकायला आले पाहिजे हि कला सर्व शेतकरी मित्रांनी त्यांचेकडून शिकली पाहिजे
खूपच चांगलं त्यांनी बोलण्यापेक्षा करण्याला महत्त्व दिलंय आमची सुद्धा अशीच काहीतरी स्वप्न आहे आम्हाला गांडूळ खत व सेंद्रिय शेती मधून भाजीपाल्यांचा एक छोटासा बिझनेस उभा करायचा आहे
अप्रतिम व प्रेरणादायी! खुप खुप शुभेच्छा!!
Wonderful discussion held. Brilliant farmer brother. Thanks
छोट्या शेतकऱ्याने उत्पादित केलेला सेंद्रिय धान्य यांनी योग्य भावात खरेदी केले पाहिजे..
ह्या दोघा भावांनी इतर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत केली.पाहिजे
ते शेती करत आहेत,परंतु फायद्यात करत आहेत या म्हणण्याचे धाडसच आहे... वडीलांचा वारसा आहे.
फारच छान उपक्रम असाच उपक्रम वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर घ्यावा ही विनंती.
जबरदस्त यशस्वी प्रयोग
The best explanation ever on soil...
फारच छान❤
मस्त....
खूपच छान पद्धतीने काम करत असल्याची मांडणी केली.
खुप महत्वाचा प्रश्न. विचारला आहे.
खूप छान मुलाखत आहे
Learn to unlearn खुप आवडले
प्रत्येक शेतकऱ्याने देशी गाईचे पालन केलेच पाहिजे
कृषी अधिकारी हे पदच रद्द करा.
बरोबर
अगदी बरोबर
पुजारी, मौलाना,फादर ही पदे कशासाठी हवीत.
तीसुद्धा रद्द करा....
आहात तयार?😂
Khupach chhan 💐💐👍👌💯🏆🍎
अभिनंदन आणि शुभेच्छा बंधु
लय भारी 👌
Hange bandhu n nirgudkar grt patriotic wrk u doing
मस्त मुलाखत. कृषी अधिकारी यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान असते.
ते पण नसत😅
Wonderful time
छान सर
Very nice ❤
Ek no..
Very nice
अनुभव पेक्षा समजून त्याहून ही शिक्षा हे महत्वाच
Very nice❤❤❤❤🎉🎉🎉
बांद्रा येथे आठवडी बाजार केव्हा आणि कुठे असतो?
आम्हाला मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे
Thanks
Congratulation
अभिनंदन करते है आप का धन्यवाद from जयकर धर्माजी घोळवे सर ओम शांती भाई
शेतकऱ्यांपर्यंत अप्रतिम माहिती पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब 🙏❤
शेणखत गोमूत्र आणी सेंद्रिय कृषीविषयक पद्धती त्याच महत्त्व समजत नाही.आणी शेतकरी लोकात संयम नाही...पैसा लगेच पाहीजे असतो.बाकीचे तोटा हा अजूनही समजलेला नाही...
nice
8:21 खूप छान
Manala Bhau Tumhallaa. Shubhechaa.
भाकड गाई, म्हशी तशाच फिरत राहिल्या तरी फायदाच आहे.
एकच धंदा, शेती सर्वात जास्त फायदा आहे
हा मी तेच म्हणतो कृषी अधिकारी करतात काय
व त्यांना पगार पण किती गगनाला भिडले आहेत लाखो रुपये त्यांना पगार आहेत
Need to know how to go about organic farming make vdo on that
This was just an outline
👍👏👌
Very nice 😢
Motivational discussion
👌💪🙏
❤
सुंदर.....आपल्याला डॉक्टर माहित , दुकानदार माहित तर शेतकरी का माहित नको......पटण्यासारखे.मस्त.
खुप भाऊ एकत्र राहतात. सखे कशाला चुलत भावंडे एकत्र राहतात. उदय निरगुडकर आपल्या शब्दांना कींमत आहे . तेव्हा काय म्हणता याची काळजी घ्या.
आम्ही चार भावंडे, 3 बहिणी 1 भाऊ, एकमेकांचे तोंड ही नाही पाहात
@@panash6 hissa magitalya asel tumhi bhava kade 😂😂
@@aniketkonde7018 never
प्रत्येक कुटुंबात आज्ञाधारक, कपटी असे भाऊ बहुतेक वेळा असतात
,निसरग़
हांगे बंधुचे मनापासान अभीनंदन मी ही एक लहान शेतकरी आहे शेती नवीन पध्यतीने करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही जमत नाही माग॔दश॔न मीळाल्यास बरे होईल माहीती छान होती आहे माहीती करीता शक्य तो ग्रुप मध्ये घ्या
Congratulations and proud of you satyjit and ajinkya. From aurangabad...lata bade.
Va mast ,Mazi far ichha hoti pan ajibaat yet nahi ho sheti
इंडीयन agro company चे प्रोडक्शंस वापरावे का?
😊
50वर्शापुर्वीचे एक सफरचंद आणि आजचे 32सफरचंद यातिल सत्व समान आहे हा मुद्दा खुप काही सांगुन जातोय.❤❤❤❤❤
कृषी अधिकारी खुर्च्या गरम करतात.
🌹🌹🙏🙏🌹🌹
SCT Vaidik is great technology for the organic farming
Jay sct vaidik Bro ..❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभ्यासू, तांत्रिक, मेहनती, एकी चे बळ..
शेतकरी सुधारीत महिती दिली 👌👌🙏🌹🌹
इंग्लिश मिडीयम स्कूल याचें देशीकरण करा त्यांना
भारतीय बनवा मग फरक बघा
योग्य सल्ला, असा दणका पाहिले,
एकांगी विचार...
Good morning sir i will mart y0u
शेताच्या बांधावर या दोघा भावांची मुलाखत बघितली होती, एकदम जिवंत वाटली होती. Auditorium मधे ती मजा नाही आली.
आह video प्रत्येक शेतकरी यांनी पहिला पाहिजे आणि येचे offical traning होणे गरजेचे आहे
Organic bhajya mahag astat karan organic utpanna kami hota,
निरगुडकर साहेबांनी zee 24तास सोडल्यापासून चॅनल पाहायचं बंद केले आहे
,,🙏🙏🙏👍👍
हार्दीक 💐
मी 2वर्ष झाले आहे शेती घेऊन मी शेंद्र्य शेती करत आहे पण 100%मार्गदर्शन मिळत नाही प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळायला पाहिजे ते आपण यु ट्यूब वर मार्गदर्शन दयावे कृपया
ह्याच विषयावर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर 'Swayam Talks' App/website वर, 'farming' हा विषय search करून तुम्ही आणखी talks पाहू शकता
swayamtalks.page.link/BQ2y
Sir, नंबर मिळेल का अजिंक्य सर चा
SAVE SOIL SEVE LIFE
Jay SCT vedik farming better than chemical farming!!
कषी अधिकारी पगार घेतात फक्त
एका प्रश्नाचे पण सरळ उत्तर दिले नाही.. सगळी फिरवून उत्तरे दिलीत .. १० % फक्त उपयोग आहे या interview cha
मलाऊतरध्या
जापनीज शास्त्रज्ञ मासानोबू फुकुओका यांनी वन स्ट्राॅ रिव्होल्युशन पुस्तक वाचले.
१९९० ला त्याचे रुपांतर केले दाभोळकरांनी.
काडातून क्रांती.
काडातूनच कार्बन वाढतो.
सन्माननीय आदरणीय श्री सर जि नमस्कार विषय ऑरगॅनिक शेती व्यवसाय कल्पना चांगली आहे परंतु उत्पादन घट पायावर दगड पाडून घेणे आवश्यक रासायनिक शेती व्यवसाय करणेच योग्य का नोकरी करणारे भारतीय मातित जन्मलेले राजकीय नेते शेतिमालास योग्य हमीभाव नाही आसमानी संकट सुलतानी संकट शेतकरी पुर्णपणे खचलोयत कर्ज बॅंक कर्ज वसुली जमिन णीलाव शेतकऱ्यांच्या जमिनी णीलाव होताहेत शेतकऱ्यांना कींमत नाही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला तयार नाही
नोकरी बघत बघत जाणावरे बघणे जरा कठीणच दिसते
2 brothers che products ch far jast costly ahet.
