तुम्ही जातीवादी लोक आहेत... तुम्हाला जरांगे आरक्षण तर देणारं कधीच नाही तसेच महा आघाडी देखील घंटा देखील देणारं नाही अणि तुम्ही लोक त्या जरांगेल अणि आघाडीला मतदान करतान बोलता तर तुम्हा लोकांना बोलायला शब्द देखील नाही 🤬
@@subhashsalunkhe7356आरे दादा ओबीसी मधून आरक्षण अशक्य आहेत... ज्यांच्या नोंदी आहे त्यांना अरकशन मिळाले आहे...मग का तुम्ही हट्ट का धरत आहे कायदे काणून समजून घ्या जरांगे कायद्यापेक्षा अझ बात मोठें नाही....🙏🙏🚩🚩💯💯
शासनाने कितीही योजना दिल्या तरीही मराठा समाज मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच करणार आहेत... घरच्या महिलांना घरातील कर्ते पुरुष जे सांगतील तेच त्या करत असतात.
सरकार कोणाचेही असो पैसा जनतेचा असतो अल्प उत्पन्न गटाला मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे बहुसंख्यांक जाती धर्माच्या लोकांनी अल्पसंख्यांक जाती धर्मावर वर्चस्व निर्माण करणे देश हिताला घातक आहे स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय तत्त्वाचे पालन मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे
आशा कितीही योजना आणा तरीसुद्धा भाजपचा सुपडा साप होणार म्हणजे होणारच साहेब या महिला ज्या आहे त्या जिजाऊ च्या लेकी आहे त्यामुळे कोणी कितीही डावपेच खेळले तरीसुद्धा जरांगे पाटील हेच ह्या विधान सभेला दाखवून देतील एक मराठा कोटी मराठा
निदान पंच्याएंशी ते नव्वद टक्के मराठा समाज जरांगे पाटलां बरोबर एकनिष्ठ निच्छित ऊभा राहणार हे लिहुंन ठेवा कसल्याही योजना सरकार आणुद्या पण मराठा जरांगे पाटलां पासुन बाजुला जाणार नाहीत
" बोले तैसे चाले म्हणून अपेक्षित ठिकाणी आग लागे 🙂 # " मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रूपये १५००/- जमा 💐आम्हाला देवेंद्रजी फडणवीस महत्त्वाचे 🎉 🚩 महायुतीचे शिवशाही सरकार 🚩
शाळा बंद पडत आहेत शिक्षक, प्राध्यापक भरती नाही ईतर नोकर भरती नाही, महागाई, शेत मालाला भाव नाही व फुकट पैसे वाटून लोकांना आळशी करून फक्त मतासाठी वाटप करणे चूक आहे परंतु त्याचा फायदा होईल असे वाटत नाही.
सर खताची किमत गाॅस किमत काय ते सागा जनता बिजेपीना मतदान करनार नाही लाडकी बहीनीच सोया काय विकल कापूस काय भावानी विकला कादा सर या पिकाची परी वाट लावली हे माञ जनता विसरनार नाही जरागे पा आगे बडाये हम तुम्हारे साथ
लाडकी बहिण योजनेचा निवडणूकीत जिंकायला फायदा होणार नाही. पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे नाहीत . त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे. पुरूष मतदारांची संख्या पाच कोटी आहे.
महाराष्ट्रातील लोक हुशार आहेत. MP, गुजरात, दिल्ली इत्यादी च लॉजिक महाराष्ट्रात नाही चालणार. कितीही योजना आणू देत. युती सरकार येत नसते. इथले लोक स्वाभिमानी आहेत. 1500 रुपयात विकत घेतले जाणार नाहीत.
कितीही योजना आणल्या तरी ओबीसी मराठा आरक्षण न दिल्यास सगळ्यात जास्त फटका भाजप बसणार आणि तो बसलाच पाहिजे कारण आरक्षणास भाजप अडथळा आहे हे मराठा समाजाला समजलं आहे.
या योजनेचा राजकीय लाभ 100% होईलच याची शाश्वती नाही ...जर या योजनेचा राजकिय लाभ घ्यायचा असेल तर ..लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने लढविली गेली..त्यात बदल व्हायला पाहिजे ...तरच या योजनेचा फायदा होईल.... जर का लोकसभे सारखेच निवडणूक झाली तर या योजनेचा लाभ होईल याची शाश्वती नाही... बघू या विधानसभा निवडणुकीत लोकसभे सारखेच निवडणूक होतीय का ...त्यात बदल होतोय का??
