Darshana Pawar Case: MPSC Topper दर्शनाचा खून करणाऱ्या Rahul Handore ने कबुलीजबाबात काय सांगितलं ?
Вставка
- Опубліковано 21 чер 2023
- #BolBhidu #DarshanaPawar #RahulHandore
बुधवार, तारीख २१ जून. रात्रीची वेळ, पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका तपास पथकाला अंधेरी रेल्वे स्टेशनवर एक संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. साधारण २८ वर्षांचा हा मुलगा ट्रेनची वाट बघत होता.
माहिती मिळाल्यावर पोलिसांचं पथक वेगानं तिथं पोहोचलं आणि या मुलाला शिताफीनं ताब्यात घेतलं. रेल्वेनं या राज्यातून त्या राज्यात फिरत पोलिसांना चकवा देणारा हा मुलगा जवळपास तीन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांच्या हाती लागला. हा मुलगा होता राहुल हंडोरे, दर्शना पवार हत्याकांड प्रकरणातला संशयित आरोपी.
मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दर्शना पवार हत्याकांडाचं कारण आता स्पष्ट झालं आहे, नेमकं काय घडलं होतं ? दर्शनाचा खून का करण्यात आला ? पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मैत्री करतांना विचार करायला हवा... घरच्यांना सोडून कोणता ही इतर माणसावर विश्वास ठेवू शकत नाही आजच्या काळी 🙏🙏🙏
विचार करून केलेली मैत्री नसते फक्त माणसं ओळखायला शिका
पुण्यात dr ने त्याच पूर्ण कुटुंब संपवून टाकलं,, घरंच्यावर पण विश्वास ठेवण अवघड झालं आहे,,
नवऱ्याने बायकोला मारण्याच्या केसेस घडतं नाहीत का..🙄
Mitr pn mitracha khun kartat mg maitrich karaychi nai ka. Bhau pn bhavache khun kartat mg kay ektch rahych ka
@@iloveyourstatus3929 ho kahi garach nahi ekat rahilel bar
इतक्या अभ्यासू व हुशार मुलीचा मित्र इतका थर्ड क्लास असू शकतो....
Nobody is born criminal...
Girls like Chapri boys
मुलींनी यातून धडा घ्यायला हवा की मुलगा आपल्या लायकीचा नसेल तर त्याला भावही द्यायला नको होता
माणुस माणुस असतो. तुझे आता मित्र आहेत त्याच्यात सर्व चांगले आहेत याची शास्वती देऊ शकत नाही तु
@@ghostrider..rajbhai8718💯
खरच खुप वाइट वाटले ... ईतकी हुशार तिने वेळ निभावून नेली असती तर आज हा दिवस आला नसता...
मला विचार करायला वेळ दे अशी जरी म्हंटले असते तरी वाचली असती...
Actually
मी पुण्यात पाहिलंय, बऱ्याच mpsc/upsc करणाऱ्या मुलींचे मित्रा/प्रियकर असतात..
पण एकदा मुलीची पोस्ट निघाली की मग मुली त्यांना ignore करायला लागतात किंवा लग्नाला नाही म्हणतात..
नक्कीच ह्या निर्णयाला फॅमिली कारणीभूत असते...पण आधी एकत्र फिरणे, वेळ घालवणे, मुलाची मदत घेणे व नंतर पोस्ट निघाली की सोडून देने नक्कीच चुकीचे आहे...
दर्शना एकटी त्याच्यासोबत फिरायला गेली म्हणजे नक्कीच त्यांची मैत्री चांगली असणार..
विचार करायला लावणारी गोस्ट आहे..
टीप:
मी राहुल चं कसलाही समर्थन करत नाही, त्याची शिक्षा त्याला मिळेलच...
हे मत सगळ्या मुलींबद्दल नाहीये..
व्यवस्थित वागणाऱ्या मुलींबद्दल नक्कीच आदर राहील..
दर्शनाला भावपूर्ण श्रद्धांजली!!
True
mg ky bhau....mhanun adhi carrier vr focus kraycha ani mg tyach field madhla jivnacha saathidar
Agdi khara bollas bhau
मुली टाईमपास साठी मुलांचा वापर करतात व मग दुसरा टाईमपास बघतात अशा प्रकारे मुलींचा टाईमपास प्रवास होतो त्याची परिणीती अशी होते. कुठे दिल्ली असो की महाराष्ट्र सगळी कडे असे प्रकार दिसतात. एका चिंतना ची गरज आहे मुली कशा काय मुलासोबत फिरायला जातात.
भावपूर्ण श्रध्दांजली या पुढे इतर मुलींनी बोध घ्यावा या दुर्दैवी घटने मधून या दुःखातून सावरण्या साठी परमेश्वराने तिच्या समस्त कुटुंबाला शक्ती द्यावी
🙏👍
लग्नाचं वचन द्यायचं आणि पोस्ट निघाली की वचन विसरून नवीन मुलासोबत /मुलीसोबत लग्न करायचं हे पण चुकीचं .आपणाला झेपत नसेल घरचे परवानगी देणार नसतील तर प्रेमात पडू नये
Manya ahe pn direct marunch takaych😮
मुलगा यशस्वी झाला असता आणि मुलगी अपयशी झाली असती तरी मुलाने लग्न केले असते पण... त्याचं प्रेम होतं तिने नकार दिला तर त्याने move on करायला हवं होता... हंडोरे चुकला पण हम लडके हैं हमारे साथ ऐसा हि होता हैं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@MARATHA_27 बाळा tula माझी कमेंट कळली नाही निट पहा
@@ghostrider..rajbhai8718 तो चुतीया आहे त्याला नाही कळणार.. राहुल चुकला सगळ्यांना मान्य आहे..पण तिचीही चूक आहेच की...तिला लग्नच नव्हते करायचे तर आधीपासूनच तसे clear रहायचे की..आश्वासन देत रहायचे आपले काम झाले की नकार द्यायचा..सगळे जण फक्त woman card खेळतात.. आणि हे असले चुतीये त्या गोष्टी ला support करतात..
सामर्थ्य हे पुरूषाचं सौदर्य असतं तर सौंदर्यात स्त्रीचं सामर्थ्य असतं.... तू सामर्थ्यवान नसशील तर काय उपयोग पुरूषत्वाचा....
@@AGHAMADITYAKAILAS मग मला सांग एकटी मुलगी गडावर मित्रा सोबत का जाईल..
@@HareKrishna9397 म्हणुन बोल्लो त्यानं move on करायला हवे होते
तो मित्र नसून तिचा प्रियकर होता आणि जैसी करणी वैसी भरणी..दोघे नातेवाईक असून ही अधिकारी झाली आणि तो आहे तिथंच राहिला म्हणून चांगले दिवस आल्यावर वाईट काळात सोबत असेलल्या माणसांना विसरू नये...
🤦🤦How is it possible they are relatives ? Their castes are totally different.
@@mayurghadgepatil are betya tiche aai bap sangtat changlya prakare olakhato bapala tichya ani tu shikav ata amhala...
@@user-db8ge6cq4uti yevdhi hushar mulgi ani ticha priyakar ha asa?? Vishwas bsne avghad ahe jra!
