सरकार अनुकूल | विरोधी उतावीळ | लगभग कर्जमाफी होणारच | Dnyaneshwar kharat patil
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- #dnyaneshwarkharatpatil #karjmafi #karjmafi_yojna #कर्जमाफी #कर्जमाफी_योजना #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #nanapatole #sharadpawar #uddhavthackeray #congress #bhajapa #bjp #NCP #shivsena #farmer #शेतकरी
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
संपूर्ण कर्ज माफी करा नाही तर माहाविकास आघाडीच सरकार येणार
दादा सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 2024
प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज माफी मिळाली पाहिजे जॉईंट खातं असलं तरीही प्रत्येक जॉईंट खात्यामध्ये प्रत्येकाला तीन लाख रुपये कर्ज माफी मिळाली पाहिजे
कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करणार ,हे सरकार घालवणार
सरकार गेले तर कोणाचे काढनार
गेले पाच वर्षात या BJP सरकारने शेतकर्याला पिळवून काढले आहे कर्ज माफ झालीच पहिजे सरसकट 23पर्यत झाली पाहिजे
एकदम बरोबर आहे दादा तुमचं जो भी शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा विषय हातात घेणे येणाऱ्या विधानसभेला ते सत्तेत असणार
24 पर्यंत सरसकट कर्जमाफी केली पाहिजे
करज माफी गरजेची आहे महयुती सरकारने माफी केली तरच मतदान करणार
प्रत्येक शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ झाले पाहिजे 🙏
सरसकट कर्ज माफी हवी
कर्ज माफ करावे तरच सत्ता येईल
सर सगट 2024 पर्यंत कर्ज माफी करावी
शेतकऱ्यांना बर्बाद करने हेच सरकारचे ध्येय
कर्ज माफी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच शेतकरी त्यांच्याविषयी विचार करेल नाहीतर त्यांच्या पाठीवर आसूड होढेल
कर्ज माफी झालीच पाहिजे 2024पर्यत
कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
खरात पाटील साहेब तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे असे लोक तयार व्हायला पाहिजे खूप छान
कर्ज माफ केले तर काय उपकार नाही यांच्या नालायकी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे
धन्यवाद खरात पाटील
सरसकट विमा आणि कर्ज माफी केली की लाडक्या बहिणी ची शपथ हेच सरकार येईन
मत त्यालाच जो कर्जमाफी करेल . . . . जो शेतमालाला योग्य भाव देईल यापूढे तोच निवडूण येईल .
Bjp सरकार पुन्हा येणार नाही
मायबाप सरकारने उद्योगपती बरोबरच अन्न दाता शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी.
शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी तर झालीच पाहिजे तसेच राज्यातील विकासासाठी फक्त महायुती चे सरकार आले पाहिजे 🚩🚩
शेतकऱ्यासाठी केलेली वीज माफी ही सरसकट वीज शेतकऱ्यांना नाही याचा उपयोग होणार नाही सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट वीज माफी झाली पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे भावा
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर दाखवून देऊ मग सरकारला पण 💯💯💯💯
नेहमी कर्ज भारलले कर्जदारांना फक्त अनुदान देण्यात येते म्हणून हे कर्जदार हे सरसकट कर्ज माफी पासून वंचित राहतात हि गोष्ट लक्षात घ्यायला हवी
कर्ज मुक्ती झाली पाहिजे
खरंच... अवकाळी पाऊस आणि आता पूरपरिस्तिथी या मुळे वर्षभर केलेले कष्ट पूर्ण पीक व्हाहून गेल..कसा जगेल शेतकरी.....😢 सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे....
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.
2019 ते 2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात आली पाहिजे आणि रेगुलर कर्ज भरणारे शेतकऱ्यांना जेवढं कर्ज भरले तेवढे माफ केले पाहिजे
कर्ज माफी पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा
नियमीतपणे कर्ज परत फेड करनारे शेतकऱयांना पहीली माफी दिली पाहीजे नाहीतर पुढें कर्ज कोनीही भरनार नाही
बरोबर आहे खरात साहेब आपल्ंयाला मानाचा मुजरा
खुप छान राजकीय विश्लेषण🔥🔥
2024 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे दादा
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे तरच शेतकरी टिकेल. योग्य माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार 🙏
मतदान केले नाही पाहिजे जोपर्यंत कर्ज माफी होत नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित यायला हवे
कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफ करायला हवी
शेतकरी कर्जबाजरी झाला याला सरकार जबाबदार आहे.कारण पिकाला योग्य भाव नसणे,निर्यात धोरण चुकीचे अवलंबणे तर मग आता तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही वीजबिल माफी, कर्ज माफी व शेतीमालाला भाव देणे गरजेचे आहे. अन्यथा सरकार पडल्याशिवाय पर्याय नाही सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद.
सरसकट कर्ज माफी ही झालीच पाहिजे. नाहीतर याचा परिणाम काय होईल दोन्ही गटातील नेत्यांना माहीत आहे.
कार्ज माफी महाराष्ट्र
कर्ज माफी केली तर महायुती सरकार सत्तेत येणार ती पण २०२४ पर्यंत सरसकट झाली पाहिजे नाहीतर महाविकास आघाडी. जिंदाबाद
सरसकट आजपर्यंत कर्जमाफी होयलाच पाहिजे
बरोबर आहे.... कज माफी पाहिजे
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापूरापासून फटका बसला आहे शेतकऱ्यांची सर्व पीके पाण्यात बुडून कुजून गेली आहेत त्यामुळे या पीकांसाठी उचल केलेली , संपूर्ण कर्ज माफ करणं अत्यावश्यक आहे.
