गुजराती औरंगजेब महाराष्ट्रात गाडला । संजय राऊत पुन्हा बरळला ।। | Shrikant Umrikar | Analyser | Raut
Вставка
- Опубліковано 9 тра 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
गुजराती लोकांचा राग राग करणाऱ्यांना इटालियन लोक मात्र जवळचे वाटतात .
या देशात गुजराथी, मारवाडी सिंधी पंजाबी, उडपी व इतर अमराठी लोक व्यवसाय करतात यु पी बिहारी चे लोक देशभर जाऊन मेहनत करतात मराठा माणुस महाराष्ट्र सोडुन लवकर कधी बाहेर जात नाही वर केवळ जातपत यावर बोलतात मराठी लोकांनी पण णगुजराथी मारवाणी प्रमाणे व्यवसाय करावा धिरुभाइ 1 साधा पंपावर कामगार माणुस होता ज्याच्या कडे बुध्दीमता असते ते प्रगती करतात मराठी सुद्धा हुशार असतील तर. प्रगती करतात गरवारे किर्लोस्कर चितळे
फक्त धंदा करायला चालतात, मऱ्हाटी माणसांना फसवायला तेव्हड गुजराती-गुजराती, नि ह्याच्या बापाचे बाळ भाईच उठाव लुंगी बाजाव पुंगी नि स्वतःला म्हणे हिंदू हृदय सम्राट आहे नि नाही जोक...😂😂😂😂
आपली महाराष्ट्रीयन किती दिवस छत्रपती शिवरायांच्या पुण्याईवर जगणार आहेत कोण जाणे ?? स्वतः च काही कर्तृत्व दाखवावे ना गुजराती ,युपी ,बिहार ,मारवाडी सारखं.ते लोक मिळेल ते काम प्रामाणिकपणे करतात आणि हळूहळू मोठी होतात .आपले फक्त जातीवाद आणि द्वेष करून फुगीर करतात .त्यात हे टोमणे बहाद्दर आणि पांचट नॉटी सारखे राजकारणी आहेतच तरुण मुलांना उस्कवायला .
@@pradeepshah279❤😊 से❤😂
😊😊😅😮😢🎉😂 आपव नी🎉
,. 😊😅😮😢🎉😂❤
४ तारखेनंतर संज्या राजाराम राऊतला ठाणे पागलखान्यात भरती करावा लागेल.
त्याला अफजल औरंगजेब यांच्या शिवाय कोणी दुसरे आठवत नाही. D.N.A TYANCHACH आहे .धर्मांतर तरी करुन घे एकदाचे .
अगदी असंच घडणार पण उंटाची चाल,घोड्याची चाल करत बसणार कारण...रिकामा....भिंतीला....
आणि दुसरा जिजामाता उद्यानात.
Hya nalaykala ajun ka sodatat hech kay kalat nahi ha upmadhe. Asato tar
आत्ताच का नको? 4 जून पर्यंत का वाट बघायची?
संज्या हा माणूस अती गांजा ओढल्याने वाया गेलेला आहे .....!! याच्या मेंदू वरील ताबा सुटलेला आहे ......!! तीच गोष्ट उध्वस्तची.....!! अती पिण्याने ताबा गेलेला आहे मेंदू वरील....!!
Yala menduch nahi
महाराष्ट्र तोडणे हीच टेप गेली अनेक वर्षे वाजवून आता ती झिजली.प्रियांका चतुर्वेदी अस्सल मराठमोळी आहे,म्हणून निष्ठावंत मराठी कार्यकर्त्यांना डावलून तिला राज्यसभेवर पाठवले.
👍😂😂😂😂अस्सल मराठमोळी......
😂😂😂😂 अस्सल मराठमोळी असलेल्या बाईला एक वाक्य सुद्धा मराठीत बोलता येत नाही.
मराठमोळी भांडी घासायला.
@@dreamchaser4765😂😂
ती झोपली होती अडू
औरंगजेबाला गाडलं.पण त्यांचा आदर्श औरंगजेबच आहे.
संजय राऊत म्हणजे राजकारणातील अंगप्रदर्शन करणारी आयटम गर्ल 😂
तुम्ही संजय राऊतांना कुठे महाराष्ट्र समजावून सांगता ! अजून काही वर्षांनी महाराष्ट्राची स्थापना सेनेने केली असही ते बरळतील.