Video t kuthe hi sangitalela nahi ki to relative hota kinwa priyakar hota..... To fakt mitr hota
@@musarratmomin are betya ti por amchya gavatali hoti re😂tu fakt videos ch bagh actually situation vegali asate ani news wale tyanchya hishobane trp sathi vegla bhunktat
शिक्षणाचा उद्देश्य फक्त नोकरी मिळवणं नसून एक चांगला माणूस घडवणं असला पाहिजे.
He 100% barobar aahe tumche.
PUN CHANGLYA MANSALA MAAN DETO KA AAPAN ....
@@idontcarei1point ahe
अगदी बरोबर बोलले दादा
यात.मोठी.जबाबदारी.....आई.ची.
आधी प्रेम मग परीक्षेत यश आले की प्रेमाला नकार दिला त्यामुळे हे सगळं झालं स्वतः दर्शना पण तेवढीच जवाबदार आहे असं मित्रा सोबत कोण फिरायला जाणार नाही
Agree
Brorbr
आणी त्या राहुल ने तिला इतपर्यंत पोहचण्यासाठी खूप मदत,आणी खूप धावपळ जीवाचं राण केल् असेल,भरघोस आर्थिक मदत सुद्धा केली असेल,शेवटी काय तर प्रेम करत होता ना तो तिच्यावर खूप, पण तिच पोस्टिंग झाल्यावर ओळखत कोण बाबा या प्रेमाला शेवटी ,,तुम्हला काय म्हणायचं ते म्हणा 😢😢😢
Barobar asach zal asnar
Possibility ahe.
मला वाटतं इथे कोणीही जजमेंटल होऊ नये केवळ एकट्या मुलीचीच बाजू धरून घेतल्यापेक्षा मुलाची बाजू नेमकी काय होती हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे जी प्रसार माध्यमांमध्ये शक्यतो येत नाही चा खून झाला हे अगदी चुकीचं झालं आणि त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे... परंतु होऊ शकतं की या दोघांचा अफेअर होतं अनेक वर्ष परंतु हीच आता आता तिला असं वाटलं असेल की आपले घरचे तयार होणार नाही किंवा आपण सुद्धा अशा बेरोजगार मुला सोबत राहू शकत नाही त्यामुळे अशा प्रकारचा टाईमपास केल्यापेक्षा संबंध तोडलेलाच बरा आणि ही बैमाने त्याला सहन झाली नाही आणि त्याने खून केला.... पण त्याला असा प्रेमभंग झाला जर असेल तर तर त्याने त्या मुलीचे सत्य समाजासमोर आणि फेसबुक वर तसेच तिच्या क्लासेस समोर आणून उघड करून द्यावयाचे होते आणि तीच योग्य पद्धत असली असती समाजापुढे एक खरंच सत्य आलं असतं की जेव्हा पद आणि प्रतिष्ठा आणि पैसा जवळ येतो तेव्हा लोक कशी बदलतात हे उत्तम उदाहरण त्यांनी समाजाला तो पटवून देऊ शकत होता परंतु त्या मूर्खाने असं न करता तिचा जीव घेतला आणि स्वतःही मेला
Right
भावपूर्ण श्रद्धांजली.
आपण ज्या कुणावर प्रेम करतो , त्याचा आपण खून कसं करू शकतो . हे कसलं आल प्रेम , आणि जर प्रेमात कोणी एक नकार देत असेल तर तिथं बळजबरी का , नकार ला ही स्वीकार करायला शिकणे गरजेचं आहे , तर च प्रेम आणि समाज हा चांगले अधिकारी आणि व्यक्ती घडवू शकेल .
👌👌👍👍
बरोबर
Correct
Mg aapn jaych ya vr prem krto Tyala nokri lagli ki gandivr lath Marun Haklun Kon deu shkte…he Brobr ahe ka… ps: hatyech Samarthn krt nhi
Yes yr Right
लगाव ही पीडा है ❤ लायब्ररीतल प्रेम लायब्ररीतच संपत.... success story ऐवजी असल ऐकायला लागत दुर्दैव
कर्म तीच्चे असला मित्र पासून लांब राहिली असती एक चांगला माणूस शोधला अस्त तर हे वेळ
@@Vivekkadam13 they had affair. She cleared the exam and rejected him. Whatever the guy did was wrong but he couldn't handle rejection after a long term relationship.
अभ्यासात टॉपर असण्याबरोबर आपल्या परिसरातील माणसं आणि त्यांचे स्वभाव ओळखण्याचा अभ्यास हे देखील खूप महत्त्वाचे आहे कितीही जवळची व्यक्ती असली तरी स्वतहाच्या आई-वडिलांशिवाय अन्य कोणावरही विश्वास ठेवू नये मुलींनी आणि मुलांनी देखील
परीक्षा पास होणे आणि charecter असणे याचा एकमेकांशी काही एक संबंध नाही
मुलांनो नकार पचवायला शिका, तुमच्या नशिबात आणखीन कुणी चांगली मुलगी असेल......
नाही बेटle tar काय karanar💀🎭
trekking vr maja yete
Ek dum correct bhau ☝☝
p***** payi khachhi auladi , abhyas & kartawye sodun ya goshtit ch kartutwa gajwnar, shokantika ahe
joparyant carrier settle hot nhi tovar yachyat padaychach nhi .....nakar pachavn ha vishay vegla ahe.....jr bhandan zala tr te kontyahi tokala jau shakt adhich carrier cha tesion tyapeksha nkoch love affair
लग्न करायचे नव्हते तर मग सोबत कशाला राहीली ? ..ताळी एका हाताने वाजत नसते ...
Mg murder karnar kay ticha??
Pagal ahes ka be tu mhane tali aka hatane vajat nahi.mhanun kay khun karayacha ka
लग्न करायचं नाय फक्त एवढंच कारण कधी असत जेव्ह आपण मुलगी बघायला जतो तेव्हा...
5-6 वर्षाचं नातं.... नकार म्हणजे खूप काही बाळांनो बरेच कारण असतात..... शेवटी समर्थन कोणीच करणार नाय पण पलटी खोर मुली असतात हे खरंय यातून पुन्हा उघडकीस
Bhavaa... Brobr aahe tuz. Hine aadhi zavun ghetl nibbar tyachya paisavr chainy keli aani post milalyavr kollun dil
मी पन मुलगा आहे तरीही सर्व मुलींना सांगू इच्छितो की कितीही जवळचा मुलगा असूदे directly पूर्णपणे भरवसा करू नये........ मुली emotional असतात त्याचा फायदा कोनी कधी घेतील सांगता येत नाही स्वताच्या emotion वर ताबा ठेवने गरजेचे आहे...................... ताईला भावपूर्ण श्रध्दांजली.......
right brother
*यशाच्या वाटेवर चालता चालता प्रत्येक दगड हा प्रामाणिक आणि कष्टाचं हवा..नाहीतर गड जिंकून सुद्धा गड पडायला वेळ लागतं नाही..*
मुलींना बॉयफ्रेंड म्हणून macho man लागत आणि लग्न करायची वेळ आली कि upsc पास... ही reality आहे
Mag kai murder karshil ka re murkha
खरे आहे .
Fact ahe..Mulani hi typramane Swathala dhalala pahije yashat swathala..