मध्य प्रदेश वेगळं राज्य आहे साहेब,हा मराठ्यांचा (शिवाजी महाराज) महाराष्ट्र आहे येथे कितीही नौटंकी योजना आणल्या तरी काहीच फरक पडणार नाही..घरात ५ मतदार असतील तर ८ हजार नाही तर १०००हजार कुणीही उमेदवार देऊन जाणार,पण आम्ही मनोज झरागे पाटीलासोबतच....😂😂😂
प्रसन्ना साहेब आपलं खरं आहे पण. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी ऐवजी आरक्षणाचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या लाडक्या बहिणीला विचारात घेणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कितीही सखोल विश्लेषण करून सांगितलं तरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपलं विश्लेषण पटणार नाही. आरक्षणावर ही अशीच सविस्तर चर्चा घडून अन साल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
असली करोडो अब्ज रुपये जरांगे पाटलांना मिळाले असते फक्त गप्प बसण्याचे, पण मराठा समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी, त्यांनी कुठेही स्वतःचा स्वार्थ साधला नाही, त्यामुळे, आम्ही कायम ताकतीने जरांगे पाटलान सोबत राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्ही जरांगे पाटला सोबत
किती पण योजना काढा पण जरांगे पाटिल म्हणतील त्यालाच मतदान 🔥🔥🔥
हाच तो हरामखोर असणं
लाडक्या बहिणी योजनेचा पहिला फॉर्म याने याच्या आजीचा भरला असणं 😂😂😂
Ganjadu
😅
आम्ही मराठा योजनेचा फायदा तर घेणार
पण मत जरांगे पाटलांच्या उमेदवाराला देणार❤❤❤
Baramaticha SuParibaja maratha he watole kele koni 40 warsha
आम्ही फक्त जरांगे पाटलासोबत
काही फरक पडत नाही सरकारने सोनं जरी वाटलं तरी आम्ही कायम जरांगे पाटील यांच्या सोबत कारण ते गरजवंतासाठी लढाई करत आहे एक मराठा कोटी मराठा 🚩
आम्हाला तूमचे उपकार नकोत आमच्या हक्काचे आरक्षण द्या काहिही करा मराठा समाज जरांगे पाटलांना साथ देणारच
तुम्ही जातीवादी लोक आहेत... तुम्हाला जरांगे आरक्षण तर देणारं कधीच नाही तसेच महा आघाडी देखील घंटा देखील देणारं नाही अणि तुम्ही लोक त्या जरांगेल अणि आघाडीला मतदान करतान बोलता तर तुम्हा लोकांना बोलायला शब्द देखील नाही 🤬
@@subhashsalunkhe7356आरे दादा ओबीसी मधून आरक्षण अशक्य आहेत... ज्यांच्या नोंदी आहे त्यांना अरकशन मिळाले आहे...मग का तुम्ही हट्ट का धरत आहे कायदे काणून समजून घ्या जरांगे कायद्यापेक्षा अझ बात मोठें नाही....🙏🙏🚩🚩💯💯
Majid madhe pan gela na ata.
Ata kasa kay chalto Mughal tumala😂😂😂
आरक्षण नाही भेटलं तर मराठा राज्य वेगळे होणार देशाची फाळणी होते तर मग राज्याची का नाही .@@siddhantbachkar2352
फक्त महायुती जनसामान्यांचा विकास
वाघ एकला बाकी खेळ मकडाचा.. मनोज जरंगे पाटील🦁🚩👑
कितीही योजणा काढा पण आम्ही जरांगे पट्टीलांसोबत🚩🚩
आम्ही महायुतीसोबत महायुती जिंदाबाद फडणवीस साहेब जिंदाबाद शिंदे साहेब जिंदाबाद अजित पवार साहेब जिंदाबाद
असल्या किती योजना काढा. जरांगे पाटलांना तीळमात्र फरक पडणार नाही.एक मराठा लाख मराठा 🚩
काही पण झाले तरी आम्ही जरांगे पाटला सोबत
शींदे साहेबांच्या सर्व बहीनी लाडक्या आहे पण सर्व बहीनींचे फक्त मनोज दादाच लाडके आहेत आणि राहणार एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
Jarange suparibaja
शासनाने कितीही योजना दिल्या तरीही मराठा समाज मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच करणार आहेत...
