Chandrachud यांनी PM Modi यांना आरतीसाठी बोलवण्यावरुन वाद; न्यायाधीशांसाठीची मार्गदर्शक तत्त्वं काय?
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- #bbcmarathi #cjichandrachud #dychandrachud #narendramodi #ganeshotsav
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेले लोकशाहीचे तिन्ही खांब म्हणजेच न्यायपालिका, कायदेमंडळ आणि प्रशासन यांची स्वायत्तता अबाधित राहणं एका सुदृढ लोकशाही देशासाठी गरजेचं मानलं जातं.
मात्र, सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं जाणं, यामुळे विरोधकांकडून न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.
न्यायमूर्ती वेंकटचलैया यांनी आखलेली न्यायाधीशांसाठीची ही मार्गदर्शक तत्वं काय आहेत? ती कधीपासून अस्तित्वात आली आणि त्यामध्ये कोणकोणत्या मुदद्यांचा समावेश आहे. या विषयीची माहिती जाणून घेऊया.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
17 वे तत्व निवृत्त झाल्यावर सरकारी पक्ष्याने दिलेल्या लाभाच्या पदावर काम करू नये.....
रंजन गोगाई राज्यसभा खासदार झाले
😅😅
चंद्रचुडांनी स्वतः हून ओढवलेली परिस्थिती आहे किंवा फकिराचा हाच डाव आहे अशा दोन्ही शक्यता
नंबर 1,नंबर 8 ,आणि नंबर 16 मार्गदर्शक तत्त्वाच पालन केल्या गेले नाही असे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणे फार महत्त्वाचा आहे.
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@@Life_of_JP-001 त्याची सविस्तर माहिती द्यावी...
हे वाईटच आहे. खूप वाईट... भारतीय राज्यघटना फक्त .... देशाची वाटचाल हुकुमशाही कडे....
अरे केळ्या 11 वर्षांपासून बहुमतात सरकार आहे, आणायची असती तर कधीच आली असती तुझा आजा जिवंत असेल तर विचार इंदिरा बाई च्या काळात नसबंदी साठी कस पकडून नेत होते तुझा आजा लपला नस्ता तर तू पैदा नस्ता झाला त्याला हुकूमशाही म्हणतात केळ्या
पंतप्रधानांनी कोणती तत्वे पाळावीत यावरही एक व्हिडिओ करा.
चौथी पास असेल तर पुढील शिक्षण घ्यावे 😂😊😅
@@user-qy2xs1xq2t
तोच माणूस तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला. पांडीत्याचे स्तोम वाजविनाऱ्यांना पछाडून.
@@himanshurewatkar5668bindok ani gund pravruttichya lokanchya dadapshahi mule
शेवटी हे पण विकले गेले पण हे 100%सत्य आहे
आरती करण्यात करीता पंतप्रधानांना सरन्यायाधीशानीं आमंत्रण दिले होते की पंतप्रधान स्वतः न सांगता निर्लज्जपणे त्यांच्या घरी जाणे??? 🧐🧐🧐🧐
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@Life_of_JP-001 Detail mahiti अणि video rupy mahiiti dya lok mahiti hoil नाही tar fukt chi feka किवा करू neya
भारतातील सर्व घटनात्मक यंत्रणा आता कुच काम आणि सडलेल्या आहेत.
या आचार संहितेत एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही न्यायाधीशां लाभाचे स्विकारू नये
निवृत्त झाल्यानंतर बीजेपी join करणार.
तुम्हालाही असे वाटत असेल तर like करा.
देवादीकांच्या नावे PM आणि CJI हयांनी, आप आपली प्रतिमा डागळून घेतलीय..
हयात कोणाचा खाणाखराब होणार, हे येणारा काळ किंबहुना भारतातील लोकच ठरवतील..
दुर्दैवाने चंद्रचूड यांना 16 वे मार्ग दर्शक तत्त्व कळलेलं नाही
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay 😊
@@Life_of_JP-001अडवाणी होते भक्ता तिथं उपस्थित
सरकारी पदांवर असताना धार्मिक बाबींच्या दूर राहावे 🙏🏻
म्हणून तर sc St चा रिझल्ट ६ते १ असा लागला तो कसा ते आत्ता कळलं
अभिजित सर खूप छान माहिती, विश्लेषण ❤❤❤
वो तुम्हे फ्रि मे बहुत कुछ दें देंगे,लेकीन शिक्षा नहीं ! क्युंकी उन्हे पता है शिक्षा ही सवालो को जन्म देती है!! जय भिम
सरण्यायाधीशना hi मार्गदर्शक तत्वे माहित नसावीत. मग असा अज्ञानी व्यक्ती देशाचा सरण्यायाधीश कसा असू शकतो.