🤣
@@AGHAMADITYAKAILAS .kuthli mulgi gadavr ektya anolkhi/just friend. mula sobt jate ? Ya vrun lakshat yete to priyakarach hota
अति दुःखद, मनाला हेलावणारी घटना. मुलींनी काळजी घ्यायला हवी. निर्जन, एकांत स्थळी अनेक हत्येच्या घटना घडतात. शक्यतो एकांत, निर्जनस्थळी मुलींनी जाणे टाळले तर त्यांच्या फायद्याचे, सुरक्षिततेचे आहे. माणसं ओळखता आली नाहीत तर आजचे जीवन जगणे खूप अवघड आहे.
Sir ekant jagi sex sathi couple jatat
Cctv madhe distai zabardasti nahi keli. Thondala mask laun enjoy karyla geli hoti ti
मुलींना फिरायला लय आवडत तो कसा का असेना मुलींना टु व्हीलर फोर व्हीलर पाहिजे फक्त दिवसभर फिरायच आणी संध्याकाळी आपलं घरी जायचं
@@shilparangari1165 kona mulashi maitri karanyachi kahi garaj nahi mulini fakt mulishi maitri keli pahije mulina marnare he javalachech mul asatat manun mulanpasun door rahal pahije
@@vinodshinde5309 ho na muli asha ka ahet
निर्जनस्थळी काही तरी उद्देश साध्य करण्यासाठीच जातात बहुतेक वेळेस.
कोणाचा जीव घेणे यावरून कळते माणूस किती चांगला आणि किती वाईट आहे, आणि प्रेम म्हणजे ज्यावर आपण प्रेम करतो त्याला खुश बघणे . मारणे नाही
Brobar
नक्की काय ते देव जाणो. पण सगळी मेहनत फुकट गेली चुकीच्या संगती मुळे.
मृत मुलीच्या आत्म्यास शांती लाभो !
मला माहीत नाही माझे खालील बोलणे आता योग्य आहे की नाही. पण मला हे बोलणं महत्त्वाचं वाटत आहे म्हणून बोलतो.
घटनाक्रमः
१. मुलगी MPSC मध्ये राज्यात तिसरी आली.
२. सत्कारासाठी पुण्यात आली.
३. मित्रासोबत गढावर फिरायला गेली.
४. तिचा खून झाला.
५. आणि मुलगा बेबत्ता झाला.
माझा अंदाज:
१. बातमीनुसार ती मित्राबरोबर फिरायला गेली आहे हे कुटुंबीयांना माहीत होते. जर असे कुटुंबीय सांगत असतील तर एकतर त्यांना खरंच माहीत असेल किंवा मेल्यानंतर मुलीची बदनामी होऊ नये म्हणून अस सांगितलं जातं असेल.
२. मुलगी मुलाबरोबर एकटी फिरायला गेली. याचाच अर्थ तो फक्त मित्रच नव्हता तर तिचा प्रियकर होता.
३. मुलीचा खून का झाला असावा?
अंदाज १ :
MPSC मध्ये यश मिळाल्यावर मुलीने स्वतःच्या प्रियकराची माहिती घरच्यांना दिली असावी. मुलगा काय करतो याची विचारणा पालकांनी केली असावी.
कदाचित तो कमी पगाराची खाजगी नोकरी करत असावा याची कल्पना मुलीने घरच्यांना दिली असावी. तुला मिळालेल्या यशामुळे तुला यापेक्षा चांगला मुलगा मिळेल, अस मुलीला पालकांनी समजावलं असेल. आणि मुलगी पण या गोष्टीशी सहमत झाली असावी. आता मुलीने मुलाला भेटून आपण आपले संबंध इथेच संपवावे यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा आणि भेटण्याचा निर्णय घेतला असावा. जनेकरून तिला त्या मुलाचा पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये. हे मुलीने मुलाला सांगितल्यावर त्याने तिचा खून केला असावा. आणि तो फरार झाला असावा. (मुलाच्या मानसिक स्थितीवर आपण खाली सविस्तर बोलू.)
अंदाज २ :
MPSC मध्ये यश मिळाल्यावर मुलीने स्वतःच विचार केला असावा की आपल्याला या मुलापेक्षा आता चांगलाच मुलगा भेटेल.
आता मुलीने मुलाला भेटून आपण आपले संबंध इथेच संपवावे यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा आणि भेटण्याचा निर्णय घेतला असावा. जनेकरून तिला त्या मुलाचा पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये. हे मुलीने मुलाला सांगितल्यावर त्याने तिचा खून केला असावा. आणि तो फरार झाला असावा. (मुलाच्या मानसिक स्थितीवर आपण खाली सविस्तर बोलू.)
४. मुलाने मुलीचा खून का केला असावा, त्याची काय मानसिकता असेल?
मुलाबरोबर संबंध ठेऊनही मुलगी राज्यात तिसरी आली. याचाच अर्थ हा की मुलगा हा खूप Mature आणि Supportive असावा.
कदाचित तो खूप भावनिक आणि मुलीवर खूप जास्त प्रेम करणारा असावा.
स्वतःला मिळालेल्या यशाला हुरळून जाऊन मुलगी असा निर्णय घेईल याची त्याला कल्पना सुद्धा नसावी. स्वतःचा प्रेमभंग झाल्यामुळे त्याने हे पाऊल कदचित उचलले असेल.
जर खरंच अस घडलं असेल तर, माहीत नाही किती लोक त्या मुलाच्या भावना समजाऊन घेतील.
आणि खरंच जर असच घडलं असेल तर ती मुलगी पण तितकीच स्वतःच्या मृत्यला जबाबदार आहे, यात काही शंका नाही.
मुली चांगली संधी आणि दुसरा चांगला पर्याय मिळाला तर कधीचं प्रेमाला प्राधान्य देत नाही हे ही तितकंच खरं आहे. निस्वार्थ आणि खरं प्रेम करणाऱ्या खूपच कमी मुली असतील.
Parkhad ani sadetod mat dada.. 💯
💯REAL ANALYSIS
Ya gostivr tuzi phd ahe kay ? 🔥
हे वास्तवीक सत्या
बरोबर असू शकत तुमचं 🙌
प्रेमाचा टाईमपास इथे अयशस्वी लोकांचा कथेला काहीही किंमत नसते हे दर्शनाचे शेवटचे मार्गदर्शन ठरले आणि आयुष्याचा शेवट ही त्यानेच झाला. भावपुर्ण श्रद्धांजली दोघांनाही 💐💐👍
श्रद्धांजली तिलाच वाह... मजनू अजुन जिवंत आहे....😂
@@rasikbambole185 मजनू ला जे तीने "पेरलं ते उगवलं " उगाचच ती ताई म्हंटली नाही अपयशी लोकांचा संघर्षाची काही किंमत नसते 🙏😔कारण तीने स्वतः अपयशी असताना कोणाचा तरी वापर केला आणि अयशस्वी तो राहिल्यावर नात्याचा शेवट झाला
@@TV00012m
He khar ahe itykya lavkar ekati mulgi mitrasobt nirjansthali jau shakte ektich...?
