Maharashtra Politics | जरांगे-आंबेडकर तिसऱ्या आघाडीत? मविआ-महायुतीची डोकेदुखी वाढणार? Bade Mudde
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- Maharashtra Politics | जरांगे-आंबेडकर तिसऱ्या आघाडीत? मविआ-महायुतीची डोकेदुखी वाढणार? Bade Mudde
#maharashtrapolitics #thirdfront #maharashtrapolitics #manojjarangepatil #prakashambedkar #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
शरद पवार तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे यांना जाऊ देणार नाहीत ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे 😊
आंबेडकर साहेब आघाडीत सामील होणार नाहीत कारण त्यांचे राजकीय विचार वेगळं आहेत
वचितभरोसा नाही आज या गल्लीत
त्या गल्लीत राहाता
सध्या महाराष्ट्रात वंचित एकदम किंचित आहे
तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हा बीजेपीला.मदत करणारा 101%...
या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या नावावर सातबारा केला आहे का महाराष्ट्राच्या जनतेने? ही लोकशाही आहे आणि संविधानाने प्रत्येक राजकीय पक्षाला तो अधिकार आहे.तिसरीआघाडी झाली पाहिजे तरच सत्तेत आलटून पालटून येणार्या चार प्रमुख पक्षांना बाहेर केले पाहिजे
सर्व समावेषक आंबेडकर 🙏
खरचं जरांगेनी तिसरी आघडीतून आपले उमेदवार जास्तीजास्त विधानसभेत पाठवावेत व आपले आरक्षण साध्य करुन घ्यावे
संजय राऊत बोलत आहे ते खरे आहे
प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे,
लोकसभेत ज्यांच्याकडे एकही खासदार नlही, ते जादू कशी करणार??
कारण:त्यांनी कोणाची मते कापली हे महत्त्वाचे आहे
राजू वाघमारे तुम्ही सिंदे सेनेत म्हातरपणी कश्याला गेले.
तिवारी घाबरला राजू शेट्टी यांचा प्रश्नावर
आता जरांगेंना भूमिका घ्यावी लागेल....आणि कळेल जरांगे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत की नाहीत ?
तिसऱ्या आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष वंचित बहूजन आघाडी शिवाय शक्य नाही.परंतू झाली पाहिजे आणि या प्रस्थापित पक्षांना महाविकास आणि महायुती यांच्या सह त्यांना बाजूला करून नवीन सरकार स्थापन झाले तरच महाराष्ट्र पुरोगामी आहे
Jarange मतांसाठी आहे, काही आरक्षण farakshan नाही. मराठ्यांना सावधान रहा... 🌹👍
तिसऱ्या आघाडीचा काही फायदा नाही
All sponsored by BJP
शैम शैम😢😢😢😢😢😢 शिव सेना 😮😮😮😮😮
राजू वाघू ची काय विश्वसनीयता, लाचार मनुष्य, ह्यांची 2 रू चीं अगरबत्ती कुठे उपयोग 😅
सर्वांना सामान्य उमेदवार द्या त्यांनाच आम्ही निवडून देऊ जुने सर्वांना पडणारच आहोत आम्ही
Yes
रौना आता है यह दीन मुझैऐऐऐऐऐ😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
प्रकाश आंबेडकर हे आघाडीत घेतल तर काय होईल हे सांगायची गरज नाही. शाहू छत्रपती महाराजना मा. वी. आ. ने कोल्हापूरचे खाजदार केले हे संभाजीराजे यांना पुरेस वाटत नाही का. प्रकाश आंबेडकर यांचा सध्या अजेंडा काय आहे. राजू सेठी नेहमीच चुकीचा निर्णय घेतात. बचू कडू कोणत्या युतीत आहेत की आघाडीत आहेत हे समजायला जनतेला वेळ लागेल. मनोज जरागे पाटील हे ह्या ह्यांच्या सोबत येणार नाहीत. त्यांच्या सोबत राज रतन आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांना सोबत घेतल तर विजय हा मनोज दादा. राजरतन आंबेडकर. इम्तियाज जलील यांची आघाडी झाली तर हे सत्तेचे खरे गेम चेंजर होऊ शकतात हे नक्की.