संजय राजाराम राऊतांनी औरंगजेबाला गाढण्याची भाषा एकदा त्यांच्या हिरव्यागार सभेमध्ये करून दाखवावी , संज्या खरा मर्द असेल तर
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
Aagdi barobar, teva gup rahil.
बरं झालं ना,उबाठाच मुस्लिम बेगडी प्रेम उघड झालं.
मनोरुग्ण पुनः बरळला !
दाऊद आपल्याकडे च जन्माला आला , सद्या आपण त्याच्या कडे पाणी भरतोय !
भारतात ५०/० टक्के जयचंद आहेत.
मुंबई बॉम्ब स्फ़ोटा तील आरोपी यांचे प्रचारक झाले आहेत मग वेगळं काय होणार
संजय राऊतचा साहेबच स्वतः औरंगाजेब आहे!
कर्नाटका ने महाराष्ट्राची कितीतरी गावे बळकावली आहे त्याच्याबद्दल कधीतरी बोला. गुजरात यांची मते पाहिजेत गुजरात त्यांचा पैसा पाहिजे आणि गुजरातच्या विरोधात बोलत राहायचं. महाराष्ट्रासाठी काय केलं. कोरोनाच्या काळामध्ये देशात सर्वात अधिक बळी महाराष्ट्रातील गेले.
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
नमस्कार उमरीकर साहेब ❤❤
जय हो मोदीजी जय हो बीजेपी ❤
यांच्यावर टीका केली म्हणजे, महाराष्ट्र वर हल्ला, मराठी माणसावर हल्ला,
महाराष्ट्राचा सात बारा यांच्या काय तीर्थरूपांच्या नावाने केलाय काय????😄😄😄😄😄😄😄😄😄
"आम्ही म्हणजे महाराष्ट्र"
😅😅😅
राउताला मोदी शाह बी.जे.पी. स्वपनात पण दिसतात त्यांचे नाव घेतल्या शिवाय जेवन झोप व सक्काळी जाग येत नसेल .
संजय राऊत महागाढव आहे.
gadhava cha apman karu naka.
मराठी News Channels वाल्यांनी ह्या माणसाला उगीच महत्व देऊ नये .
मराठी न्यूज चॅनल ह्यांचे मालकीची आहे
भिकाऱ्यांची भीक बंद होईल हो.
भिकाऱ्यांची भीक बंद होईल हो.
परिस्थितीनुसार कायद्यामध्ये बदल हे केले जात असतात याचा अर्थ असा नाही की तो संविधानामध्ये बदल केला जात आहे 😮 विरोधकांनी जनतेची दिशाभूल करणे बंद करावे जनता मूर्ख नाही
राऊतांचा मेंदु नंतर पुढील पीढी साठी माणुस कसा वेडे व असभ्य बोलतो या साठी ठेऊन दिला पाहिजे
या sanjya चा जन्म पुण्या च्या बुधवार पेठ मध्ये झालेला आहे हे कोणाला माहित आहे की नाही....😂😂😂😂😂
👌👌👌
😂😂😂😂 हे खरच खर आहे ती फाटक्या निरोध मधून झालेली पैदैस आहे
😂😂😂
😂😂
नाजायाज असलं अवलादी कार्टी पुण्यातील बुधवार पेठेत जागोजागी आढळतील.अश्या मुंबईत फोर्हस रोडलाही सऱ्हासपणे आढळतात.
निवडणूक आली की उबाठ्याचे जुने टेपरेकॉर्ड पुन्हा सुरू होते. मुंबई तोडण्याचा डाव, गुजराती-मराठी, अस्तित्वासाठी वगैरे यांव त्यांव भावनिक मुद्दे. 😂😂😂
संज्या आणि उद्दव चे डोके फिरले आहे, त्यांना वेड्याचया डॉक्टर कडून किंवा डॉक्टर शिंदे कडून उपचाराची गरज आहे
एक सम्पादक आणि खासदार असलेली व्यक्ती अशी विधान करते ह्याची कीव येते.