@@nileshnaikade3482 CCTV फुटेज दिसत आहेत क्लीअर दोघांचे जाताना जोडीने आणि अर्धातास फरकाने त्याचा एकट्याने प्रवास... आता अशा गडाचा ठिकाणी सगळेच स्वराज्यचा पताका आणि इतिहास समोर ठेवून जात नाही. 🤔 आता एवढं कळण्याइतपत बालिश तर कोणीही नाही 🙏😔
नकार दिला म्हणून काय झालं direct दुसऱ्याच आयुष्य संपवायचं.....त्याहीपेक्षा स्वतः पेटून उठून अधिक अभ्यास करून post मिळवायला हवी होती असं केलं असत तर मर्दनगी ठरली असती
Ho ka...tya thikani mulane mulila post nighalyas kolal ast tr mg...muline kay kel ast...
मुलांमध्ये एवढी समजनसते त्यांची बुद्धीगुडघ्यात असते
मुलांमध्ये एवढी समज नसते त्यांची बुद्धी गुडघ्यात असते .सर्व मुलं मुळेच मुलीधोक्यातआहेमुली शिकल्या तरी मुलांना प्रॉब्लेम . नाही शिकला तरीमुलांना प्रॉब्लेम 'आणि मुलांच्या भीतीमुळेमुलींचे जीव जातातव स्त्रिया मुलींचा गर्भ पाडून .टाकतात म्हणूनच मुलींची लोकसंख्या कमी होत आहे
प्रेम मैत्री फक्त बरोबरीच्या लोकांमध्येच असते
ही अक्कल यावी लोकांना 🙏
खरं आहे... पण त्या मुलानेच मुलीच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च केला होता. मग तिने का लायकी सोडली
@@RajkiranPatil5490 nowhere it is mentioned. From where you got this information.
HE KONI SANGITLA??? 🤣🤣
Ase kahi naste
@@nndhore source- Trust me bro😂
दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली
मुलगी अगोदर लग्नासाठी तयार असेल पन MPSC पास झाल्यानंतर तिने शब्द बदलले असतील तेच सहन न झाल्यानंतर मुलाने असे पाउल उचलले असेल. कारण टाळी तर एका हाताने वाजत नाही.
बाकी तिच्या आत्म्याला शांती मिळो.
Khar ahe...eka hatane tali vajat nahi ugach koni evdhya shevatchya step cha vichar sahja sahji karat nahi
नकार पचवू न शकणारा व असे पाऊल उचलणारा माणसाला क्रूर.
काही असो मग काय खून करतो का विकृत माणूस
ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचा खून करणे नाही ना! भांडून सोडून दिले तर ठीक आहे जीव गेलेला परत थोडी येणार...आणि आई वडिलांचे काय!!
Mulaga nahi bolato te chalat....? Mulagi murder nahi karat....khup chukalay to
चांगले आणि वाईट या मधला फरक मुलींना कळत नाही, नकळत जीव गमावून बसली..होतकरू व्यक्तित्व हरपले, देव तिच्या आत्म्याला शांती देवो आणि तिच्या घरच्यांना माझ्या सद्भावना 😢
Mulinvar arop karna kiti sopa ahe are mitra manhun apan sobatche shiknare ek mekana pathimba denare mnhn ki sobat geli asnar, mulga vikrut prakruticha nighala tyat tya maulichi kay chuk. Jar ka yashala baghnari attitude wali mulgi rahi li Asti tar tya apyashi tharlelya sobat geli pan nasti, ek sanskarat ghadleli lek hoti ti.
@@priyakatre3313 hello ti ne adhich Clear sangayla haw hot tyala,,ki tich prem nahi,,ti lagn nahi krnar,,fakt temporary timepass sathi sobt ahe,,,mg he nst ghadal..
Muli khot boltat,,tyacha haa parinaam ahe,,tyana khup khaaj astey emotions shi khelaychi dusryachya,,,,,
@@Up_bihari_bhagao-Rajya_bchao mitra tyancha affair nhavta tyanchi fakt close friendship hoti aplyala asa vatthay ki tyancha affair hota 5-6 varsha ani nantar tila post milali ani tini tyala kolla pan tyancha affair nhavta fakt juni olakh hoti ani tija raajgadawar jaycha fakt ekach reason hota ki tyanchi close friendship ,bharosa baas baaki kahi nahi tyanchi juni olakh hoti mhanun tine asa vichar nahi kela ki aata apan adhikari zhaloy ani ha kahi nahi karat tar yecha barobar kashala jaycha tarii pan jithe life cha question yeto tithe muli khup vichar kartat tyani pan jaar post kadli asti tar tine kela asta lagna tyajashi
04:30 कशी छपरी पोरा सोबत गाडिवर वर बसून चाली आहे... नाही आवडत मुलींना चांगली मूल 😂
Lafdebaz hoti ti badnami mnun pudha nai aala te
भावा तो सुद्धा mpsc ची तयारी करत होता...केवळ छपरी पोरच गुन्हे करता अशातली काही गोष्ट नाही...डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस अधिकारी यांनी सुद्धा आपल्या बायको मुलांची हत्या केल्याचे उदाहरण सापडून येतील...आणि ज्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्षे ओळखतो तिच्यावर विश्वास नाही ठेवणार मग कोणावर ठेवणार...अशी एखादी घटना झाली की चूक कशी मुलींची होती हे सांगायला सर्व पुढे येतात...जेव्हा एखाद्या मुलाची हत्या होते तेव्हा कोणी म्हणत नाही "काय गरज होती घराच्या बाहेर निघायची? घरात बसून राहायचे ना"
He khar ahe mitra
तिने त्याच्या रागाचा अंदाज घेऊन तिथे नकार नव्हता द्यायला पाहिजे वेळ मारून न्यायची असती🙌 जीव वाचला असता पुढच पुढे बघता आल असत, त्यांच नात 5 6 वर्ष च म्हणल्यावर त्यांच नात खूप सिरीयस होत असच अंदाज वाटतो, हिला पोस्ट भेटल्यामुळे त्याच्यापेक्षा चांगला मिळेल या अपेक्षेमुळे तिने ह्याला नकार दिला असाव, याला ते सहन झाल नाही रागाच्या भरात त्याच्याकडून हे घडल असाव, पण जे घडल ते नक्कीच चुकीच घडल पण कोणासोबत नात जोडताना किंवा तोडताना कुणावर काय बेतु शकत कोणाच्या भावनांशी खेळण्याचे भयानक परिणाम काय होऊ शकतात याच हे प्रकरण सर्व महाराष्ट्र ला उदाहरण घालून गेल
अगदी खरं... पाच सहा वर्ष प्रेम करायचं नंतर सोडून दयायचं... तेही पोस्ट मिळाली म्हणुन.. मग काय प्रेम फक्त तेवढयासाठीच होतं का?
💯 right 5 te 6 varsh mhanje koni mitra nasnaar nakki
अगदी बरोबर भाऊ❤💯
बरोबर आहे ती मुलगी ही सर्वसाधारण परिवारातील तिच्या चांगल्या वाईट वेळेत या मुलांनी साथ दिली असेल.. आणि तिचे दिवस पालटले तर.. त्यालाही वाटला असेल ती आपल्याला साथ देई.. पण मुलीची नीती फिरली.. आणि याचं temperहललं .. स्वतःच आयुष्य बरबाद करून घेतलं पोरांनी.. तिला तिच्या रस्त्याने जाऊ दिला असतं हा त्याच्या रस्त्याने गेला असता..