16 वे मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन झाले आहे.....
यांनी मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केलं आहे हे स्पष्ट दिसून येत आहे
चर्चा करण्या सारखे सर्वसामान्यांचे अनेक मुद्दे आहेत , ते सोडून मोदीजी चंद्रचूड सो.यांचे कडे गेले हा काय मुद्दा आहे.अहो आम्ही सर्वसामान्य रोज काहीना काहीतरी अडचणीतून जातो आहोत ( रोज म्हणजे रोज ) त्या तुम्हाला दिसत नाहीत वाटत
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
@@Life_of_JP-001तेव्हा तिथे अडवाणी होते हे लक्षात असुदे भक्ता
यांच्यावरील खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यासाठीचा हा डाव असू शकतो.सत्तेतून पायउतार होऊन जेल मध्ये जाणार याची भीती वाटत असावी.
घटना लोकशाहीसाठी अन् न्यायालयासाठी दुर्दैवी,
निंदनीय, घातकच
सरकार गोद्याच मग सरन्यायाधीश सुद्दा गोदी सरकार झाल्याने SC आता पहिल्या सारखं राहील नाही.
ह्या वरून समजते की भारतीय लोकशाही का धोक्यात आहे.
न्यायाधीश साहेब रिटायर झाले की, त्यांना राज्यसभा सदस्य गिफ्ट मिळणार
सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावरील, अत्यंत आदराचे आणि विश्वासाच्या व्यक्तीवर कायद्याच्या नियमबाह्य वर्तनाचा आरोप व्हावा यापरतं भरकटलेल्या, मोडलेल्या भारताचं लक्षण दुसरं कोणतं..?
आता यांना पण राज्यसभा मिळणार आहे वाटतंय...
ह्यात पंतप्रधान यांना मुख्य न्यायाधीश यांच्या भेटीचा संदर्भात काही नाही.
BBC चे तसेही एकच काम राहिले आहे सध्या फूट पाडा आणि राज्य करा.
Zombli ka bhau news
😂😂@@technicalshadan8357
@@technicalshadan8357Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay hijdya
@@Life_of_JP-001 mi Kay vicharle zombli ka bhau news sahaj vicharle
💯@@technicalshadan8357
चोरी चौपाटी करणार मोकळा आणि संण्यासाला जेल संपूर्ण भारतातील न्यायालयात बंद केली पाहिजे सगळे अधीकार फक्त राष्ट्रपती यांना दिले पाहिजे तरच भारत देशाचे कल्याण होईल नाहीतर वाटोळे होयाला टाईम नाही लागनार जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चंद्रचूड साहेब जाता जाता सर्व श्रेष्ठ काम करा.कोणालाही फितुर होवु नका.सर्व इथेचफेडायचे आहे.सच्चाईला धरून चला.ना पंतप्रधान ना कोणी राजकीय नेता यांना बळी पडु नका आपणाला देशानी सर्व काही दिले आहे.तरी न घाबरता योग्य निर्णय दया.
SC , ST चां निकाल ६ vs १ असाच नाहीं आला आहे ❌❌❌
निवृत्तीनंतर लाभाचे पद घेण्याची चंद्रचूड यांची तयारी ?
Very much disappointed 😨😨😨😨
Settlement......
पंतप्रधान कुठेही जातात त्यांना वाटते की मीच माझा गणेशोत्सव आहे.कमाल करतात तिथे जाऊन आरती केली हे ही विशेष पंतप्रधान व मुख्य न्यायाधीश यांची काही नियमावली आहे त्यांचं पालन करावं पण तसे न होता चक्क पी.अम यांनी गणपती आरती करणे हे नियम व्यतिरिक्त आहे सर्व भारतीयांनी धक्का बसला आहे.
सरन्यायाधीशाना हे पाठवा.
देश रसातळाला चाललाय 😢
हा देश गरीबांसाठी नाही राहिला आता 😢
भारताच्या संविधानात धोका पोहोचतो अशा गोष्टीमुळे
चांगली माहिती ,
Majha Matt ase ki kadaachit Retirement nantar Present CJI he Ranjan Gogoi saarkha Readymade position cha vichaar karit asaavet ka -?