महाराष्ट्र प्रदेश मध्यी संभाजी महाराज शिवाजी महाराज संत तुकाराम मौली ज्ञानेश्वर इत्यादि महान लोक जन्माले आले महान लोकांच्या राज्यत राउत रखे जन्माले आले
वाट्टेल तसं आक्षेपार्ह आणि गलिच्छ भाषेत बरळणारा हा वाचाळ माणूस मोकाट का फिरतोय ? त्याच्यावर काहीच action का घेतली जात नाही ?
कायदयाने वेडयांवर कारवाई करता येत नाही
हेच टार्गेट आहे BJP चें 😂, या वाचाळ वर पूर्ण विश्वास आहे की हाच खोटी सेना संपू शकतो, म्हणून मोकाट सोडलंय 😂😂
हा संजय राऊत औरंगजेब जन्मला तेव्हा गेला होता त्याला बघायला 😂
मोहनदास सुद्धा एक नंबरचा विकृत होता.
करमचंद चोर होता,
100% टक्के सहमत आहे .
४जून पर्यंत हे लोक बरळतच राहणार.एक म्हणतो छोटे मोठे पक्ष निवडणुकी नंतर काॅंग्रेस मध्ये विलीन होतील,दुसरा म्हणतो आम्हांला बाप बदलण्याची गरज नाही.हा विश्व प्रवक्ता सवयी प्रमाणे बरळणारच.दिवस भरत आले की असं काही सूचत राहणार.
अरे पण वकडोजिने बाप नाही आई बदलणार असे म्हटले, "फॉरेनची,आई, फॉरेन ची आई " आणि पाकिस्तानचा बाप
काहीही माहिती नसताना उचलली जीभ आणि लावली बरळायला म्हणजे संजय राऊत! 😅
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीकांत उमरीकर सर आपण...! 🙏
संजय राऊत डोक्यावर आपटला होता आता त्याला mental hospital मध्ये admit करणे आवश्यक झाले आहे
अप्रतिम आणि सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण नेहमी प्रमाणे.🙏🏼🙏🏼मला आता असे वाटायला लागले की विरोधी पक्षांची आताची मुख्य फळी ( मुख्य फळी म्हणजे मुख्य दोन चार प्रमुख नेते जे कायमस्वरूपी मीडियावर असतात ते) अजुन दहा वर्षे राहिले पाहिजे म्हणजे ते कायमस्वरूपी विरोधी पक्षात राहून भारताचा विकास भाजपला निश्चिन्त पणे करता येईल. म्हणूनच कदाचीत मुक्तपणे बोलु दिले जात असेल यांना. जमीन अस्मानाचा फरक आहे . काही comparison नाही हेच खरे.
जय हिन्दू राष्ट्र
ह्याच्यामुळे आम्ही राजकीय बातम्या बघतो/ ऐकतो.. राहूल, राऊत, फ़वार आहेत म्हणून राजकारण मनोरंजक आहे 😂😂😂
हे खरे आहे
संजय राऊत याला अजिबात महत्व देउ नये. हेच योग्य राहील.
काहिच म्हणायचे नाहीये त्याला .मराठीत म्हण आहे.नाचता येईना अंगण वाकडे त्यात थोबाड पण वाकडे.
पाहे यांच्या निकालाची वाट देश सारा. जय महाराष्ट्र!!!
संजय राऊत म्हणजे शुभ बोल ना-या.
४ जून ला ख्रिस्तवासी व पैगंबर वासी असेल.
पण औरंगझेब तर उद्धव ठाकरेंचा भाऊ होता ना? सुफी संत होता ना? आपल्या भारत माते साठी लढला होता ना? त्या विधानाचे काय झाले?
हा भटकलेल्या पिशाच्चा चा सहय्यक आहे
HMV ची कीव येते
सकाळी सकाळी जातात ह्या संज्या कडे
पाकीटा ता करता अरे अरे फारच अवघड आहे
...नि भज्जी खाऊ कोंकणी मराठी उच्च दर्जाची हरबल तंबाखू खाऊन पुन्हा बरळला...😂😂😂😂
संजय राऊत ज्या शाळेत शिकला त्या शाळेतल्या वर्गातला तो उडाणटप्पू आणि ढ विद्यार्थी असावा.