100
प्रेम नसताना असे एकांतात मुलाबरोबर जाणे कितपत योग्य.
प्रेम असतानाही असे एकांतात जाणं अयोग्य च आहे
हे कसं प्रेम यार आणि अभ्यास म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नसत ethics शिकायला पाहिजेत 😢
आजच्या काळात विश्वास फक्त स्वतःवर ठेवावा इतर कोनावर ही विश्वास ठेवू नये
मुलींना दोनच गोष्टी लई आवडतात पहिली गोष्ट पैसा दुसरी म्हणजे छप्री 🤧
मुलांना पण फक्त गोऱ्या मुली आवडतात मग त्या रोज नवीन बॉयफ्रेंड सोबत लॉज वर जाणाऱ्या असल्या तरीही
@@t33554ajibat nahi chalat. Me swtaha government employee aahe ani mala Sundar nahi tar Loyal Byko hawi aahe
खरय 100%... आतापर्यंत जितक्या पण घटना घडल्या सर्व छप्री मूल होते
@@pk-iq4jk Loyal ahe ki nahi he kasa samjnar?? Swabhav changla payje Sacrifice payje aj kal chya mulina tadjod ch mahit nahi nusta package kiti ahe car ahe ka bangla aahe ka yachatch sagla interest asto. He mulia waale package vichartil pan mag tyanna ulat vicharla mulicha package kiti ahe tar mirchi lagel mag.
एकदम बरोबर....
फक्त MPSC मुळे हे प्रकरण फेमस झालं.
Ha . Aasha khup mota cases hotat Pratek Varshi.
प्रेम नेहमी बरोबरीच्या व्यक्तीसोबत असावे, किमान वैचारिक बरोबरी...कुठे तो छपरी.. कुठे ही टॉपर मुलगी.
😂😂 Really ? इतक्या वेळ लावून घेताना लै गोड लागत होत, परीक्षा पास झाली की तिखट लगायल
यशस्वी - अयशस्वी , गरीब - श्रीमंत कधी मित्र होऊ शकत नाहीत . मैत्री नेहमी बरोबरीत होते . म्हणून परिस्थिती बदलली की मित्र ही तिला अनुसरून असावेत. ऐकायला विचित्र पण हे खरे आहे .
सत्य बोलले..राव तूम्ही
बरोबर
Mpsc क्षेत्रात खास करून हा बदल जाणवतो........ अधिकारी झाला मित्र बदलले
पोस्ट मिळाल्यानंतर नकार कळवला असेल म्हणुन कदाचित टोकाचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नसेल.
खर प्रेम असेल म्हणुन असं होतं
अगदी बरोबर
काही जन आताही मुलीचीच चूक आहे असं म्हणतील. पण पितृसत्ताक माईंडसेट अजूनही लोकांचा जात नाही. मुलांना चांगले संस्कार केले तर असले प्रकार होणार नाहीत. स्त्रिया मनाप्रमाणे चालल्या पाहिजे हे हवं असतं काहींना. भावपूर्ण श्रद्धांजली ताईला.
Mitra konschech aai bap vait Sanskar karit nastat ... Vait aste ti vel Ani smorchyachi niyat ... Ti samjli Asti saglyala tar hya ghosti ghdlyach nastya aso ...
येवढ्या टॉपर मुलगीचा मित्र येवढा भंगार आणि नीच असू शकतो का याचा विचार न केलेला बरा....भावपूर्ण श्रद्धांजली💐
टॉपर म्हणजे काय ? नंबर भेटले परीक्षेत कट ऑफ चे ना ......इतक्या वेळ लावून घेताना लै गोड लागत होत, परीक्षा पास झाली की तिखट लगायल
प्रेम एक काशी लग्न दुसऱ्याची हे कितपत योग्य आहे
शेवटी दोघांचे आयुष्य बरबाद झाले मुलाने शादी मे जरूर आना हा पिक्चर बघायला पाहिजे होता
पोरींनो अशा एकट्या कुणाबरोबर हिंडू नका, रात्र वैऱ्याची आहे.
🤦🏻♂️ आशा परीक्षण मध्ये मुला मुलींचे प्रेम आणि आणि त्यावर होणारा घातपात असे धडेही शिकवा 🤷♂️एवढं शिकून काय केले तर हे😰💐💐 भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण ताई 🙏😰
तीने जेव्हा नकार दिला याचा अर्थ असा होतो की तो तिच्या साठी important नाहिये तरीही ती त्याचा सोबत फिरायला गेली तिची सर्वात मोठी चूक ठरली 😢
तिने मित्र म्हणून त्या वर विश्वास ठेवला आणि त्याने अशी परतफेड केली...
Right Bhai
Exactly....
मित्र ? असं चीपकुन तर माझा भाऊ पण बसत नाही मागे माझ्या ? 😂😂😂
किती हुशार मुलगी होती
1)10th la -96%
2)12th la-98%
3)MSC MATHS- RANK IN TOP FIVE
4)UPSC chya itkya mehnat karun kadhlelya notes chorila gelya tri har manli nahi
5)MPSC Rank 3
तुमचा ओळखीचा होत्या
@@ganeshadsul9827 nahi news vachli mi
आपण नोटस् चांगल्या काढल्या
एक गावठी म्हण आहे , शिकेल तेवढा हुकेल
आणि काही अर्थी खरं सुद्धा आहे
Mpsc Female rank 6
Maharashtra forest services
तिने पोस्ट मिळाल्यानंतर दिलेला नकार आणि जगात फक्त तिच भारी हा त्याचा भ्रम दोघांच्या आयुष्याची वाट लावून गेला
बरोबर
पुस्तकी ज्ञान आणि व्यवहारी ज्ञान यात खूप मोठं अंतर आहे....
आता तरी मुलींनी ओळखले पाहिजे खरा मित्र कसा असावा? मैत्री जरुर करावी पण समोरचा मित्र आपल्या कडे कोणत्या भावनेतून पाहतोय,त्याचे आपल्या बद्दल आचार, विचार कसे आहेत हे ही समजून घ्यावेत नाहीतर अशा घटनांना सामोरे जावे लागते माझ्या तमाम बहिणींना नम्र विनंती आहे!
मुलाला बेइमानी सहन झाली नसेल शक्यतो..