नंबर 1 व 16 मार्गदर्शक तत्वाचे सरण्यायाधीशांकडून पालन केले गेले नाही.. 😞 त्याच्यावर काय कारवाई होईल...??
एक आशेचा किरण होते चंद्रचूड साहेब ते पण जनतेच्या नजरेतून उतरलेत...
मार्गदर्शन तत्वात सर न्यायाधीश्यांनी घरी गणपती बसवून कोणाला दर्शन घेण्यासाठी आमंत्रित करावे हे अजून स्पष्ट होत नाही, राग मोदी आरती साठी गेले त्याचा आहे की पुरोगामी लोकशाही त तथाकथित सेक्युलर देश्याच्या न्यायाधीश्यांनी घरी गणपती आणला याचा आहे?
भारतातील सर्व घटनात्मक यंत्रणा भाजपाने सडवून कुचकामी करून ठेवल्या आहेत त्यामध्ये राहिलेले सर्वंच न्यायालयाचे न्यायाधीश पण बरबटले आहेत त्यामुळे आता न्यायदेवतेवरचा सर्व सामान्याचा विश्वास उडाला आहे
निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश आणि मोठ्ठ्या पदांची *मोदींची गॅरंटी* स्पष्ट झाली.
महाभियोग चालवायला पाहिजे
चंद्रचूड १०० टक्के चुकले आहे किंवा विकल्या गेलेले आहे
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी केलेल्या दाव्यांचा निकाल लागला असं वाटते
चंद्रचूड याला एखाद पद पाहिजे असेल घटनेन कार्य पालिका व न्याय पालिका वेगळ केले आहे म्हणजे च यांनी जास्त संभध ठेवू नये यासाठी संविधानात खास तरतुत आहे यासाठी वेगळं राहणीमान वेगळा पगार भते नोकर चाकर इतरा पेक्षा जास्त दिले जातात
काय हे चंद्रचूड ला माहीत असेल का?.
हे सांगा कायद्याने यांच्या वर काय कारवाई होऊ शकते.
कुणी खासगी आयुष्यात कसे वागावे हे सांगणारे आपण कोण ?
सरणी या देशाने असे जागतिक वर्तन केले असेल तर त्याच्या ढुंगणावर काट्या घाला असे नमूद आहे
आरे हे सर्व आपल्यासाठीच करत आहेत नरेंद्र मोदी. हिंदूंनो ध्यानात घ्या. कोणी काहीही म्हणो. फक्त नरेंद्र मोदी. तुम्हाला नंतर कळेल.
न्याय वेवस्था पण बीजेपी च्या हातात गेली असल्यामुळे न्यय मिळणारच नाही
न्याय विकला गेला आहे का
16 वे मार्गदर्शक तत्व तोडले.
अखा देश न्याय मागतो आहे. अडीच वर्ष का लागली.
प्रत्येकाला स्वतः च अधिकार असतो.
Cji चंद्रचुड हे सर्रास या तत्त्वांचे उल्लंघन करत आहे
लोकशाही संपली ब्राम्हण शाही स्थापना केली ज्वंईंट पुजा करून
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay zatya
ब्राह्मणांना शिव्या घालून कायमचे मागास दलित रहा 😂
बरेच तत्व मोडले चंद्रचूड साहेबांनी
वा रे वा रे...... या पेक्षा इंग्रज बरे होते
वाह रे लोकतंऋ
50% Vala cji
Maharashtratil paksh fodi prakarnat Tarikh Pe Tarikh ka lagat ahe yache uttar , sarnyayadhishanchya ya krutimule jantela milale .
Supreme court ata Ghatnecha Sanrakshak Urlela nh .
CJI चंद्रचूड ने या मौलिक तत्वाचं पालन केलं नाही म्हणून चंद्रचूडला CJI पदावर राहण्याचा आता अधिकार राहिला नाही. या निमीत्ताने तरी मोदी चंद्रचूडची जवळीक जनतेच्या नजरेत आली.
Very good
त्यावेळी टीव्ही इंटरनेट नव्हते मोबाईल फोन ही नव्हते. त्यावेळी न्यायाधीश फक्त मोजकीच वर्तनपत्रे वाचत असत. आज परिस्थिती इतकी बदलली आहे की घरी बसल्या नुसते यूट्यूब वा मीडिया वर काही वेळ घालवून सामान्य मनुष्य आपले राजकीय धार्मिक मत मजबूत करू शकतो! मग या मीडियाच्या मनावर पडणाऱ्या जबरदस्त प्रभावापासून 😮स्वतः ला कोण वाचवू शकेल!