घरच्या महिलांना घरातील कर्ते पुरुष जे सांगतील तेच त्या करत असतात.
लाडली असो या सावतार असो आम्ही फक्त जारंगे पाटील यांच्या सोबत...... 🙏
नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
#मनोज_जरांगे_पाटील
सरकार कोणाचेही असो पैसा जनतेचा असतो अल्प उत्पन्न गटाला मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे बहुसंख्यांक जाती धर्माच्या लोकांनी अल्पसंख्यांक जाती धर्मावर वर्चस्व निर्माण करणे देश हिताला घातक आहे स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय तत्त्वाचे पालन मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे
आम्ही योजना घेऊन, त्यांना पाडनार 😂 only manoj jarange patil 💥🚩
फक्त जरांगे पाटील
दिड हजार रुपये मध्ये मत विकत घेऊ शकत नाही
आंम्ही कायम मनोज दादा आणी मराठा जमाजा सोबत एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
Tutari vir
सर्व समाज हाच आमचा विकास म्हणणाऱ्या महायुतीचा विजय असो शिंदे फडणवीस अजित पवार जिंदाबाद
सगळ्याचा सुफडा साफ करून B.J.P. येणार
जे सरकार सोबत नाही त्यांनी योजनांचा लाभ घेऊ नये तरच ते निष्ठावंत आहे असं समजा
बरोबर
कहीही अडचण येणार नाही जरांगे पाटीलना पण युती लाच अडचण येणार
आशा कितीही योजना आणा तरीसुद्धा भाजपचा सुपडा साप होणार म्हणजे होणारच साहेब या महिला ज्या आहे त्या जिजाऊ च्या लेकी आहे त्यामुळे कोणी कितीही डावपेच खेळले तरीसुद्धा जरांगे पाटील हेच ह्या विधान सभेला दाखवून देतील एक मराठा कोटी मराठा
मराठा कायम एकनिष्ठ.
ना भाजप सरकार
ना कांग्रेस सरकार
अबकी बार पाटील सरकार.
Suparibaja
निदान पंच्याएंशी ते नव्वद टक्के मराठा समाज जरांगे पाटलां बरोबर एकनिष्ठ निच्छित ऊभा राहणार हे लिहुंन ठेवा कसल्याही योजना सरकार आणुद्या पण मराठा जरांगे पाटलां पासुन बाजुला जाणार नाहीत
Only One Manoj Dada Jarange Patil Saheb ❤❤❤
आम्ही गरजवंत मराठा सदैव जरांगे पाटील साहेबांच्या पाठिशी उभा राहणार
मराठा 🚩🚩
अशा किती फालतूक योजना आणल्या तरी मतदार वेडे नाही आहेत
लोका विकासाचे राजकारण कळतं जरांगे पाटील यांना चांगलापैकी धडा शिकवेल लोकं जरांगे पाटील बरोबर आहेत
❤️patil jarage
आता फक्त मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं...❤
फक्त पाटील
तीन वर्षांपूर्वी सोयाबिन बाजार भाव 8000 होता आता ४३०० आहे . योजना काय घंटा चालू आहे शेतकऱ्याचे किती तरी नुकसान झाले . या
" बोले तैसे चाले म्हणून अपेक्षित ठिकाणी आग लागे 🙂
# " मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रूपये १५००/- जमा 💐आम्हाला देवेंद्रजी फडणवीस महत्त्वाचे 🎉
🚩 महायुतीचे शिवशाही सरकार 🚩
आम्ही फक्त जरांगे पाटलांसोबत कायम एकनिष्ठ 🚩
Only मनोज jarange patil
Only Jarange Patil
Bahini gajadu suparibajaa dhada sikawatil
बाकीच्याना ठरतील पण मनोज दादा जरांगे पाटलाना काहीही अडचण नाही. आम्ही मराठे पूर्ण ताकतीने मनोज जरांगे पाटला सोबत आहोत
शिंदे साहेब चं खरे लाडके भाऊ आहे 🙏बाकी सावत्र 😂
दीड हजार रुपये देऊन सरकार आम्हाला विकत घेऊ शकता का आमचा फक्त आणि फक्त पाठिंबामनोज दादा जरांगे पाटील यांना
Kahihi karu sakat nahi
Amhi jarhage patil sobat ahot ❤❤❤
योग्य विश्लेषण ❤
कितीही च्याॅनल कितीही पत्रकार कितीही महाराज कितीही पैसा कितीही अफवा पसरवली तरीही फडणवीस ला घोडा लागणार म्हणजे लागणार
Bjp yanar nahi कारण फडणवीस
पाटील🚩🚩🚩🚩🔥
We are with my
खरोडो मराठ्यांच काळिज मनोज जरांगे पाटिल आहेत 🔥✊🚩
Nice speech.