मुळात गुजरातची भूमी ही प्राचीन काळा पासून कृष्ण भूमी मानली जाते...याच्याशी औरंगजेबाचा काय संबद्ध तो मूळचा मुघल आहे ...उचलली जीभ लावली टाळ्याला...असला प्रकार चालला आहे राजकारणात.... राउत यांच्यावर खरंच कारवाई व्हायला हवी....
आपकी बार तिसरी बार पीएम मोदी साहेब मोदी है तो मुमकिन है पुरे भारत देश मे जय जय श्रीराम
१९६० सालीं,आजच्या,कैक पुढा-यांचा जन्म ही झाला नसावा.
यालाच खोल गाडलं पाहिजे l
Ani usman thkrela beakkalila suddha
पूर्ण भारत देशातली जनता हुशार झालेली आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्रातली जनता अतिशय हुशार झालेली आहे सबका साथ सबका विकास मोदी साहेब जिंदाबाद
Jaiho.modi
उत्तम विसलेशन
बंद खोलीत मर्द चर्चा काय करतो .
नमस्कार उमरीकर जी
विषयाच्या संदर्भात आपण सुशील कुलकर्णी यांच्याप्रमाणे इतिहास अत्यंत समजून सांगतात धन्यवाद जय महाराष्ट्र
पत्राचाळ मध्ये मराठी लोक राहत नव्हते बहुतेक,
😢
दि.1मे 1960 पूर्वी आजचे महाराष्ट्र व गुजरात मिळून मुंबई राज्य अस्तित्वात होते.
There should be FIR against S. Raot after election.
विष्वप्रवक्ते कोणाच्या पे रोल वर आहेत, हे मला कळले, तुम्हाला का कळू नये ?
अगदी बरोबर 🙏🏻
❤ जय महाराष्ट्र sir...
खूप चांगली माहिती दिलीत, श्रीकांतजी. मलिक अंबरविषयी कधीकाळी इतिहासात वाचले असेल पण पूर्णपणे विस्मरणात गेले होते.
😂 संजय राऊत यांना पुन्हा अटक करून तुरुंगात रवानगी करा... वाट लावली समाजाची...फक्त बेताल बडबड नको...😢😢
आणि बेछूट आरोप... विना पुरवा 👎👎😡😡😡८००० कोटींचा घोटाळा... पुरावे नाहीत 😂😂😂
उ ठा मोदींना भाषणात सांगतात,तुम्हाला महाराष्ट्र दिल्लीत जाऊ देणार नाही....महाराष्ट्रात एकूण लोकसभेसाठी ४८ जागा, समजा,अगदी सगळ्याच्या सगळ्या नविन ने जिंकल्या...त्यामुळे मोदींचे दिल्लीत जाणे कसं काय रहित होणार? समोरचे श्रोते गाढव...काहीही फेका.👎👎👎😡😡😡☹️☹️
सर तुमची उसंत वाणी खुप miss करतोय
उसंतवाणीचा रोजचा एक short video आमच्या दुसर्या चॅनेलवर म्हणजे Analyser lokneeti वर टाकतो आहोत... जरूर पहा...
🕉️ अति सुंदर🚩
धन्यवाद श्रीकांतजी. ऊत्तम विश्लेषण.
Excellent Analysis.
संजय राऊत सध्या काही बरळतो आहे.
घोडा मैदान जवळच आहे, 4 जून ला कळेल कोणऔरंगजेब आहे ते.
धन्यवाद श्रीकांत उमरीकर सर छान व्हिडिओ बनवला आभारी आहे
श्रीकांतजी,उत्तम!👌🙏
मला मनापासून अस वाटत की संजय आणि उध्दवने भाजप आणि मोदीला कितीही शिव्या शाप दिल्या तरी भविष्यात उध्दव आणि संजयला सोबत घेण्याची वेळ आली की भाजप माघे पुढे बघणार नाही.