बाकी दर्शनाला भावपूर्ण श्रद्धांजली
लायकी होती त्या पोट्ट्याची
ती त्याची नातेवाईक होती .घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले .त्याने एमपीएससी पास होण्यासाठी थोडा वेळ मागितला पण तिच्या घरच्यांनी दिला नाही.तिचे लग्न दुसरीकडे ठरवले.त्याचा राग काढला
@@dineshs7953 Jagatali Shewatachi tar nvhati na Aata basel Bombalat Criminal cha Tag 🔖 Gheun
@@Confusious-cs5mgझाली की शेवटची
पुण्यात पोरींना पोरांसोबत बाईकवर फिरायची खूप हौस असते मग रिझल्ट असाच होतो पण मुलीचा जीव घेणे चुकीचे. भावपूर्ण श्रद्धांजली
Hyat bike cha kay sambandha... Partek manus ek sarkha nasto ani te neet olakhna mahatvacha
@@tejasbhosale2011 mi fakta fact सांगतोय आजकाल पुण्यात हेच चालतंय 2 दिवसांपूर्वीची मैत्री असते आणि 3 र्या दिवशी मुलगी मुलाचा बाईक वर फिरायला नाहीतर direct मुलाचा रूम वर जायला कमी करत नाही मी स्वतः बघितला आहे हे सांगण्याचा तात्पर्य आहे की घरच्यांनी liberty दिली असते त्याचा एवढा फायदा घेऊ नये मुलींनी आणि मुलांना पण
मुलांना फक्त गोऱ्यापान, सुंदर मुली आवडतात ज्या रोज नवीन बॉयफ्रेंड सोबत लॉज वर जातात. साध्या सरळ सोज्वळ मुलींना सगळे नकार देतात
आज इतकी अभ्यासू मुलगी आपल्यात नाही आणि त्याच कारण ही फक्त प्रेमच निघाले . फक्त आपल्या स्वार्थापोटी एका उद्याच्या भविष्याला ह्या नराधमाने संपुष्टात आणले. तिने तिच्या मित्रावर भरवसा ठेवला आणि त्याच भरवश्यावर ती खोटी ठरली आणि सर्व काही थांबले . ताई तुझ्या आत्म्यास शांती लाभो .🙏💐
ताईसाठी पोस्ट मिळवण सोप,पण टिकवून ठेवणं अवघड झाल....! RIP💐💐
इतक्या हुशार ताईचा असा अंत पाहून खूप हळहळ वाटते.😢
Rx 100 वाला scene असू शकतो
चौकात एक ,कामावर एक, लग्नाला एक, प्रेम करायला एक
ज्याच्याशी लग्न होणार होत तो वाचला म्हणायचं
खूप वाईट घटना घडली,, ताईला भावपूर्ण श्रद्धांजली
मित्रावर विश्वास ठेवणेही महागात पडु शकत. काहीही झाल की मुलीचीच चुक अस म्हणताना समाज म्हणून आपण गुन्हेगारांचे समर्थन तर करत नाहीना?
कुठली मुलगी गडावर एकटी मित्रासोबत जाते तो प्रियकर होता
@@ykale595 Swatache Changale divas aale ki Rahul la visarli Namakharam Sali
Bhava Tu Je kela te yogya kela pn tuzha Aayushya kharab zhala tyacha dukhha aahe
Kitihi kara tumhi tyannach support karnar
@@funneybonehandle5039haramkhora, tyachi layki hoti ka tichyashi lagna karaychi
@@funneybonehandle5039 this shows ur cleap mentality
एका हाताने टाळी वाजत नाही.विश्वास, प्रेम, मैत्री परिस्थिती नुसार याचे रूपांतर गुन्ह्यात झाल.
Tumch barobr ahe dada pn Je kahi asel pn konala marun taknyacha hakk nhi konala .
सहमत आहे पन पोरी ला मारून टाकणे हा उपाय नाही. हा गुन्हा आहे. चूक ती चूकच.
बरोबर आहे तुमचं आपला समाज कधीच दोन्ही बाजूने विचार करत नाही.
जगात रोज हजारो विश्वासघात होतात मग ते सगळेच खून करतात का.?
आणि जरी कुणी नकार दिला ह्यचा अर्थ त्याचा खूनच करायचा 🙄🙄
म्हणे टाळी एका हाताने वाजत नाही😒
बरोबर
एखाद्याचा खून करणे हे प्रेम नाही आणि
दिवस फिरले म्हणून केलेलं प्रेम सोडणे हे पण प्रेम नाही
आपलं आधीच लग्न ठरलं असताना जुन्या प्रियकरासोबत फिरायला जाणं म्हणजे ज्याच्या सोबत लग्न ठरलंय त्याचा विश्वासघात करण...
मुलगा पोस्ट काढत असतो आपल्यासोबत असणाऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी आणि मुलगी पोस्ट काढत असते एक चांगला मुलगा लग्नासाठी शोधण्यासाठी... कोण काहीही म्हणलं तरी हे सत्य आहे 💯
दोघांचंही समर्थन करणं चुकीचं आहे 💯
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
अतिशय दुःखद 😢😢
ही घटना तुम्हाला खूप खोलवर विचार करायला लावते... मुले पर्वा न करता त्यांचे खरे प्रेम सुरू ठेवतील
मित्र करा पण ऐक मुलगी आणि ऐक मुलगा दोघेच फिरणार म्हणजे त्याला मेत्री नाही म्हणायची...
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
भावपूर्ण श्रद्धांजली ताईला,
As expected चिन्मय चा ह्या subject wr video येणार 😅❤
खुप विश्वास असणार तिचा अन्यथा गेली पण नसती …
दर्शना 12th ला ssgm मधे माझ्या क्लास मधे होती. बोलणे झाले नाही कधी पण हुशार होती. जास्तकरून ती लास्ट बेंचवर च बसत होती. पण असं होईल तिच्यासोबत वाटल नव्हत.
RIP🙏
Konty city madhe ?
omkar भावा बर बोलला नाहीस तू हुशार बिषार काय नस्टय andhsharddha आहे ही
कोणाच्या मनात काय चाललंय हे कोणीच सांगू शकत नाही
माणसाला माणसाची वेळ त्याला गुन्हेगार बनवते
आपल्या फसवणूक, घात, हा जवळचा मित्र, नातेवाईक, आणि भावकी यांच्या कडुन होतो ,मला जीवनात अनुभव आला आहे,आणि माझा घात खुप मोठा झालंय,पण आज पण कोणी सहकार्य आलेलं नाही, नाही पोलिस नाही समाज नाही जवळचे
God bless you.
Maz pan asech aahe
अभ्यासासोबत माणसाचे पण विश्लेषण करणे तितकेच आवश्यक आहे.
एमपीएससी परीक्षा पास होणे म्हंजे जीव ओतून अभ्यास केला आणि पण माणसे निवड करणे चुकल
With studies school start one teacher from small classes that is psychiatrists as early as possible
It is very important to study mind and mind guidance
अगदी बरोबर आहे.
त्यानी तिला लग्ना बद्दल विचारले, पण हीची त्याच्या बरोबर लग्न करण्याची ईच्छा नव्हती मग अश्या मुलाबरोबर, तिनें मैत्रीचं ठेवायची नाही. त्याच्या बरोबर तिने तिने एकांतात फिरायला जायचं टाळायला हवे होते! पहिले पाऊल तिचेच चुकीचे पडले आहे!!!
अशी बुध्दी मत्ता काय कामाची??
माणूस ओळखायला अनुभव असलेली व्यक्ती सुद्धा चुकू शकते. आपणच काही गोष्टींवर आपल्या मर्यादा घालून घेतल्या तर आपण पुष्कळ गोष्टींपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. शेवटी जगातल्या वाईट प्रवृत्तींना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. जीव आणि सर्वस्व गमावल्यानंतर या सर्व गोष्टींना काही किंमत उरत नाही, त्यामुळे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे संरक्षण ही व्यक्ती ची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. समाज किंवा सरकार कोणत्याही गोष्टीची जबाबदारी कधीच स्विकारत नसतो.