१५०० ऐवजी १०००० दिलं तरी ते जनतेचेच पैसे आहेत,
मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते महत्वाचं आहे
योग्य विश्लेषण केले आहे.
शाळा बंद पडत आहेत शिक्षक, प्राध्यापक भरती नाही ईतर नोकर भरती नाही, महागाई, शेत मालाला भाव नाही व फुकट पैसे वाटून लोकांना आळशी करून फक्त मतासाठी वाटप करणे चूक आहे परंतु त्याचा फायदा होईल असे वाटत नाही.
सर खताची किमत गाॅस किमत काय ते सागा जनता बिजेपीना मतदान करनार नाही लाडकी बहीनीच सोया काय विकल कापूस काय भावानी विकला कादा सर या पिकाची परी वाट लावली हे माञ जनता विसरनार नाही जरागे पा आगे बडाये हम तुम्हारे साथ
7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
काडीचाही फरक पडणार नाही.अचानक पडणारे. पावसाने शेती पिकत नाही उलट पिकांची हानी होते.
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
लाडकी बहिण योजनेचा निवडणूकीत जिंकायला फायदा होणार नाही. पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे नाहीत . त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी मत द्यावे. पुरूष मतदारांची संख्या पाच कोटी आहे.
नाही, समाज हुशार झाला आहे , आधी हक्काचं obc मधू आरक्षण
जरांगे पाटील बोलतील तेच
होणार निवडणुकीत
Nakkich
Ghanta fharak padat nahi 101℅ vat lagnar mahayuti aani mahavikas aaghadi chi
इथला मतदार विकला जाणार नाही
महाराष्ट्रातील लोक हुशार आहेत. MP, गुजरात, दिल्ली इत्यादी च लॉजिक महाराष्ट्रात नाही चालणार. कितीही योजना आणू देत. युती सरकार येत नसते. इथले लोक स्वाभिमानी आहेत. 1500 रुपयात विकत घेतले जाणार नाहीत.
आम्ही फक्त जरांगे पाटील भक्त.... फक्त जरांगे पाटील म्हणतील तसे
मिडिया ने योजनाचा कितीही केविलवाणा प्रयत्न केला तरी पण मनोजदादा जरांगे पाटील सांगतील तेच घडणार #मराठा
महाविकास आघाडी व जरागे हे लढले तर याचा फायदा भाजप व शिंदे गटाला होईल १०० टक्के
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठा आरक्षण मुद्दा चालणार आहे
किती पण योजना काढा काय फरक पडणार नाही.पैसे देऊन मत मिळाले असते तर निवडणुकीत कोट्यवधी खर्च करून उमेदवार पराभूत झाले नसते.माणस आता हुशार झालेत
उद्धव ठाकरे चा आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार जरांगे जरांगे पाटलाचं सरकार जम बनवू शकते
असं काहीच होणारच नाही कारण हा महाराष्ट्र आहे
कितीही योजना आणल्या तरी ओबीसी मराठा आरक्षण न दिल्यास सगळ्यात जास्त फटका भाजप बसणार आणि तो
बसलाच पाहिजे कारण आरक्षणास भाजप अडथळा आहे हे मराठा समाजाला समजलं आहे.
अयोध्येत मंदिर तरी पराभव
पुढारी वालेही मेनेज झाले का?????
Ek maratha lakh maratha
महा युवती
जय श्री राम जय जय श्री राम
हे न्यूज वाले बीजेपी वाल्यांना विकाऊ आहेत
मराठे ठाम सरकारला घाम.