पत्रकार असणं म्हणजे सर्वमाहित असायला पाहिजे
सुपर
म्हणे सन्ज्या पुण्याच्या बुधवार पेठेत जन्माला आलाय अस उडत उडत कानावर येतंय
याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
बोलण्याची पात्रता अपेक्षित आहे
Asurangjebcha आनौरस पुत्र
मस्त प्रत्युत्तर अभ्यास पूर्ण
संजय राऊतांना इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता बरळायची सवय आहे
संजय राऊत साहेब खासदार आहेत आपण तूम्हाला चांगलं बोलणं येतच नाही तुम्ही महाराष्ट्राचे आहे का औरंगजेबाच्या नातलग चांगला वकील आहे भाऊ तू उद्धव ठाकरे ला घरी बसविले शरद पवारांची वकिली करतात तुम्ही मुंबईचे औरंगजेबाचे नातलग आहे का छान अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद
Welcome श्रीकांत जी.
मराठी माणूस व महाराष्ट्र यांची मोनोपली नाही.
🙏🙏🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹Thanks for detailed analysis of the facts to the common people like us👍👌👌👌
संजय रावते ओर राहुल गांधी दोनो एक हु किस्म कि माल फुक तो हैं, ,
saheb kup kadak
भारताला स्वातंत्र्य संजय राऊतच्या उबाठाने दिले ...एक दिवस राऊत असे बोलले तर नवल वाटू नये..
4 जून नंतर कळेल गटबंधन वाल्यांना मस्तपैकी घरातच बसून राहावं लागेल जय जय श्रीराम
इटालियन लोक चालतात त्यांना बाहेरच्या देशातले लोक चालतात त्यांना औरंगजेब चालतो यांना खुशाल जावा औरंगाबाद औरंगजेब च्या समाधीजवळ
Must open Patra Chal case.
शंभर टक्के बावचळला आहे . सुरुवात छान" बरळला नाही तर व्हिडीओ कसे काय करणार" बीन पाण्याने म्हणतात ती अशी .
रस्त्यावर पडलेल्या कुत्र्याच्या केकाटण्याला आपण जेव्हढ महत्व देतो तेव्हढ ही महत्व राऊताच्या बरळण्याला देऊ नाही.
ह्या संजय राऊत वर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई का होत नाही....... लोकशाही लोकशाही आहे बरोबर आहे पण लोकशाहीचे धिंडवडे हे वाचाळ वीर काढताहेत
एक मुख्यमंत्री कमी पडतो म्हणुन तीन केले तरी महाराष्ट्राला आवरणे त्रिदेवांना कठीन जात आहे यातुन स्पष्ट दिसत की कांग्रेस ने किती खालच्या पातळीवर हिंदुधर्मरक्षकांविशयी द्वेश पसरवला आहे पुढली पिढी दिशाहिन झाली आहे सुसंस्कारच आम्हाला नडले आहेत..आता असे अनसोल्व्ड प्रश्न अग्नीवीरांना लौकरात लौकर सोडवायला देऊन त्यांचे धर्मरक्षक सनातनी वयोवृद्धांशी संपर्क वाढवुन आंखो देखा स्वमुखातुन वदवणे आणि ते सत्य युवा ताकदवर पिढीने ऐकणे गरजेचे आहे असे मला वाटते..आज यांना काश्मिर फाईल खोटी वाटते सावरकर मुवी पहु नये वाटते महाराष्ट्रातील ब्राह्मण अत्याचार पुरावा काय विचारतात त्यात मुसलमान किती विचारतात असले अधिकारी राज्य सोडा देश काय घडवणार ..आपण अधिकार कुणाच्या हाती देतो आहोत याचा गांभिर्याने विचार नको का व्हायला ?
यांना शिवाजी महाराज ,बाळासाहेब असते तर याचा कडेलोट झालं असता
Modi Modi Amar rahe❤❤❤
Hya janavrala nav kay dayche deva tuch sang
या लोकांना सगळे फुकट मिळाले आहे त्यामुळे वाचन वगैरे करायची त्यांना गरज नाहीये...मग बेताल बडबड करायची
वेड्यांच्या वक्तव्यावर विचार करायचा नसतो सर , आनंद लुटायचा असतो.देशाला सध्या सामाजिक,आर्थिक,धार्मिक दृष्ट्या चागले दिवस तर आलेच आहेत, त्याचबरोबर मनोरंजनासाठी सुद्धा चांगले दिवस आले आहेत.