MPSC फॉरेस्ट होती ती परीक्षा त्यात ती राज्यातून नाही मुलीतूं आली .....मुलींना ३३% आरक्षणात वेगळा कट ऑफ असतो. बाकी महितिस्तव सांगतो एमपीएससी अश्या मुलीतून पाहिली दुसरी अश्या लिस्ट काढत नाही n बाजा वाजवते .....हे अचानक गुल्लक फुटलेलेच खेड्या पड्या तालुका पालूका च्या फाट्यावर पोस्टर लावत हिंडतात.
Nice explanation...... thanks for making video on this incident...
शेवटी काय दोघांना पण शिक्षा भेटली तिला धोका दिल्याची, आणि याला प्रेमाची. चांगली HAPPY ENDING झाली
Right 👍👍
एकदम खर 😂😂
नुस्त अभ्यासात 1 st. येऊन काय फायदा.... माणसं ओळखता आली पाहिजेत... परिस्थिती चा विचार करावा... माणूस ओळखीचा आहे किंवा नात्यातला आहे म्हणून कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका...दुनिया वाईट आहे... अभ्यासात थोड कमी डोकं लावल तरी चालेल पण कोणताही decision घेताना नीट विचार करा
सबंध देशभरात महिलाविषयक गुन्हे खूप वाढले आहेत. गुन्हेगारांना जरब बसेल अशी शिक्षा व्हावी लागेल.
मित्रांनो आता फक्त कायदा बदल करून कडक शिक्षा ठोठावली पाहिजे तरच हे नालायक पुन्हा हेच कृत्य करण्यास तय होणार नाहीत हे दररोज किती ठिकाणी घडतय याला कायदा बदलण्याची विनंती करु 🙏🏻🙏🏻🙏🏻
मुलगा पास झाला असता तर त्याने तिच्याबरोबर लग्न केले असते चचचचच पण मुलगी पास झाली की चरबी येते मग काय आपण मित्र राहू, तु भाऊ बन जवळ रहायचे असेल तर, पहिले सगळ विसर......... अश्याच असतात मुली धोकेबाज
मी, या सर्व समाजाची ही कमेंट करताना माफी मागतो आनि एक माझ म्हणन तुमच्या समोर ठेवतो,,,,
हा मुलगा आणि ही मुलगी गेली अनेक वर्षे एकमेकांन सोबत होती तो मुलगा ही MPSC ची तयारी करायचा मुलगा डिलिव्हरी बॉय च काम करून शिकायचा या वरून अस कळत की तो मेहनती होता,,,,त्याच बरोबर तो MAINS पास आउट होता अरथातच तो ही हुशार होता पण यश कुणाच्या पारड्यात उशिरा पडत तर कुणाच्या लवकर तर तुम्हाला काय वाटत की त्या मुलाने तिला कुठलीच मदत आणि मार्गदर्शन केल नसेल का केल आणि 100% केल अस मला तरी वाटत कारण riletionship ही काही नुसत फालतू गोष्टी साठी नसते त्यानी तिला खूप सपोर्ट केला असणार आणि ती यशस्वी झाली असणार तिला पंख फुटले असणार आणि त्या मुलाला ते दिसले नसणार त्याने तिला आमच्या दोघात खूप प्रेम आहे ती मला नाही म्हणार नाही खूप विश्वास ठेवून लग्नाची मागणी केली असणार तिने त्याचा कडे MPSC अउत्तीर्ण म्हणून बघितल असेल आणि तिच्या ओठातुन नाही हा सूर बाहेर पडला असेल त्या मुलाने तिची समजूत काढली असणार की मी पण उद्याला उत्तीर्ण होईल तू आणि मी मिडून स्वप्न बघितले ते आपण पूर्ण करू तीचा नकार होकार मध्ये कधीच बदलू शकला नसेल आणि रागाच्या भरात नको ते कृत्य घडल असेल जे की घडायला नको होतं,,,,,पण तिने पाठीमागचे दिवस विसरायला नको होतं असं माझ वयक्तिक मत आहे,,,,,
Mg kay khun karaycha...?? Ani ashi ewdhi konti madat Keli asel tyane... Are jenwha mull lahan astat na tenwha tr aple aai bapach ewdhi madat kartat.. Ani achanak lagn karun mulga tyachya baykosobat vegll nahi jawun Rahat ka?? Mg aai bap asach mhantat ka ki amhi ewdhi madat Keli, Prem kell.. mg mulanacha khun ch kartat ka??? Tumchya sarkhya lokanna samjat ka nahi.... Criminal mentality cha mulga hota to.. rag, Prem, madat he sagle bahane ahet.. jithh krurata jalm ghete to manus manus nasto ravan asto... Ulat darshana ewdhi changli mulgi hoti ki.. aslya chapri mulakade suddha changlya bhawneni tine baghitll.. pn tyane ticha asa vishwas ghat kela.. ya porachya 8 jalmat tari ewdhi changli porgi sahwasat Ali Asti ka.. ?? Yawarun vichar kra.. ti mulgi changlich hoti.. tya mulachi mentality third class hoti
बरोबर आहे दोन्ही बाजूकडून विचार करायला हवं
@@MJ-mh2lb तो मुलगा थर्ड क्लास असेल पण त्या मुलावर प्रेम करणारी ती मुलगी कोण असेल तुम्ही सांगा MPSC चे स्तुडन्ट होते ते तुम्ही अस कस बोलू शकता विचार करून बोलत जा हो,,,,थोडा
@@prashantnaik669 tumhala ewdhh kalat nahiye ka.. tya mulane khun kelay mhanje to kiti vikrut asel... Sadhh thodd jari botala thech lagli rakt nighall tr jiw kalwalto mansacha.. Ani yane tr chakk swatahachya hatane tya poricha khun kelay.. hat kase sarsawle tyache...namard kuthla...
दर्शनाला न्याय मिळायलाच पाहिजे
मुलींनी आपल्या शिक्षणावर भर द्यावा आणि आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करावे, आणि असल्या घाणेरड्या मुला बरोबर मैत्री करू नये..... दर्शना बद्दल खूप वाईट घडले, ईश्वर तिच्या मृत आत्म्यास शांती देवो.
एखाद्याच चांगल करता येत नसेल तर वाइट पन करु नये , कशी हिम्मत होत असेल yr हे करायला , विचार तरी कसा केला असेल अस करायचा , अवघड आहे खुप , खुप वाइट मानसिकता झालिये
Bhava Tu Prem karun bg aani tula koni dhoka dila tr kasa hota bg tuzha
@@funneybonehandle5039तुला कोणत्या तरी पोरीने लयच बांबू घातलेला दिसतोय 😂
@@funneybonehandle5039सगळीकडे त्या ह रामी पोट्ट्यासाठी कमेंट करुन रायला तू साल्या chutmarichya
@@Renaissance861😂
@@Renaissance861😂
लफडी करताना मझ्या वाटते ... आता घ्या❤ डा
तो मित्र म्हणून ठीक असू शकेल .... पण अनेक मुलांना मुलीने नाकारणे सहन होत नाही हे कारण असावे .... ... अजून depth मधे गेल्यास पुरुषप्रधानता हे कारण असेल ...