लवकरात लवकर कर्जमाफी होणे गरजेचे आहे
महविकास आघाडी आली तर होइल हे नाही करणार 😂😂
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की जे शेतकऱ्यांचे कर्ज माफ कराल त्यालाच मतदान करा सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने राहावे ही नम्र विनंती विनाकारण मतदान वाया घालू नका
कर्जमाफी देईल त्याच पक्षाला मतदान 👍
आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही,जो कर्ज माफी करेल तोच पक्ष निवडून येईल हे नक्की
जो किसानो का कर्जा माफ करेगा . वही राज्य पर राज करेगा . शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. नाही तर ह्या बांडगुळयांना मतदान नाही करणार आम्ही . 😅😅😅😅😅😅
जो कर्जमाफी देईल आणि आरक्षण देईल तो सत्तेत राहील
क रेक्ट मित्रा
कर्ज माफि जे करेल तेलाच मतदान करनार धन्यवाद
Very good Annalises ❤❤
कर्जमाफी ते हि सरसगट तरच खुर्ची नाहीतर विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळणार नाही लक्षात राहू द्या
कर्जमाफी करा सरकार वाचवा
अगदी बरोबर, जो कर्ज माफी करेल tayna मतदान देऊं
खरात साहेब हे म्हणतात सरसकट पण मग म्हणतात थकबाकीदार मग सरसकट याचा अर्थ काय माझ्या मते सरसकट म्हन्जे सर्वांना समान मग तो थकबाकीदार असो किंवा चालू
सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे.मात्र दोन हेक्टरच्या मर्यादेत.म्हणजे दोन्ही बाजू सेफ राहतील.आणि जास्तीत जास्त कर्जमाफी रक्कम मर्यादा तीन लाखांची असावी.🙏🙏
सरकारने सरसकट24 पर्यंत कर्ज माफी एकदाच करून टाकावी आणी सोयाबीन ला6000
व कापसाला 10000रु भाव पाहिजे तरच महाआघाडी सरकार निवडून येईल
खुर्ची. टिकवायची. असेल. तर.. कर्ज. माफी झाली. पाहीजे, नाहीतर कॉग्रेस शेतकऱ्याचे कर्जमाफी करणार, वर्धा जिल्हा शेतकरी❤
सत्ता हवी असेल तर सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
जय जवान जय किसान
Barobar aahe sar karj mafi zali pahije,
शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटलीच पाहिजे
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे 👍
लवकरात लवकर कर्जमाफी झाली तरच सरकार सत्तेत येईल
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे..... जे कर्ज माफी देईल त्यांना आम्ही सत्तेवर आणू....
सरसकट विना अट कर्जमाफी झाली पाहिजे कमीतकमी 3 लाख
आधी रेगुलर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा नंतर शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची सवय लागेल भविष्यात सरकारला कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही
कज माफी झालीच पाहिजे
रेग्युलर कर्ज सूध्दा माफ करायला पाहीजे तेही आचार संहीता लागन्या अगोदर
देवेंद्रजी कर्जमाफी करा नाहीतर पडणार
पाटील साहेब हे चालू शासन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकरी सरसकट कर्ज माफी करावी नाही तर हे शासन निवडणूकी अदोगर हो म्हणेल आणि निवडून आले की शेतकऱ्यांना गाजर दाखवले असं होऊ नये
कर्जमाफीचा पाहिजे सरकार चे धोरण शेतमाल भाव पाडले.
कर्ज माफी केली तर महायुती सरकार येणार आहे नाही तर महविकास आघडी आणार
कर्जमाफी केल्यास त्यांना मतदान देऊ
2019 ते 2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी झाली तर महायुती सरकार सत्तेतील येईल
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तरच मतदान करणार
कर्ज माफी केली तरच सरकार नाहि तर महाविकास आघाडीच सरकार येणार
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत अनु
बरोबर 2024पर्यंत
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि.सरकारने घोशनाकेली तिनवरशझाली.पात्र आहातपन सरकारने वरुन पैसे पाठवले नाही .यात दोन कुनाचा.शेतकरयांनीकाय करायच
कर्ज। माफ झालेच। पाहिजे नाहितर मविआ तुमचाबेडा पार करणार
कर्ज माफी व 70 हजार शिक्षकांचा 100 टक्के अनुदान द्यावे
ई पीक पहाणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार अनुदान मिळणार का.
कर्जमाफी योजनेतील अटी आणि नियमांचे कारणे सरकारने सांगू नये तुम्हाला शेतकऱ्यांना सरसकट देण्यासाठी निर्णय घ्यावा नाहीतर,--------गो बॅक
खरोखर 2024 पर्यत कर्ज माफी झाली पाहिजे जे नियमीत कर्ज भारतात त्यांनी काय पाप केले आहे . काय रक्ताचे पाणी करून वेळेत कर्ज . भरतात ती लोकं तुम्हाला मतदान करणार नाहीत हे त्रिवार सत्य . आहे
3 लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे
धन्यवाद दादा
विशेषतः अल्प व अत्यल्प भूधारक चा विचार केला जावा कोणतेच निकष न लावता
सर तुम्ही एकदम बरोबर बोललात आजच्या तारखेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे.
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
पिक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही तर मोजक्या शेतकऱ्यांना मिळत आहे
कर्जमाफी करणारा लाच मतदान करु