Siracha contact no midnar ka
शेतकरी तबाखू खातो तयावर ही लिहील आसत की तबाखू खालयावर कँनसर होतो अस लिहील आसत तरी तो शेतकरी तबाखू खातो ही शेतकरायना कल पाहीजे
Don't motivate farmers,guide them through practical sessions,it is need of century
Saheb shetakari nahi fasvat vyapari fashavat lokana
मा दौनही भाऊच अभिनदन सातारकरा कडुन
Dr Uday, this program is being recorded in 2023. Why have you set a tone as if you are listening this subject first time? Natural faming or organic farming etc etc.... has now more than 15-20 yrs movement. Dr Subhash palekar did lots of work. Many leaders spoke about it. As you tube grown, or TV channels grown knowledge is already well spread among people. You did not touch of Harit kranti and that was time, when to meet the food demand lots of decisions were taken by that time Government where fertilizer use increased also. Else, those in their 50's today, have seen in childhood farming using Shen Khat. So its more related with cost of living and compromising the quality with growing population. Government is giving low cost grains from so many years! Who started that?? Which Govt and always they made Voting agenda out of it.... So basic reason here is Govt- you know which is that Lutian Govt!!!! That quantity of food grains is much much higher than retail quantity that is paid by common man..... You are research oriented person, expect deep dive on such very generic problems Sir....
1950s and 1960s were the years of dire grain shortage for India.We lived or rather survived on donated low quality food grains from USA under their PL 480 programme. There was an urgent need to come out of this situation and become self sufficient in food. So the aim was to create enough grains as early as possible by hook or crook. And in those days, inorganic fertilisers was the key word in entire world. It was proven and tested solution over food shortage. So it was used India. And it showed immediate result.Markets and godowns started getting flooded with gunny sacks full of grains. Now there was no need of rationing of food. And thus happened Green Revolution.It solved the problem of hunger quickly. Now that every thing has comparitively settled and smooth in agro sector, we can afford to call inorganic fertilisers as villains.
शेतकरी केमिकल वापरत् navote वप्रवायला लावले गेले
दहाऐकरशतीमीतुमीसांगांलतत्यापप्रणानेशेतीकरतोमलाईनफुटध्या
Hasun god kara fakat
वा रे. वंजारी.
मला असे वाटते की मराठी माणूस सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे पण मराठी माणूस चे बेकरी जास्त दिसत नाही तर प्रत्येक गावामध्ये एक तरी मराठी माणूस चि बेकरी असावी आणि त्यांचे नाव द्यावे एक मराठा लाख मराठा बेकरी व आपले आडनाव पण धावे
कृपया हांगे भाऊंचा संपर्क साधण्याचा फोन नंबर द्या
For Product: Toll-Free Number - 7406753753 (10 AM To 7 PM) / twobrothersindiashop.com/
For Farm Visits : visit@twobrothersindia.com
Contact Person: Shiva 9307740783
Mo no dya dogha bhavanno mala
खुप छान मुलाखत आहे , मी ही सेंद्रिय शेतीवरच काम करतो आहे .मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी खात हे बंद करा .ते फक्त योजना बनवून पैसे खात आहे . पगार घेतात तरी पैसे खातात गरीब शेतकऱ्यांचे
😂
९९ % शेतकर्यांपर्यंत कृषि अधिकारीच पोहचत नाही..!
हे शेतकरायाना कल तेवहा शहाण होतील
आॉरनिक शेती ही संकल्पना चागलीच आहे पण आजच्या धावत्या युगात ते शक्य नाही
करेक्ट,साॅईल कार्बन कमी कमी होत गेला.आणी त्यामुळे खर्च आणी उत्पन्न याचा ताळमेळ बिघडला.उत्पन्नापेक्षा खर्च च जास्त झाला.