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो मित्र नसून प्रियकर होता..ती मुलगी mpsc मध्ये यशस्वी झाल्यानंतर तीला त्याच्यापेक्षा चांगला मिळेल म्हणून त्या गरीबाच्या प्रेमाला नकार दिला..मग काय.. प्रेमात धोका.. तिथंच ठोका 👍👍🔥🔥
नकार देऊन देखील त्यांच्यासोबत का गेली हे पण सांगा.
Exactly my point...tyala nakar dila..Ani tyachyach sobar firayla ekti?????i can't understand mentality
Don't get me wrong but it's harsh reality....
फ्रेंड्स विथ बेनिफिट हे कल्चर खूप प्रमाणात वाढले आहे स्पेशली बाहेरून आलेल्या पोरीन मादे..मी स्वतः काही मुली बघितले काय काय करतील नेम नाही ते सुद्धा एकदा दोनदा भेटलेल्या पोरा सोबत हि.. फक्त थोड्या च वैयक्तिक फायद्या साठी....
बरोबर गेली म्हणजे ओळखून घ्या आता
@@lahanujoshi__1415अरे बाबा गोड़ बोलून सोबत घेऊन गेला asel aani तिथे propos केला asel tine nahi mntl aani याने खून kela
@@maheshmohod2451 batmi bghto ka nustya comments krto🤣🤣🤣 te ordu ordu sangat ahet ..tiche lagn therle hote..tine Ani tichya gharchyani yala adhich nakar dila hota..mg ase Astana ti ka geli
मी मुली बद्दल वाईट नाही बोलत पण तुम्हाला सांगतो जो मुल गा तुमच्या सोबत 2ते3 वर्षा पासून relation मधी आसेल तर त्याच्या सोबत लग्न नाहीतर तिथेच सोडून द्या जर आईन टायमावर तुम्ही त्येला नाही मन्हत आसल तर त्या पुरष ला तुम्ही सगळ्यात जास्त दुश्मन वाटतात त्या रागाच्या भारत तो त्याच जीव देऊ शकतो नाहीतर तुमचा घेऊ शकतो आस मानसशासत्रज्ञांनी सांगितलं आह 😢
अतिशय दुर्दैवी व दुःखद घटना.... मुलांना मिळणारा संस्कारांचा अभाव ( ह्यात मुले मुली दोन्ही येतात ).. तसेच अशा हुशार व पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना सर्व संभाव्य धोक्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे .
Q
मुलींना जो freedom दिला आहे त्याच्या ते दुरुपयोग पण खूप करतात . हे पण तितकं च सत्य आहे
हे खर आहे दया... न freedom..... पण बघा काय करते.........
मुलांना पण गरजेपेक्षा जास्त freedom मिळाला आहे...त्याचाच हा परिणाम...ह्या मुलाला सुद्धा सातच्या आत घरातचा नियम लावला असता तर हे सर्व झालं नसतं
मुलींना freedom देणारे आपण कोण?
@@leavingforlearning4098 मुलींना freedom देणारा मी कोणीच नाही आणि माझी तितकी कुवत पण नाही , जसं आपण accept करतो की मुली सगळ्या शेत्रा मध्य समोर आहे तसाच त्या मुलांचा भावनांशी खेळणात पण मुलांन पेक्षा समोर आहे. थोडे डोळे open करून बघा आजू बाजू ला काय सुरू आहे आणि 2 min शांत विचार करा.तुमचा प्रश्नाचा उत्तर तुम्हाला मिळेल . 👐 (Note: माझा त्या मुला चा कृती ला पाठिंबा नाही आणि कधी असणार पण नाही)
प्रेम प्रकरण एक अशी वस्तु आहे की. माणूस त्या साठी कुठल्याही थराला जाऊ शकतो.
अशा प्रकरणाला खतपाणी घालायचे काम बॉलिवुड आणि गुन्हे आधारित टीव्ही सिरीयल करत आहे.
स्त्रीपुरुषातली मैत्री फार मोकळी झाली आहे. त्याला हरकत नाही पण मुलींनी अजिबात काळजी न घेणे, समोरच्याला न पारखता एकटे बरोबर फिरण्यापर्यंत विश्वास ठेवणे हा मुर्खपणाचा उच्चंक होता.
मुली सर्व गोष्टीत पुढे आहेत पण पण ही एक गोष्ट मुलींना कळत नाही त्यामुळे अश्या घटना घडतात
सरकार आणि पोलिसांना दोष देऊन काहीही फायदा नाही धर्म संस्कार झाले नाहीत प्रेम आहे ठीक आहे पण मुलगा ओळखता आला नाही ही हुशारी काय कामाची
Dharm sanskar ? ? Ha ha ha kunti la lagna agodar mulga zala hota. Dharm sanskar koni kele ,mahit ahe sarvana.
@@ranjananikam7390 गौतम बुध्द जगातील सर्व गोष्टी एन्जॉय करून संन्यास घेतला आणि लोकांना lecture दिले.
💯
aho kaka... site matela pn rawan olkhta nahi aala.. aani lok olkahayla nahi yt.. barich lok nakab ghalun fhirat aahet.
@@Akgawade07 आपला इतिहास वाचाल तर ज्ञाना मध्ये भर होईल पुन्हा कोना समोर झुकायची कधीच वेळ येणार नाही
मुलांनी १ गोष्ट लक्षआत ठेवली पाहीजे मुली नाही म्हंटल्या की आपल्या स्वतःच्या कॅरीवर लक्ष केंद्रित करा करुण मोठा व्यक्ती बनून त्यान्ना नकार दिला पाहिजे हे असल फाल्तु काम करूण स्वाताहच् आयुष बदनाम करण्यात काय अर्थ This Called MPSC UPSC
Manun set max wale ajun pan suryawanshm dakhvtat te pan sarkha ...
Perfect..This should be Alpha Attitude of every male..Nakar deuch shakat nahi asa kahi career banva..Ani thoda Manane dhairywan pan baba..eka chotyasha nakarane ase evdha kahi barbaad karun taknyat kahich arth nai..Muliche Prem aadhi aste Ani maga Yash mulyakysmule hawa geli asel Ani mag nahi mhanali asel tar thod kuthe tari khataknyasarkha ahe pan jae asa kahi h nasel tar matra to nakkich 200% doshi ahe
Related#Shadi mai jaroor ana
मुलींची सर्वस्वी चूक आहे...... लग्न ठरले असता तरी त्याच्याबरोबर ट्रेकिंग ला जायला कोणी सांगितले
भावना सांभाळणे अति महत्त्वाचे .स्पर्धा परीक्षांच अभ्यास करतांना.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
😢 असं परत कोणासोबत नको रे बाबा.
फक्त अभ्यासात हुशार असून चालत नाही, तर या दुनियेची दुनियादारी ही कळली पाहिजे. नाहीतर नाहक बळी जातो अश्या ने!
भेटल्यानंतर यांच्यात वाद झाला असणार। त्यात ताईने याची लायकी काढली असणार। मग डोक्यात राग न आणता हाच राग घेऊन तिच्यापेक्षा मोठा अधिकारी होऊन दाखवायचं होतं। तिचा जीव घेऊन तिचा निर्णय योग्य ठरवलास।