इप्तार पार्टी केली की सगळं कसं गोड वाटत , पण पूजा आरती केली की बीबीसी आणि चमचे बोंब मारतात.
बोंबलत रहा ... घंटा फरक पडणार नाही.
न्याय व्यवस्था भा ज पा ची बटिक झाली आहे की काय असे वाटू लागले आहे?🫣🙊
मनमोहन सिंह प्रंतप्रधान असताना तेव्हाचे CJI प्रधानंत्री च्या घरी ईफतार पार्टी ला जातात हे बरोबर आहे का
मोदी यांनी जाणून बुजून संभ्रम निर्माण करण्या साठी हे कांड केले आहे....मोदी यांनी सगळं लफडे करून ठेवले आहे
चांगल काम करणाऱ्याच्या विरोधात जास्त विरोध होत असतो.त्या विरोधाला महत्त्व नसते असा जनरल रूल आहे.
उगाच काही निकाल लागत नाहीत प्रत्येक गोष्टीत तारीख पे तारीख डर्टी पॉलिटिक्स
न्यायाधिशांनी आपल्या कार्यकाळात कोणाशीही संवाद साधू नये व एकलकोंडे रहावे का?
Nahi pan ashya dongi lokana tri bolu naye
थोडं मनमोहन सिंग आणि तत्कालीन सरन्यायाधीश इफ्तार पार्टीत काय करत होते याच्यावर पण सांगाल उगाचच हिंदू धर्मातील सण आले की ही तुमची वाजवा रे वाजवा होती
देशात लोकशाही उरली आहे म्हणणारा सर्वात एड xx
म्हणून च ते म्हणत होते की, न्यायलावर कोणताच दबाव नाही, कारण एवढं प्रेम असेल तर दबाव कुठून येईल.
भाजप संपूर्ण महाराष्ट्रातूनच संपणार.
चंद्रचूड साहेब अंधश्रद्धेचे बळी पडलेल्या पैकी एक आहेत का.
Bbc ला एकच बाजू मांडायची असते आणि काही विशिष्ट पक्षाला आणि धर्माला टार्गेट करायचे असते😊
अंधमक्त !😃
@@vikasgangadharkolhatkar946 हो आम्ही भक्त आहोत देव धर्म संस्कृती आणि देशाचे, तुम्ही चमचे आहात काही परिवाराचे आणि देशद्रोह्यांचे
We demand resignation and reassessment of all Judgement
चेक्स अँड बॅलन्स सिस्टम च्या नियमानुसार चंद्रचूड यांचे वर्तन योग्य आहे काय?
त्याने बोलावले नाही ...मोदी गळ्यात पडला ...😂😂😂सर्वाना माहिती .
BBC ne सुपारिच घेतली आहे बदनाम करन्याची...
यात गणपती पूजा कुठे आहे?
मार्गदर्शक तत्व जरी असतील तरी न्यायाची व्याख्या न्यायाधीश करतात
Feeling so sad
मीडिया. सुप्रीम कोर्ट.B J P ने देश बुडविला 😂😂😂
वह झुग्गी-झोपड़ियों के लोगों के साथ त्यौहार क्यों नहीं मनाते?
Ek juni case athavali.... Nyayathishach pudhe kay jhal????
जस्टीस लोया का ??
Every one should obey directive principles
चंदचुड साहेब, खासदार होतील यावर काही दुमत नसावे 😊
जर त्यांनी मूल्यांचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर केस करा....
Ani jevha 2009 madhe Manmohan Singh chya ghari chief justice of India इफ्तार पार्टी sathi gele hote tevha thik hot kay
Video start at 01:30
न्याय देवताच बीजेपी हातात गेली
Future Governor😅😅😅. Anyhow justice godess is blind .😅😅😅
ईतका शिकलेला देशाचा सर न्यायाधीस जर काल्पनिक देव मानत असेल तर काय कामाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर न्यायालयात अनावरण सोहळा पार पडले हा देखावा सादर करण्याचे काम
काय मानावे आणि काय मानू नये हे दुसऱ्या धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माच्या लोकांनी बोलू नये. कृपया आपल्या धर्माचे बघा ही नम्र विनंती.
Suprime court judges should be natural but it's happening india ? Very disappointing for Indian people s .