तुला 2 आंन्डे भेट देतो कारण तुझी
अंडी खराब आहेत 🤣🤣🤣
संजय राऊत बोलत आहेत ते खरे आहे
तिवारी पूर्वी शेतकरी नेते होते ना..? आज काय परिस्थिती आहे त्यांची..?
जरागे शरद पवाराचा बैल आहे
ओन्ली वंचित बहुजन आघाडी❤
तिसरी आघाडी घ्या दादा ऐक मराठा लाख मराठा
सावत्र नात्यांना बदनाम न करणं बरं.दुसरं काही म्हणता येते का ते बघावं.अनुभवानं सांगतोय, बऱ्याच ठिकाणी सख्ख्यापेक्षाही,सावत्रच काय कुठलंही नातं नसणारे देखील अधिक हार्दिक सहकार्य करतात.तेव्हा इथं असा नात्याचा उल्लेख टाळावा.चांगला व्यवहार ठेवणाऱ्या, कुठलंही असो, नातं जपणाऱ्यांना याच्या वेदना होतात.हे जाणावे.
जरागे भिञा आहे,कदापीही निवडनुकलढवु शकणार नाही,फालतु नुज 18 चनाल आहे,
मागील पाच वर्षात सर्वच पक्ष सत्तेत होती
अस कधीही होणार नाही जरांगे हा तुतारीचा माणूस आहे 100%
काळकुटे साहेब तिसरी आघाडी नकु
माफ करा मला जास्त राजकारण कळत नाही,मि एक माझी साधी भूमिका मांडत आहे. मराठा समाजाचा मतदानावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही खेळी आहे. असं वाटतं जरांगे पाटील यामध्ये कदापि सामील होणार नाही.
देश🇮🇳 का नेता कैसा हो, बैरीसटर असदुद्दीन ओवैसी जी जैसा हो, संविधान का रक्षक बैरीसटर असदुद्दीन🇮🇳 ओवैसी जी🇮🇳 उत्कृष्ट सांसद, संसद रतन बैरीसटर असदुद्दीन ओवैसी🇮🇳 जी🇮🇳 समुचा मुस्लीम समाज एआयएमआयएम बैरीसटर असदुद्दीन ओवैसी जी सोबत आहे
प्रकाश आंबेडकर हे 1984 पासून राजकारणात आहेत आणि आणि त्यांचा स्वतःचा पक्ष पण आहे. मनोज जरांगे बद्दल आम्हाला आदर आहे कारण ते गरीब मराठा समाजासाठी लढत आहेत पण टायटल मध्ये आंबेडकर अगोदर असायला हवं होतं. पत्रकारिता तथ्य आणि तर्कावर करा...
वंचित तर नकु मनोज जरेगे पाटील यांच्या सोबत जाणार नाही राजु शेट्टी वंचित बछु कडु यांच्या सोबत जाणार नाही भाजपचे बी टीम आहे
मुख्यमंत्री २हौनार रात्रि दिवस चा हौणार😅😅😅😅😂😂😂😂
Only VBA❤
तिसऱ्या आघाडी नकु मनोज जरेगे पाटील यांच्या नादी लागू नका तुम्हाला लोकाण डोक्यावर घेतले आहे विधानसभा सोता लडु
वंचित सोबत कदाचित नाही
Ek ek party ek ek seat yenar
जरांगे पाटील तिसर्या आघाडी सोबत गेले तर मराठा आंदोलन संपेल...कुठल्याही आघाडीत जाण्यापेक्षा केवळ मराठा आरक्षण हा एकच मुद्दा महत्वाचा आहे.जरांगे पाटलांचा वापर हे लोक करतील हे लोक मुळातच फडणवीसांची टीम आहे..फडणवीसांना अशी जोडातोडी करायचीच आहे..ज्यामुळे मतांचे विभाजन होईल आणि भाजपाला त्याचा फायदा होईल हा दृष्टीकोन आहे.
तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तर राजकारणात जावा लागेल
पाटील म्हणतात तस
आघाडी फागाडी ला कोणी मतदान करत नसते कट्टर हिदुं भाजप सोबत
तिसरी पिलावळ वळवळ बाकी काही नाही पंत डोकं
सर्वच आघाड्या युती चुलीत गेल्या समान आहेत मराठा समाजाला ह्याच्याबद्दल काहीही घेणेदेणे नाही फक्त निस्वार्थी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटलाबरोबर मराठा समाज अंतकरणाने पाठीशी आहे पाटलाचा आदेशच मराठा समाजाच्या शिरी
पहिले मुख्यमंत्री कोण होणार याचा विचार करा तीन तिघाडा काम बिघाडा झाला नाही पाहिजे तुम्ही एवढे जण भारी केस आहे फालतू भांडण लावायचे धंदे करू नका
बच्चु कडूंच काही खरं नाही सध्या ते सत्तेत आहेत व राजू शेट्टींच सुद्धा काही खरं नाही आणि प्रकाश आंबेडकर तर ते त्यांच काही कुठेच खरं नाही माझ्याकडे सत्ता द्या मी आरक्षण देतो अहो आंबेडकर साहेब आपलं दोन चार आमदार येतं नाही तर तुम्हाला सत्ता कोण देणार यामध्ये गोर गरीबांसाठी लढणारे जरांगे पाटील साहेब हे एकमेव सच्चा माणूस
Jaranech shikshan kiti ? Kaydyach kahi knowledge ahe ka ?
सर्वात चुकीचे काम करणारे लोक सत्तेत आहेत जनतेच्या पैशातून चाललेली उधळपत्ती थांबवा तुमचे फोटो रेशनींग पिशवीवर कुणाच्या पैगातून छापत आहात जाहिराती बंद करा महागाई मशून सर्वांना चांगलेच नुकसान झालेले आहे प्रत्येकाला कळत आहे चांगले तुमच्या कोणत्याच खोट्या अश्वासनावर विशवस्त जनतेचा राहिलेला नाही
🚩🚩🚩
आमचे मतदान फक्त वंचीत बहुजन आघाडीला❤
Atta 3ri aaghadila BJP chi B Team mhanaar ka????❤❤❤
1 maratha lakh maratha
King, mekar, honar, 3aagadi
Prakash ambedkar ha bjp cha Manus aahe tyachya var vishvaas thevu naka
तुला कोणी सांगितलं
प्रकाश आंबेडकर ऐवजी राजरत्न आंबेडकर चांगले
मनोज जरंगे जर तिसऱ्या आघाडीत गेले तर 288 जागा निवडून येतील
मनोज जरंगे ha शरद पावरचा भाडे करू आहे हा येणार नाही
Prakash jatil sevti maghar ghetil
नाही
Manuwadi Media cha Chehara bagha - Jenvha Vamchit separate ladhate tenvha tila BJP B Team mhanata? Ani jenvha itar paksha ladhatat tyana 3ri aaghadi??? ❤❤❤😢😢😢
Waghmare kadi udi marlit aj samjl
VBA
Paku par vishwass mat kro
मनोज जरांगे साहेब, मुस्लिम, वंचित एकत्र आल्यास सर्व जन स्वागत करतील, नवीन नवीन नेतृत्व पुढे येण्यास पाठबळ मिळेल ❤
3 ri aaghadi kasi Kay mhanata???
Vamchit la nehmi pramane kami lethal jatay??
Arrey Kishore tiwari bhaiya ma openly sang jharange patil Ani Prakash ambedkar hey bjp che b team ahe....double game khelu naka tumhi...
Nhai janar
फक्त सेना आणि भाजप , हिच युती पुन्हा एकदा😂
होते
फक्त मा वा आघाडीला मदत करायचे फक्त जरागे ला
रडू नकौ 😊
Sagale kahi bjp chi chal she , n bjp che chatukar ahet te mate fodun bjp la madat karanare ahet , jara vichar kara n sambhalun rahilech pahije Hya bjp chya chali pasun , Safalı vat lavali Hya lokani amachya susanscrut Maharashtra chi
😅😅😅