कितीही योजना करा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही जरांगे पाटील सोबत राहणार
Fakta jarange Patil
आर बाबा आक्कल पाजळू नका.सर्व लाडक्या बहीनींना महीत तय. कीचन मधील सर्वच वढलेले भाव यातील पैशाचे 1% भी 1500 रुपडीत भरपाई.होत नाही.😂😂
काही नाही होणार लडकी बहीण योजने मुळे तरी पण सरकार पडणार आहे
kingmekar मनोज जरांगे पाटील राहतील
या योजनेचा राजकीय लाभ 100% होईलच याची शाश्वती नाही ...जर या योजनेचा राजकिय लाभ घ्यायचा असेल तर ..लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने लढविली गेली..त्यात बदल व्हायला पाहिजे ...तरच या योजनेचा फायदा होईल....
जर का लोकसभे सारखेच निवडणूक झाली तर या योजनेचा लाभ होईल याची शाश्वती नाही...
बघू या विधानसभा निवडणुकीत लोकसभे सारखेच निवडणूक होतीय का
...त्यात बदल होतोय का??
Prasanna ji shetkaryachi Kay te bola
मध्य प्रदेश वेगळं राज्य आहे साहेब,हा मराठ्यांचा (शिवाजी महाराज) महाराष्ट्र आहे येथे कितीही नौटंकी योजना आणल्या तरी काहीच फरक पडणार नाही..घरात ५ मतदार असतील तर ८ हजार नाही तर १०००हजार कुणीही उमेदवार देऊन जाणार,पण आम्ही मनोज झरागे पाटीलासोबतच....😂😂😂
प्रसन्ना साहेब आपलं खरं आहे पण. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी ऐवजी आरक्षणाचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या लाडक्या बहिणीला विचारात घेणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कितीही सखोल विश्लेषण करून सांगितलं तरी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपलं विश्लेषण पटणार नाही. आरक्षणावर ही अशीच सविस्तर चर्चा घडून अन साल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
सरकारने जर प्रत्येकाला एक एक कोटी वाटले तरी सरकारचा सुपडा साफ होणार आहे तुम्हाला किती पैसे दिलेत सरकारच्या बाजूने मत मांडण्यासाठी हे सांगा
बहुतेक पुढारी न्यूज ला पण देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी तुकडा टाकलेला वाटत आहे
Kahi farak nhi pdt jarange patil samarthak❤
दिड हजार दिले तरी बहिन भाऊ मतदान यूतीला करतील याचा भरोसा नाही या वेळी फक्त मनोज जरा॓गे फैक्टर च चालणार हे शाश्वत सत्य आहे
योजना सर्व जाती जमाती साठी आहे पण आम्हा मराठ्यांचे आरक्षण? योजनांचा लाभ तर घेऊच पण आरक्षण पण पाहिजे.
असली करोडो अब्ज रुपये जरांगे पाटलांना मिळाले असते फक्त गप्प बसण्याचे, पण मराठा समाजासाठी गोरगरीब जनतेसाठी, त्यांनी कुठेही स्वतःचा स्वार्थ साधला नाही, त्यामुळे, आम्ही कायम ताकतीने जरांगे पाटलान सोबत राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤❤❤मनोज दादा ❤❤❤❤❤
Lottery winning results
MP मध्ये गेली चार वर्ष योजना सुरू आहे महाराष्ट्रात निवडणुकीच्या 2 महिने अगोदर सुरू केली त्याचा निवडणुकीला फार फायदा होणार नाही
मराठा ,मुस्लीम व कोणताही लाभ न मिळालेला महागाई ने होरपळलेला मध्यमवर्गीय हे 3M महाराष्ट्रात महत्त्वाचा घटक
जरांगेच्या अदोलनाचीधार कमी होणार नाही पैशाच्य मागे नाही मराठी माणूस फक्त आरक्षण O B C मधूनय एक मराठा कोठी मराठा जय शिवराय
मराठा स्वाभिमानी आहे
एवढ्या Comments पाहिल्यानंतर समजय जरांगे दादाची जादू कायम राहणार आहे ते.
कीतीही योजना आणल्या तरी गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे